ज्योतिष आणि नातेसंबंध
.कुंडलीतील ग्रहांचा जातकाच्या आयुष्यातील प्रत्येक घटकांवर प्रभाव असतो ,ग्रहांचा जातकाच्या जवळील व्यक्तींवरचा पडणारा प्रभाव पुढीलप्रमाणे पडतो .
1.तृतीय स्थानी गुरु असता जातकाला एक तरी भाउ आसतोच ,काही व्यक्तींना दोन ,तीन भाउ असण्याचीही उदाहरणे आहेत .
2.तृतीय स्थानी सूर्य असता जातकाला बहीण असण्याची शक्यता जास्त असते .
3.पंचम वा लाभ स्थानी गुरु असल्यास पुत्र संतान होण्याची शक्यता जास्त असते या स्थानी सूर्य वा मंगळ असल्यास फक्त पुत्र संततीच होते .
4.पंचम वा लाभ स्थानी शुक्र असल्यास कन्या संतान होण्याची शक्यता जास्त असते .
मी अजूनही भ्रमात होते. किती वेळ ह्या कॉट वर पडून होते कुणास ठाऊक. आहे कुठे पण मी? अंधुक अंधुक दिसतंय सगळं. सगळे पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसत आहेत. डॉक्टर्स? नर्सेस? हॉस्पिटल असावं हे. म्हणजे मी आजारी आहे की काय? काय झालंय मला? बाबा बोलताना दिसत आहेत डॉक्टरांशी. आई पण आहे वाटतं.
मी बेड वर उठून बसण्याचा प्रयत्न करत होते. पण मला हलताच येईना. काय झालंय मला? सगळं शरीर आखडल्यासारखं का वाटतंय?
नर्स माझ्या जवळ धावत अली. आई पण आली तिच्या मागोमाग. ती इतकी खुश कशी, मला बरं नाहीये तरी सुद्धा?
माझा मित्र कड्याचा दगड .... जेव्हा केव्हा मला उदास वाटत असेल किंवा मनावर ताण आला कि मी या कड्याच्या दगडावर तासंतास बसून राहायचो;जवळच असलेल्या डोंगराच्या पश्चिमेला हा दगड खूप मोठा आणि जुणा,तेथे बसले कि मला जणू स्वर्ग असेल तर असाच असेल असे वाटायचे;तिथे लागणार गार वारा मनाला प्रसन्न करणारा वाटतो तर तिथे बसून स्वतःचाच शोध घ्यायला लावणारी 'शांतता'; मनाला भारी वाटते.
या पोस्टचा विषय ज्योतिषशास्त्र असला तरी ज्योतिष आणि विज्ञान यांचा संबंध तपासण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.त्यातून काही मार्गदर्शक किरणे मिळाल्यास त्यादृष्टीने अधिक संशोधन करता येईल.
खालील चर्चेत सहभागी होण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा थोडाफार अभ्यास गरजेचा आहे.किमान पूर्वग्रहदूषित,अनाभ्यासाने बनलेली मते नसावीत.
ज्योतिषशास्त्रातल्या काही गोष्टींचा(सर्वच नव्हे!)
प्रत्यय बर्यापैकी येतो.
उदाहरणार्थ,
(माणसाच्या मनातील अहंकार किंवा त्याच्या हृदयाला पोहोचलेली एखादी ठेच त्याला कुठल्या थराला नेऊ शकते याच डोळ्यांदेखत बघितलेल उदाहरण. ही गोष्ट आहे त्याची आणि तीची. ही गोष्ट मी त्यांच्याच शब्दात मांडण्याच्या प्रयत्न केला आहे. या दोघांची संसाराची घडी पुन्हा कशी जुळवावी याचा नेहमी प्रयत्न चालू असतो. पण अजूनही प्रयत्नाला यश मिळत नाही. दोघांपैकी कोणीही पडती बाजू घ्यायला तयार नाही. )
डीस्पोजीबल प्लॅस्टीक ग्लासेस, प्लेट्स, पिशव्याचा गार्बेज रिसाक्लींग हा भारताचा एक ज्वलंत प्रॉब्लेम झालेला आहे. सध्या भारतात प्लॅस्टीक
गार्बेज हे ईतर गार्बेजप्रमाणेच डंप केले जाते कारण काही तुरळक अपवाद सोडता भारतात प्लॅस्टीक रीसाक्लींगची ईफेक्टीव पद्धती वापरली जात नाही. प्लास्टीक गार्बेज हे डीग्रेडेबल नसल्याने ते ह्या डंप ग्राऊंड मध्ये मुळ रुपात तसेच रहाते.
आज पर्यंत दर महिन्याला मी राशीभविष्य रवि बदलला की लिहीत होतो. एका पाक्षिकाने राशीभविष्य लिहीण्याची संधी उपलब्ध करुन दिल्यामुळे प्रस्तावना सोडता इंग्रजी महिन्याप्रमाणे तेच भविष्य प्रसिध्द करण्याचे आता मी ठरवले आहे. एप्रिल महिन्यात चंद्र सोडता तीन महत्वाचे ग्रह राशी बदल करत आहे. हर्षल ७ एप्रिलला पुढील सात वर्षांकरीता मेषेत येत आहे. हर्षल हा मंगळाचे मोठे स्वरुप असलेला पापग्रह आहे. भारतापेक्षा पाकिस्थान मध्ये याचे मोठे परिणाम दिसतील. मंगळ १२ एप्रीलला वृषभ राशीत जात आहे आणि १३ एप्रिलला रवि मेषेत जाईल.
महाराष्ट्र राज्य ,मराठी बाणा मराठी अस्मिता ,छत्रपती शिवाजी महाराज खूप गर्व आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला ..
पण कधी? जेंव्हा ह्या गोष्टी कानावर येतात तेंव्हा, गणेश आगमन-विसरजन होत असताना,आणि शिव जयंती साजरी करताना...इथे आपण आपली संस्कृती जगाला अभिमानाने दाखवत असतो..
पण प्रश्न येतो आपल्या मराठी अस्थित्वाचा,आपल्या हयातीचा,आपल्या एकजुटीचा तेंव्हा मात्र काही
पैशांसाठी आपण ते विकतो....होय आपण विकतो...
अंतर्मनाची शक्ती (intuition) की बोला फुलाला गाठ - देव जाणे
असं म्हणतात की सगळ्यांना अंतर्मनाची शक्ती असते फक्त अनेकांना माहित असते किंवा माहित असले तरी वापरता येत नाही.
अनेकांना पुढे काय घडेल ह्याचा अंदाज येतो (logical thinking )किंवा उत्स्फूर्त (intuition )पणे सुद्धा कळते.
मला सुद्धा अंतर्मनाची शक्ती आपल्यात आहे हा शोध आत्ता म्हणजे २-३ वर्षांपासून लागला आहे किंवा तो माझा भ्रम पण असेन . पण काहीतरी आहे हे नक्की .. माझे लॉजिकल थिंकिंग माध्यम आहे म्हणजे त्या पलीकडे असे नक्कीच आहे . मी माझे अनुभव सहज म्हणून शेअर करतेय .