मुद्दे आणी गुद्दे
आजकाल बोलघेवड्यांची कमतरता नाही. अश्या काही मुद्यांवर आपले काही गुद्दे येऊ द्या.
एक माझाच :-
पंतप्रधान :- भारत १९९१ च्या परिस्थितीकडे वाटचाल करत असल्याचे खंडन.
- अगदी बरोबर. परिस्थीती त्याहीपेक्षा वाईट आहे. १९९१ कडे वाटचाल, म्हणजे परिस्थितीत सुधारणा म्हणावी लागेल.