|| श्री गणेशाय नम: ||
नमस्कार मायबोलीकर !
आज अचानक प्रेरणा झाली आहे आणी मी पुनःश्च भगवंताच्या लीलांचे पृथक्करण करुन आपणा सर्वांच्या बरोबर वाटुन घेण्यास बसलो आहे.
पुराण शास्त्रांतील गोष्टी ह्या नुसत्याच वेळकाढू भाकड गोष्टी नसुन त्यातुन आपल्याला काय शिकुन अवगत करुन घ्यायचे आहे, भक्ति म्हणजे अर्थपूर्ण रितीने काय, जेव्हा तो परमेश्वर अवतार घेतो त्याची काय कारणे असावित, त्या अवतारांचे संपूर्ण जीवनच आपल्या सर्वांसाठी कसे बोधपूर्ण असु शकेल ह्याचा एक अल्पसा प्रयत्न मी ईथे करीत आहे.
गळा दाटला अभंग घोष विठु रखुमाई
अनवाणी पाउलांना कष्ट जाणवे न काही
चंद्रभागेच्या तीराची ओढ लागली मनाला
दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला
घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला...
जय शिवराय रायगड 21 जून : जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक आज सकाळी सहा वाजता ध्वजारोहण केल्यानंतर सुरू झाला. सप्तगंगा स्नान, पंचगंगा स्नान, शत्रपूजन अशा विधींनी शिवकालीन स्मृतींना उजाळा दिला गेला. सामूहिक शिवआरती पठणानं गडावरचं वातावरण अगदी शिवमय होऊन गेलं होतं.
शिवललकारी, पोवाडे, शाहिरी नमन, मैदानी खेळ असे इतिहास जागवणारे विविध प्रकार रायगडावर आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर निघालेल्या पालखी मिरवणुकीतल्या वाद्यांच्या गजरानं रायगड दुमदुमून गेला होता. सर्वत्र आनंदी वातावरण
||स्वीकारा स्वामी माझी बत्तीशी||
सर्व जीवाचे उदिष्ठ व्हावे साध्य` | स्वामी तुम्हीच सर्वांचे आराध्य | नित्य वंदावे तव पाद्य | नमोनिया त्रिकाळी ||१||
सानिध्य लाभले तव चरणाचे | भाग्य उजळले शरणागताचे | भेद मिटले जन्मान्तराचे | जगण्याची हीच इच्छा ||२||
तव इच्छेनेच घडती जनभेटी | असो सभोवती सज्ज्नांची दाटी | भिऊ नको मी तुझ्या पाठी | ऐकून घडते दर्शन तुमचे ||३||
जे काम हाती आले | त्यातूनच साधावे भले | डोळे आश्रुनी व्हावेत ओले | तव चरणक्षालनासी ||४||
इच्छेची तुमच्या आवाज्ञा नसावी | हीच दक्षता अंगी यावी | मलीनता निघोनी जावी | सत्वर तव कृपेने ||५||
आंस लागी मोहे तोहरे दरस की
प्रभु तुम आ भी जाओ
प्राण भी छुंटे अंत न लो अब
दरसन मोहे दिखलाओ
ओ प्रभु तुम आ भी जाओ ||
मंत्र तंत्र मैं कुछो न जानू
न ये शक्ति भक्ति का भेद मैं जानू
करूणा तेरी तेरही नाम
मैं बस जानू ये दोही काम
मोरी उलझन तुम सुलझादो
दरसन मोहे दिखलाओ
ओ प्रभु तुम आ भी जाओ ||
न कबीर के मैं दोहे सुनाओ
न मीरा के भजन मैं गाऊ
आँख मूँद बस तुझे निहारू
छवि मैं तरेरी हृदय साजावु
जीवन मोरा सफल करादो
दरसन मोहे दिखलाओ
ओ प्रभु तुम आ भी जाओ ||
पग कभी मैं नाच नाचावु
और होठोंसे गीत तेरे गाऊं
चरणकमल कभी सिरधर रोऊ
||श्री||
||जय श्रीराम||
||ब्रम्ह चैतन्य महाराज दर्शन द्या,महाराज दर्शन घडवा||
महाराज मी तुम्हाला, शरण आलो.
अन्यन्य तेने आता, तुमचाच झालो.
हा देह हि केला, तुम्हास अर्पण.
तुम्ही पूर्ण करून घ्यावे, माझे समर्पण.||१||
तुम्ही आम्हाला, देता ज्ञान.
तेव्हाच कळले आम्हाला, आमुचे अज्ञान.
तळाशी आमच्या ज्ञानाच्या, आहे देह बुद्धी.
त्या अनुशांघाने झाली, विकाराची वृद्धी.||२||
अमुल्य वेळ आणिक, अनेक संपत्ती.
व्यर्थ दडवून ओढवली, आता आपत्ती.
online चौरंग कसा मिळेल, वेबसाईट वगैरे सुचवा
online चौरंग कसा मिळेल, वेबसाईट वगैरे सुचवा
||जय श्री राम||
||श्री राम समर्थ||
कलीयुगाचा महिमा
कलीयुग.(कनक).....|कलीयुग.(कांता).........||.कलीयुग..(कीर्ती)...........|||
'मी कर्ता नव्हे' जाणून करी कर्म । त्याला बाधेना कलीचा मार्ग ॥
दुष्ट अभिमानाला न पडावे बळी । त्याचा मालक होईल कलि ॥
कलि जेथे शिरला । त्याने राम दूर केला ॥
कलि अत्यंत माजला । गलबला चोहोकडून झाला ।
॥कलि अत्यंत मातला।नीतिकर्तव्याचा विसर पडला॥
अनाचार होत से फार।आता नाही रामावाचून दुजा ठाव॥
चोराने घर फोड केले। मग जागृतीचे कारण नाही उरले॥
म्हणून असावी सावधान वृत्ति। अखंड राखावी भगवंताची स्मृति॥
"मी दुःखात आहे." हे माणूस किती प्रामाणिकपणे. मनापासून आणि खरंतर कौतुकाने मान्य करतो! पण "मी सुखात आहे." हेही तेवढ्याच प्रामाणिकपणे आणि मनापासून का मान्य केलं जात नाही? "मी सुखात आहे" म्हणणार्यांच्या स्वरात काहिसा विषाद किंवा डोळ्यांत सत्य लपवण्याच्या धडपडीसारखे भाव असायलाच हवेत का? का नाही तो छातीठोकपणे सागू शकत की "हो... मी सुखात आहे! मला असलंही दुःख नाही! मला कुणाकडून कसलीही तक्रार नाही! माझी जेवढी अपेक्षा होती, माझी जेवढी पात्रता होती, त्याहून कित्येक पटींनी जास्त मला आयुष्याकडून मिळालेलं आहे. त्यासाठी मी द्देवाचा ऋणी आहे. आभारी आहे. समाधानी आहे. सुखी आहे."