भामगिरी पाठारी वस्ति जाण केली - भामचंद्र डोंगर
जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले देहूगाव व जेथे महाराजांना पंधरा दिवस समाधी लागली असा भामचंद्र डोंगर पाहण्यास गेलो. त्या विषयी...
जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले देहूगाव व जेथे महाराजांना पंधरा दिवस समाधी लागली असा भामचंद्र डोंगर पाहण्यास गेलो. त्या विषयी...
कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच!
मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय
काल मी ' त्याच्याशी ' भांडलो ,
रड रड रडलो
मला माहित आहे सुखाचे क्षण खूप थोडे असतात
पण तो एक क्षण तरी माझा स्वत:चा असायला हवा होता
मला कधीच का जिंकता येणार नाही ?
ज्याने चोच दिली तो दाणा हि देतो
पण माझ्या हक्काचा दाणा कधीच का मिळणार नाही?
आतापर्यंत मनातल्या मनातच कुडत होतो
पण आता मात्र विस्फोट झाला
उजाड माळरानावर त्याची विनवणी करायला लागलो
सुरवात अर्थातच ढोंगी formality ने केली
" तुला माहीतच आहे किती अडचणी आहेत वगेरे
मला ह्यातून मार्ग पाहिचे , जर तू असशील तर ….
असं challenge वगेरे केल्याशिवाय काही होत नाही हि खुळचट भावना .
मधेच मनात विचार आला
"गीताई चिंतनिका" -
११ सप्टें हा विनोबांचा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांच्याच एका ग्रंथाबद्दल मला भावलेले काही लिहित आहे.
गीताई तर सर्वांना माहित आहेच. तसेच गीता-प्रवचनेही खूपच प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर गीताई - चिंतनिका या ग्रंथाबाबतही वाचकांना माहिती व्हावी म्हणून येथे ती माहिती देण्याचा माझा अल्पसा प्रयत्न.
मध्यरात्र उलटून गेल्यानंतरची गाढ झोपेची वेळ, पण तरीही सदानकदा बिछान्यात चुळबुळत पडलेला सदा. इतक्यात डोळ्यासमोर अचानक लक्ष लक्ष काजवे चमकल्यासारखे झाले अन तो दचकून बिछान्यातच उठून बसला. पाहतो तर समोर एक तेजस्वी सिद्धपुरुष ज्याच्या शरीरातून निघणार्या प्रकाशाने बेडरूमच्या डिमलाईटच्या प्रकाशाला पुरते झाकोळून टाकले होते. आपण स्वप्नात तर नाही ना हे बघण्यासाठी म्हणून सदा स्वताला चिमटा काढायला जाणार इतक्यात समोरूनच आवाज आला, "अरे राजा, स्वप्न पडण्यासाठी आधी झोप तरी यायला नको का?" .... हे मात्र सदाला पटले, गेले कित्येक दिवस त्याला मनासारखी झोप लागली नव्हती..
मन्गलागौरीची आरती हवी आहे
श्रावण मास आज हा आला करु आरती चला गौरीला
खूप खूप वर्षांपूर्वी मानवी जीवन हे पृथ्वीच्या सीमित भूभागावरच स्थिरावलेले होते. उपजीविकेच्या शोधात मानवाने मग नवनव्या भूप्रदेशांचा शोध घेतला. कालांतराने सबंध पृथ्वीचा शोध लागला. आज पृथ्वीवरचे बहुतेक सर्व भूभाग, त्यांवरील चराचरांसह ज्ञात झालेले आहेत.
प्रत्येक जण समाधानाचा (वैभवाचा) भक्त असतोच.म्हणजेच कोणी कितीही मोठा वा छोटा असो सर्व जण वैभव देवतेचे (महालक्ष्मीचे) भक्त असतातच .आपण सर्व जण त्या मंगलमय महालक्ष्मी चे भक्त आहोतच. आता प्रत्येकाची वैभवाची व्याख्या वेगवेगळी असू शकते त्या नुसार माता लक्ष्मी हि अनेक रूपे धारण करून आहे.जसे कि धनलक्ष्मी,सौभाग्यलक्ष्मी,धान्यलक्ष्मी,वैभवलक्ष्मी,संतानलक्ष्मी,वैराग्यलक्ष्मी,... या प्रमाणे ज्याला जे हवे आहे ,जे रूप आवडेल त्या सर्व ठिकाणी ती श्री लक्ष्मी माताच प्रत्येक भक्ताला त्या रुपात आनंद देतच असते तिच्या कृपावृष्टीत अखंड वृद्धी होत राहो.
मागच्या महिन्यात मी भगवत गीता वाचायला घेतली. आमच्या घरात स्वामी प्रभुपाद यांचे "गीता आहे तशी" हे भाषांतर आहे. मला दहावी पर्यंत पूर्ण संस्कृत होतं पण तरी आता दहावी पास होउन बरीच वर्षे झाल्याने आणि मध्यंतरी संस्कृतशी काहिच संबंध नसल्याने कोणत्यातरी भाषांतरावरच अवलंबून रहावे लागणार होते...
पण हे भाषांतर वाचता वाचता मला असे वाटायला लागले कि त्यात काहि त्रुटी आहेत.... ( कदाचित मा.बु.दो)
हिंदु धर्म आणि शाप
हिंदु धर्मात शाप देण्याची प्रथा आढळते. तशी ती हॅरी पॉटरमध्येही आहे. पण हिंदु धर्मातील बरेच शाप पीडीकृत शाप या कॅटॅगेरीत येतील. तत्क्षण मरण शाप अगदी क्वचितच. शंकराने मदनाला जाळून भस्म केला, हा त्या प्रकारात कन्सीडर होईल कदाचित.