धार्मिक-साहित्य

पहिले अध्यात्मिक पुस्तक

Submitted by सामो on 18 February, 2022 - 03:23

झाली असतील एक २५-२७ वर्षं. ही गोष्ट आहे माझ्या अध्यात्मिक साहित्य वाचनाच्या श्रीगणेशाची.

शब्दखुणा: 

अंतरीची खूण

Submitted by सामो on 13 January, 2022 - 19:01

दिसायला ठिकाठाक आहे, खरं तर सौम्यच आहे. म्हणजे आपल्याला पत्ता लागला नसता हिच्या अंगच्या एकाहून एक अर्क गुणांचा, पण महा छिनाल आहे ही कवटाळिण. दामाजीच्या धनाची अभिलाषा म्हणु नका की महाराचे सोंग धारण केलेली कंगालवृत्ती पाहू नका. नरहरी सोनार तर त्याच्या सोन्याकरताही वेडावली ही आणि शंकर बनली.

बारह माह - माघ/फाल्गुन - (६)

Submitted by सामो on 23 November, 2021 - 15:53

बारह माह - मार्गशीर्ष/पौष- (५)

Submitted by सामो on 23 November, 2021 - 15:13

अश्विन (सप्टेंबर/ऑक्टोबर)
कार्तिक(ऑक्टोबर/नोव्हेंबर)

कार्तिक महीन्यानंतर येणारा मार्गशीर्ष, कडाक्याची थंडी घेउन येतो. हिवाळा ऐन भरात आहे. अर्जन दास म्हणतात -

शब्दखुणा: 

बारह माह - अश्विन/कार्तिक - (४)

Submitted by सामो on 23 November, 2021 - 09:01

श्रावण (जुलै/ऑगस्ट)
भाद्रपद (ऑगस्ट/सप्टेंबर)

भाद्रपदानंतर येतो अश्विन महीना. भाद्रपदात सुरु झालेली थंडी आता जोर धरु लागलेली आहे. उकाडा व दमटपणापासून जरा सुटका मिळते आहे. गुलाबी थंडी जाणावते आहे. हवा शीतल व आल्हाददायक होते आहे. आठव्या पौरीमध्ये अर्जनदास काय म्हणतात ते पाहू यात. -

शब्दखुणा: 

बारह माह - जेष्ठ/आषाढ - (२)

Submitted by सामो on 22 November, 2021 - 17:18

चैत्र (मार्च/एप्रिल)
वैशाख (एप्रिल/मे)

पुढचा महीना म्हणजे तीसरा महीना जेष्ठ. जेष्ठ म्हणजे मोठा, पहीला. नावाप्रमाणेच हा महीना मोठा असतो म्हणजे रात्री लहान असतात आणि दिवस मोठे असतात. या महीन्याचे वर्णन येते चवथ्या पौरीत -

शब्दखुणा: 

बारह माह - चैत्र/वैशाख - (१)

Submitted by सामो on 22 November, 2021 - 16:00

बारह माह / गुरु अर्जन दास - (०)

दुसऱ्या पौरीमध्ये चैत्र मासाचे वर्णन येते. इथुन नववर्षाची सुरुवात झालेली आहे. हा महीना चैतन्यदायी आणि प्रसन्न आहे. त्यामुळे मन तरोताजा व उत्सुक आहे. अशा महीन्यात अर्जन दास जी म्हणतात -

शब्दखुणा: 

बारह माह / गुरु अर्जन दास - (०)

Submitted by सामो on 22 November, 2021 - 15:58

शीख लोकांचे ५ वे गुरु, गुरु अर्जन देव दास यांनी लिहीलेले एक 'बारह माह' नावाचे काव्य सापडले. बारा ऋतु आणि विरहीणी म्हणजे ईश्वरापासून (शिव) वियोग झालेली आत्मारुपी वधू (जीव) अशी सांगड आढळते. हा एक पूर्वापार चालत आलेला लोकगीताचा प्रकार असून, ऋतुंचे मूडस आणि विरह ते मीलन असा वधूचा मानसिक प्रवास या गीतात रंगविलेला आहे. निसर्ग आणि अध्यात्मिक पातळीवरील प्रेम असा सुरेख संगम या पौरींमध्ये येतो. विरहाने पोळलेली नववधू शेवटी आपल्या प्रियकरास भेटल्यानंतर तिला मिळालेली असीम शांती व सुख - असे वर्णन येते.

शब्दखुणा: 

दैवी उपासनांमुळे समस्या सुटतात का?

Submitted by केअशु on 22 November, 2021 - 11:10

अस्मादिक फलज्योतिषविद्येचे हौशी अभ्यासक आहेत.

Pages

Subscribe to RSS - धार्मिक-साहित्य