राजकारण

सरकार आणि न्यायपालिका

Submitted by विजय देशमुख on 10 July, 2013 - 09:37

मागील काही दिवसांच्या न्यायालयांच्या निवाड्याचा आढावा घेतला तर वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये सरकारने (विशेषतः केंद्रसरकार) केलेल्या चौकशीतील लुडबुडी किंवा नियम धाब्यावर बसवुन दिलेले लायसन्स, इ. यामध्ये न्यायायलाने सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. सिबिआयला स्वायत्तता देण्याबद्दल जवळजवळ आदेश दिला आहे, तर काही बाबतीत चौकशी स्वत:च्या अखत्यारीत चालु केली.

आजच लोकप्रतिनिधी जर गुन्हेगार साबीत झाला आणि किमान २ वर्षांची सजा झाली, तर त्याला त्याचे पद सोडावे लागेल आणि शिक्षा भोगावीच लागेल असा निकाल आज न्यायालयाने दिला. तसेच तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या गुन्हेगारांना आता निवडणुक लढवताच येणार नाही. Happy

निवडणुका नि राममंदिर

Submitted by गणपतराव on 6 July, 2013 - 11:46

२०१४ च्या लोकसभा निवडणुका जवळ आल्यात कॉंग्रेस ने अन्नसुरक्षा विधेयकाचा अध्यादेश काढलाय. कॉंग्रेस ला याचा राजकीय लाभ होवू शकतो हे लक्षात आल्यावर भाजपने पुन्हा राम मंदिराचा विषय काढला आहे.

फक्त मोदींच्या करिष्म्यावर निवडणुका जिंकू शकतो ह्याबद्दल भाजपाला शंका असावी . परंतु एक मात्र नक्की कि भाजपला निवडणुका आल्या कीच राम आठवतो. सत्तेवर आल्यावर भाजपा राम मंदिर बांधेल का ? कि हा मुद्दा फक्त ते निवडणुकी करता वापरतायत?

विषय: 

केंद्रसरकारचे अभिनंदन

Submitted by सचिन पगारे on 4 July, 2013 - 01:26

कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपिए आघाडीने मानवतावादी निर्णय घेतला आहे अत्यंत जबरदस्त पाऊल उचलले असून जितके अभिनंदन करावे ते थोडेच ठरेल.
अन्नसुरक्षेची हमी देणारा अध्यादेश केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूर केला. मंत्रीमंडळाच्या मंजुरीनंतर हा अध्यादेश राष्ट्रपतींकडे सहीसाठी पाठविण्यात आला आहे.विरोधकांनी ह्या विधेयाकाविषयी जी आडमुठी भूमिका घेतली त्यामुळे सरकारला हा अध्यादेश आणावा लागला.

जगात अन्नसुरक्षेची हमी देणारे फारच थोडे देश आहेत त्यात आता भारत सामील झाला आहे ह्याचा सर्व भारतीयांना अभिमान वाटावा.

विषय: 

तार कायमची बंद होणार

Submitted by मुक्तेश्वर कुळकर्णी on 17 June, 2013 - 01:39

सुरुवातीच्या काळात एक जलद संदेश पोहोचविण्याचे माध्यम आणि जे ईस्ट ईंडीया कंपनी सोबात भारतात दाखल झाले ती आल्याने कित्येकाच्या उरात धडकी भरायची अशी तार १५ जुलै पासुन बंद करण्याचे शासनाने ठरविले आहे.
आजच्या ईमेल फोन च्या काळात तिचा वापर अतिदुर्गम भागातही होत असेल याची खात्री नाही परंतु काही प्रमाणात शुभेच्छा संदेश तात्काळ देण्यासाठी आजही तारे द्वारे पाठविणारे काही लोक आहेत. पुर्वी तार आली की कोणीतरी गेले अशीच भीती रहायची. लौकर निघ, निघ असे तोकडे संदेशान समजणारा समजुन घ्यायचा आणि मिळेल त्या वाहणानी नियोजित ठिकाणी पोहोचायचा.

लागेल थोडे तेल धगास आता

Submitted by डॉ. बंडोपंत on 18 May, 2013 - 05:58

वाटे मला हा देश भकास आता
शांती कधी लाभेल जगास आता

पेटेल क्रांती देश नवा कराया
लागेल थोडे तेल धगास आता

ॠतू अवेळी रंग नवाच फेकी
आणू नव्या शोधून ढगास आता

मौनी असे राजा ललनेस दारी
सोडायची ना त्यास मिजास आता

गेली कशी गूरे बघ छावणीला
लागेल मोठ्ठ टाळ घरास आता

चेकाळली श्वाने लत वासनेची
जाईल कोण्या देश थरास आता

(मार्गदर्शन अपेक्षीत)

एका धूर्त आणि दुटप्पी हुकुमशहाचे पुनरागमन!

Submitted by sudhirkale42 on 10 May, 2013 - 01:55

एका धूर्त आणि दुटप्पी हुकुमशहाचे पुनरागमन!
लेखक: सुधीर काळे, जकार्ता (सध्या अमेरिकाभेटीवर)
sbkay@hotmail.com

विषय: 

विचार करून कंटाळलो !

Submitted by pareshkale on 1 May, 2013 - 08:41

कधी कधी मी मराठी असल्याची लाज वाटते. अर्थात हे वाक्य केवळ "मराठी" हा शब्द बदलून अनेक बाबतीत वापरता येईल. तर मुळ मुद्दा मराठी असण्याचा. का ? आणी कधी वाटते बर लाज ? सुरेश भटांनी लिहिलेल्या

" लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढया जगात माय मानतो मराठी"

नाच रे सुब्रा अँबेच्या व्हॅलीत

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

नाच रे सुब्रा, अँबेच्या व्हॅलीत
नाच रे सुब्रा नाच !

सेबीशि वेडा झुंजला रे
काळा काळा पैसा भिजला रे
आता तुझी पाळी, वीज पडे भाळी
वाचव सहारा नाच !

भरभर धाड पडली रे
रायांचि भरली शंभरी रे
पेपरात लिहू, जहिराती देऊ
करुन ठणाणा नाच !

नवनव्या योजना(स्कीम) काढूया रे
गुंतवणूकदारांस नाडूया रे
करोडोंच्या नोटांत, केस लढु कोर्टात
नवाबी लखनव्या नाच !

मिडीयाची गडबड थांबली रे
तुझि माझि जोडी जमली रे
जनपथी छान छान, श्वेत रंगी (हाय)कमांड
कमांडीखाली त्या नाच !

चु भू द्या घ्या

____________________
मूळ अजरामर गाणे:

नाच रे मोरा, अंब्याच्या बनात
नाच रे मोरा नाच !

प्रकार: 

एका पोळ्याची गोष्ट

Submitted by मंदार शिंदे on 20 April, 2013 - 09:39

फार वर्षांपूर्वी, एका मोठ्ठ्या जुन्या झाडावर एक प्रचंड मोठं मधमाश्यांचं पोळं होतं. आजूबाजूला रंगीबेरंगी टवटवीत फुलांनी बहरलेले बाग-बगिचेही होते.

शब्दखुणा: 

कोथरूडच्या सर्व्हे क्रमांक 44 वरील उद्यानाचे आरक्षण उठवून ती जागा निवासी / व्यापारी करण्यास विरोध

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 19 April, 2013 - 10:02

आजच्या सकाळमधील कोथरुडच्या सर्व्हे क्रमांक ४४ चे उद्यानाचे आरक्षण विकास आराखडा मंजूर करून घेताना नगरसेवकांनी कसे हातोहात बदलून ते ''व्यापारी'' केले याचे

Pages

Subscribe to RSS - राजकारण