बारह माह - मार्गशीर्ष/पौष- (५)
अश्विन (सप्टेंबर/ऑक्टोबर)
कार्तिक(ऑक्टोबर/नोव्हेंबर)
कार्तिक महीन्यानंतर येणारा मार्गशीर्ष, कडाक्याची थंडी घेउन येतो. हिवाळा ऐन भरात आहे. अर्जन दास म्हणतात -
अश्विन (सप्टेंबर/ऑक्टोबर)
कार्तिक(ऑक्टोबर/नोव्हेंबर)
कार्तिक महीन्यानंतर येणारा मार्गशीर्ष, कडाक्याची थंडी घेउन येतो. हिवाळा ऐन भरात आहे. अर्जन दास म्हणतात -
श्रावण (जुलै/ऑगस्ट)
भाद्रपद (ऑगस्ट/सप्टेंबर)
भाद्रपदानंतर येतो अश्विन महीना. भाद्रपदात सुरु झालेली थंडी आता जोर धरु लागलेली आहे. उकाडा व दमटपणापासून जरा सुटका मिळते आहे. गुलाबी थंडी जाणावते आहे. हवा शीतल व आल्हाददायक होते आहे. आठव्या पौरीमध्ये अर्जनदास काय म्हणतात ते पाहू यात. -
चैत्र (मार्च/एप्रिल)
वैशाख (एप्रिल/मे)
पुढचा महीना म्हणजे तीसरा महीना जेष्ठ. जेष्ठ म्हणजे मोठा, पहीला. नावाप्रमाणेच हा महीना मोठा असतो म्हणजे रात्री लहान असतात आणि दिवस मोठे असतात. या महीन्याचे वर्णन येते चवथ्या पौरीत -
बारह माह / गुरु अर्जन दास - (०)
दुसऱ्या पौरीमध्ये चैत्र मासाचे वर्णन येते. इथुन नववर्षाची सुरुवात झालेली आहे. हा महीना चैतन्यदायी आणि प्रसन्न आहे. त्यामुळे मन तरोताजा व उत्सुक आहे. अशा महीन्यात अर्जन दास जी म्हणतात -
शीख लोकांचे ५ वे गुरु, गुरु अर्जन देव दास यांनी लिहीलेले एक 'बारह माह' नावाचे काव्य सापडले. बारा ऋतु आणि विरहीणी म्हणजे ईश्वरापासून (शिव) वियोग झालेली आत्मारुपी वधू (जीव) अशी सांगड आढळते. हा एक पूर्वापार चालत आलेला लोकगीताचा प्रकार असून, ऋतुंचे मूडस आणि विरह ते मीलन असा वधूचा मानसिक प्रवास या गीतात रंगविलेला आहे. निसर्ग आणि अध्यात्मिक पातळीवरील प्रेम असा सुरेख संगम या पौरींमध्ये येतो. विरहाने पोळलेली नववधू शेवटी आपल्या प्रियकरास भेटल्यानंतर तिला मिळालेली असीम शांती व सुख - असे वर्णन येते.
प्रथमेश्वर तू श्रीगणनायक
गुणाधिशा तुज नमो नम:
विद्यावारिधि वरदविनायक
बुद्धिनाथ तुज नमो नम:
योगाधिप तू सिद्धीविनायक
अखूरथा तुज नमो नम:
नादप्रतिष्ठित विघ्नविनाशक
अवनीशा तुज नमो नम:
भुवनपति तू देवेन्द्राशिक
अलंपता तुज नमो नम:
मृत्युंजय तू भवभय तारक
मुक्तिदायी तुज नमो नम:
_______________________
संदर्भासाठी:
हि गणपतीची नावे आहेत. त्यांचे अर्थही खाली लिहीत आहे.
नमस्कार,
मला माझ्या मुलासाठी महाभारत गोष्टी रुपात पाहिजे आहे. ऑनलाइन PDF किंवा एखादी website असेल तर प्लीज इथे शेअर करा.
रेनूकेच्या सूता तुला शिवाचे वरदान ।
अन एक मुखाने बोला, बोला जय जय परशुराम ।।धृ।।
सर्व भक्त शिवाचे, तूच एकमेव शिष्य।
प्राप्त त्यांच्याकडून तुला, पिनाक धनुष्य।।
जन्म घेऊन ब्राम्हणाचा, क्षत्रियाचे केले काम।
एक मुखाने बोला, बोला जय जय परशुराम ।।१।।
सहस्त्रबाहुने जेव्हा केले, कैद रावणाला।
शिवाच्या आज्ञेने गेला, त्यासी सोडविण्याला।।
वध करून पाहरेकर्यांचा, पूर्ण केले काम।
एक मुखाने बोला, बोला जय जय परशुराम ।।२।।