वाहने आली, मनुष्याची चालण्या, धावण्याची क्षमता कमी झाली.
टंकलेखन सुरु झाले, हाताने धड चार पाने सरळपणे लिहु शकत नाही माणुस, चारदा मध्येच बोटे मोडेल दुखतात पंजे म्हणुन.
कानात सतत इयर पीस ठुसुन फोन आणि गाणी ऐकत राहिल्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी झाली.
कॅलक्युलेटर वापरायची तर ईतकी संवय झाली आहे मनुष्याला कि साधी रोजच्या व्यवहारातली गणितंही सर्रास "कॅलसी", वर चालतात.
मोबाईल फोन्स आणि कंम्प्युटर मुळे पुष्कळ गोष्टी स्मरणात ठेवण्याच्या भानगडित मनुष्य पडतच नाही. स्मरणशक्ति बोथट होत चालली आहे.
सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ कार्ल सगान ह्यांचे एक कोटेशन पाहिले, " आपण ( म्हणजे मनुष्य ), ह्या पृथ्वीवरचे एक बुद्धिमान प्राणी आहोत आणि आपली ही बुद्धिमत्ता आपल्याला आनंद देऊ करते ".
मला नाही वाटत, कारण ह्या आनंदाची व्याख्या आधी काय आहे हे महत्वाचे. आपले काय विचार आहेत ते ईथे लिहुन चर्चा करावी.
नमस्ते.
तुझा विचार मनात येतो.
तो कधी गेलेला असतो ?
सवय. हं !!
पृष्ठभाग आलबेल असेल कि त्याखाली काय खदखदतंय तिकडे डोळेझाक करणं जमतं सवयीने.
पण खदखद राहतेच ना..
बाहेर बरं वाटतं.
दिवसा चकाचक सगळं आणि रात्री नेत्रदीपक रोषणाई.
पण या शहराच्या खाली एक शहर आहे.
या शहराची घाण वाहणारं.
आताशा ऐकवणार नाहीत वर्णनं.
पावसाळ्यात मेनहोल मध्ये तुंबून वाहू लागलं कि अस्तित्व दाखवतं.
तट्ट फुगून आलेल्या घुशी, कीडे, रोगजंतू
भटकी जनावरं...
बस्स !
मग पिवळ्या रेनसूट मधली पथकं आली कि हायसं वाटतं.
ना या शहरातला गोंगाट थांबतो
ना माझ्यातला
जसं काही एक आख्खं बकाल शहर
माझ्यात वसतंय
कुठल्या तरी दुर्धर रोगाची सूज
आणि कुरुपता मिरवतंय
चेहरा हरवलेलं ,ओळख विसरत चाललेलं
शहर !
एक बाहेरचं, एक आतलं
न थांबणारं, न द्रवणारं
बेभान, बेफाट, बेमुर्वत, बेछूट
शहर
किडामुंग्यांसारखी माणसं चिरडत धावणारी
चकचकीत वाहनं..संवेदना चिरडत जाणारी
असहाय्य जर्जर नजरांच्या.. ह्रदयाचे ठोके चुकविणारी
कधी काळी फुलल्या होत्या
इथे फुलांच्या बागा
शुभ्र, नील, पीत, नारिंगी
रंगीबेरंगी रांगा
घमघमणारा मोगरा..धुंद करायचा
झक्क फुललेला गुलाब.. मुग्ध करायचा
वटवृक्षाखालच्या बाकड्यांवर तासनतास बसलं तरी
सर्व मायबोलीकरांस नमस्कार,
यत: प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् |
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धीं विंदति मानवा: ||
ज्याच्यापासुन सर्व भूतांची प्रवृत्ति झाली, व ज्याने हे चराचर विस्तारिले आणी व्यापिलेही आहे, त्याची पूजा आपल्याला प्राप्त झालेल्या कर्मांनी केली, म्हणजे त्यानेच मनुष्याला सिद्धी प्राप्त होते.
-----
मी भगवंताची तीव्र भक्ति म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म सर्वव्यापी आहे म्हणुनच माझ्यासमोर, माझ्या अंतरंगांत आणी मला अगम्य अश्या विश्वातही आहे ह्याच विश्वासाने, सर्व कर्मे करतो.
सर्व मायबोलीकरांस नमस्कार,
यत: प्रवृत्तिर्भूतानां येन सर्वमिदं ततम् |
स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धीं विंदति मानवा: ||
ज्याच्यापासुन सर्व भूतांची प्रवृत्ति झाली, व ज्याने हे चराचर विस्तारिले आणी व्यापिलेही आहे, त्याची पूजा आपल्याला प्राप्त झालेल्या कर्मांनी केली, म्हणजे त्यानेच मनुष्याला सिद्धी प्राप्त होते.
-----
मी भगवंताची तीव्र भक्ति म्हणजे प्रत्यक्ष परब्रह्म सर्वव्यापी आहे म्हणुनच माझ्यासमोर, माझ्या अंतरंगांत आणी मला अगम्य अश्या विश्वातही आहे ह्याच विश्वासाने, सर्व कर्मे करतो.
ब्रह्मानंदी टाळी लागली असता कुडीतून आत्मा मुक्तसंचार करताना त्यास परमात्मा भेटला. त्या दिव्य क्षणी जे काही अनुभव आले ते अवर्णनीय होत. या दिव्य प्रकाशात कुठूनसे अगम्य अशा भाषेतले शब्द आले आणि एक काव्य स्फुरले. या काव्याबद्दल विद्वानांचं मत काय आहे हे जाणून घ्यावंसं वाटलं.
इष्टरफाकुण्डा दी इष्टरफाकुण्डा
लमैयेनिचा टिव्वलकुदुंडा
डिंगलम जिंगलम एट्टानफिसाय
वळ्ळैचानाटाय कळैनाकाय
मिसराननीसा फद्दीरा याफिका
मतलाअ मिसरान लाऊ राशेका
रांबुडू येन्न फिल्ला बौवा बौवांडा
इष्टरफाकुण्डा दी इष्टरफाकुण्डा
- Kiran..
शाळा.....
शाळेचे दिवस असतात किती सोनेरी. प्रत्येक आठवण कितीही छोटी असली तर आपला एक घर करून असते. तोच तो किलबिलाट मुलांचा. तेच ते वर्ग तेच ते बेंच त्यावर कधी आपण इतक्या महत्वाच्या विषयावर चर्चा केल्या होत्या तीच ती खिडकी त्यातून आपण गच्ची शोधायचो आपल्या घराच्या बाजूची आज शाळेजवळून जाताना हेच मनात येत. आयुष्याची १५ वर्ष आपण इकडे काढली. त्या नंतर आता १८ वर्ष झाली पण ती १५ वर्ष आयुष्यातील सगळ्यात सोनेरी होती.
शाळा.....
शाळेचे दिवस असतात किती सोनेरी. प्रत्येक आठवण कितीही छोटी असली तर आपला एक घर करून असते. तोच तो किलबिलाट मुलांचा. तेच ते वर्ग तेच ते बेंच त्यावर कधी आपण इतक्या महत्वाच्या विषयावर चर्चा केल्या होत्या तीच ती खिडकी त्यातून आपण गच्ची शोधायचो आपल्या घराच्या बाजूची आज शाळेजवळून जाताना हेच मनात येत. आयुष्याची १५ वर्ष आपण इकडे काढली. त्या नंतर आता १८ वर्ष झाली पण ती १५ वर्ष आयुष्यातील सगळ्यात सोनेरी होती.