मिळताजुळता पण वेगळा धागा, 'अशी कोणती गोष्ट आहे जी एकदा ट्राय केली पण परत कधीच नाही करणार' ह्यावरून प्रेरित.
खालील ध्याग्यावर अशी कोणती गोष्ट आहे जी कधीही नाही केली पण एकदातरी ट्राय करायची आहे ह्या यादीत मोडणाऱ्या गोष्टी अपेक्षित आहेत.
चैतन्यदायी अनुभव
✪ ध्यान चर्चा, ध्यान सत्र, मुलांचं फन- लर्न आणि आकाश दर्शन अशी सत्रं सलग घेण्याचा अनुभव
✪ जालन्यातल्या चैतन्य योग केंद्राचं टीम वर्क
✪ ८७* नाबाद फिट अँड फाईन तरुणाला भेटून मिळालेली ऊर्जा
✪ को-या फळ्यावर काढलेला बिंदू बघणं, कोरा फळा बघणं आणि बघणारा बघणं- दृश्य, दर्शन आणि द्रष्टा
✪ ९९% मनासह तादात्म्य आणि १% ध्यान किंवा तटस्थता- अंधा-या खोलीत पेटवलेल्या काडीचा उजेड
✪ मुलांची ऊर्जा, मुलांना येणारी मजा आणि त्यांच्यामुळे आपल्याला मिळणारी ऊर्जा!
✪ बन्धी मुट्ठी खाक की, खुली तो लाख की!
असं काय आहे की जे करण्यासारखं असतं, हा एक
प्रश्न त्याच्यापुढे आता असतो. आता असे प्रश्न
पडायला वाव आहे, म्हणजे त्याची परिस्थिती बरी
असणार, हे ओघाने आलेच समजा.
पण तेव्हा ती तशी नव्हती.
लेखाचा विषय तसा कटू आहे. पण तरीही हिंमत करून लिहितेय.
माझ्या आसपासचे लोक / जवळचे नातेवाईक / काही सेलिब्रिटीज इत्यादी यांच्या मृत्यूने मला काही न काही साक्षात्कार झालेला आहे. काहीतरी आयुष्यभराचा धडा दिलेला आहे.
कदाचित तुमच्याही बाबतीत एखाद्या व्यक्तीच्या जाण्याने असा डोळे उघडण्याचा क्षण आला असेल. तर शक्य असेल आणि काही हरकत नसेल तर कृपया इथे शेअर करावे.
( विजुभाऊंच्या डायरीतली लिहायची राह्यलेली
समजा चावट वगैरे पानं )
एकविसाव्या शतकाची सुरुवात आमच्यासाठी
साधारण अशी झाली..
संवाद-१ :
"आपल्या ग्रामपंचायतीला आता इंटरनेटनं
जोडनारायत बरं गा..!''
<<< व्होय काय? ते काय आस्तंय ? >>>
"मला बी नीट काय कळलं नाय..! पन कसलीतरी
वायर टाकलीय म्हन्तेत..! फोनसारखंच आसंल..!
सगळ्या जगातनं वायरी टाकत आलेत..! आता
सोलापुरापास्नं गावागावात टाकतेल..!"
{सूचना :- लिखाण थोडं असभ्य वाटण्याची शक्यता
आहे. तसे काही आवडत नसल्यास पुढे वाचू नये, ही विनंती.}
नावात घंटा काही नसलं तरीही नाव सांगावं लागेल,
म्हणून मी सुदर्शन लिगाडे.
फार पूर्वी कै. धोंडीसाहेब देशमुख शिक्षण संस्थेचे आदर्श मराठी विद्यालय, असे नाव असलेल्या शाळेत आम्ही शिकत होतो.
माझ्या एका मोठ्या मित्राकडे पूजा होती. तेव्हां तो यजमान होता आणि त्याची कायद्याने असलेली धर्मपत्नी नुसते हाताला हात लाऊन मम म्हणत होती. हे चित्र खूप ठिकाणी पाहिले आहे. आमच्या घरावर त्यामुळेच मी हट्टाने आईच्या नावाची पाटी लावून घेतली होती.
माझ्या त्या मित्रानेही आरतीचे ताट न फिरवता त्याच्या पत्नीला सांगितले की तूच कर पुढचे सगळे. मी मम म्हणतो. मला त्याचा अभिमान वाटला. स्त्रीपुरुष समानतेच्या निव्वळ गप्पा मारण्यापेक्षा करून दाखवण्यात माझ्यासारखाच त्याचाही विश्वास आहे.
आपण सर्व जण कसे आहात? सर्व जण ठीक असाल अशी आशा करतो. नुकतंच स्नेहालय संस्थेच्या कामाबद्दलचं 'अंधाराशी दोन हात' हे पुस्तक वाचण्यात आलं. हे पुस्तक अक्षरश: आपल्याला हादरवून सोडतं. थरकाप उडतो हे पुस्तक वाचताना. भारतामध्येही नाझी किंवा तालिबानी मानसिकतेचे लोक इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत हे कळून अनेक धक्के बसतात. ते पुस्तक वाचल्यानंतरची प्रतिक्रिया ह्या लेखामधून व्यक्त करत आहे.
बऱ्याच वेळा असा अनुभव आलाय की, खरं तर भविष्यात येणाऱ्या खऱ्या खुऱ्या कठीण किंवा दुःखद परिस्थिती पेक्षा ती येणार, कशी असणार ह्याची कल्पना केल्याने जास्त त्रास होतो. वास्तविक पाहता तेवढं भीषण घडत नसतं जेवढं आपलं मन आपल्याला आधीच दाखवतं. मनाला सवयच असते काहिबाही कल्पून त्याची साखळी बनवत जायची. सगळीकडे नुसता अतिरेक करतं हे मन!
......
.
...