जुलै मध्ये आम्ही (मी आणि माझा नवरा) US ला long term साठी शिफ्ट होतोय ..माझा हा पहिला च प्रवास आहे ..इथून जाताना काय पॅकिंग करायचं ..काय काय वस्तू एथून घेऊन जायच्या या बाबत थोडी माहिती मिळाली तर उत्तम च ..! धन्यवाद in advance 
मुलं हाय्स्कुल ल गेल्यावर अमेरिकेत स्थलांतर करावे का... मुलांना अभ्यासात काय अड्चणी येउ शक्तिल आणि ते शाळेत अडजस्ट होउ शकतील का...
कुणाला अनुभव असेल तर कृपया सांगा....
"सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची..
गजाननाची आरती चालू होती. पुण्यात आल्यापासून दररोज मी गजाननाची आरती करत असे व त्यांनतर माझं दिवसाच कामकाज सुरू होई."
'तसंही मला जास्त काम नसे. श्वेता टेक्नॉलॉजीे फक्त मोठ्या बिजनेसलाच टेक्नॉलॉजी पुरवत असे आणि त्यामुळे काम कमी आणि पैसा जास्त असं सूत्र होतं. तसही काही असेल तरी आमची २४ जणींची टीम आपापल्या क्षेत्रात पूर्णपणे पारंगत होती. जरी मी एम डी असले तरीही आमच्यात सलोख्याचे संबंध होते."
"आमचा नफा खूप जास्त होता. पण आम्ही त्यातील फक्त १० टक्के भाग ठेवत असू आणि बाकी सर्व विधवा परितक्त्या महिलांसाठी दान करत असू."
मलेशियाला जाण्याचा विचार आहे, दिवाळिच्या सुट्टित जाणार आहे.
ह्या विषयी एक धागा होता, असे वाटते
प्रवासाचे २ दिवस सोडुन ८/९ दिवस आहेत. टिकिट KUL आहे जाउन- येऊन
मलेशिया मध्ये KUL / Penang/ Longkawi/ Genting / Gorge town --
बघण्याचा विचार आहे.
- एकन्दरित १० दिवसात हे सर्व होइल का बघुन?
- कुठे किती दिवस रहावे?
- साधारण किती खर्च होइल?
- नक्की न चुकवण्यासार्ख्या जागा ? (must watch)
लोकलट्रेनमध्ये बसलो आहे. ऑफिसला चाललोय. काल झोपायला अंमळ जरा उशीरच झाला होता. झोप कमी झाली त्यामुळे अंग जरा आळसावल्यासारखे वाटतेय. गाडीने नुकतेच कल्याण सोडलेय. लोकलमधली अनाउन्सर बाई जीव खाऊन कोकलतेय. "पुढील स्टेशन ठाकुर्ली, अगला स्टेशन ठाकुर्ली, नेक्स्ट स्टेशन ठाकुर्ली". गाडीके 'पायदान पायदान' ऐकून ऐकून डोकं भिरभिरायला लागतं. शेजारील लेडीस फर्स्टक्लासच्या डब्यात एक गरीब म्हातारी हातात आपलं बोचकं घेऊन सीटवर बसली आहे. अजून पुष्कळ सीट रिकाम्या आहेत, पण इतर बायका तिला हळूच खुनन्सने बघतायत. थोड्यावेळाने त्यांचा उद्रेक होणारसं दिसतंय. पूर्वी कल्याण आणि ठाकुर्लीच्यामध्ये फक्त रान होतं.
भाग - 1
प्रत्येक माणसाचा जगण्याचा दष्टीकोन हा वेगवेगळा असतो.. आता उदाहरण म्हणून एक किस्सा सांगतो .....
हि घटना आहे पाच वर्षा आधिची. आम्ही कॉलेजमध्ये होतो .. 12 वीचं वर्ष होतं.. अभ्यासाचा दबाव तर होताच... पण enjoyment full on. चालु होत...
तसा आमचा गृप पुर्ण कॉलेजमधे गाजलेला होता.. सगळ्याच बाबतीत आमचा गृप पुढे असायचा.. शक्यतो सगळ्यांचा स्वभाव सारखांच.. पण कोमल !!..
वसई रोड जवळ येऊ लागले तसा ‘पश्चिम’चा वेग वाढत चालला होता. गाडी वळताना खिडकीतून पासून आज आमचा कार्यअश्व कोणता आहे, बडोद्याचा लालेलाल डब्ल्यूएपी-४ ई की गाझियाबादचा पांढराशुभ्र डब्ल्यूएपी-७ याची खात्री करून घेतली, तर तो गाझियाबादचा डब्ल्यूएपी-७ होता. डहाणू रोडपर्यंत तरी थांबायचे नव्हते आणि बडोद्यापर्यंत Automatic Block System ही यंत्रणा कार्यरत असल्यामुळे पुढच्या गाडीच्या हालचालीनुसार मागच्या गाडीला सिग्नल्स मिळत जाणार होते. त्यामुळेही गाड्यांचा वेग वाढण्यास मदत होत असते. आता गाडीतली गडबड जरा कमी झाली होती आणि रसोई यानातील कर्मचाऱ्यांची वर्दळ वाढली होती.
खास प्लॅन करावं तसं स्वातीच्या वाढदिवसाला म्हंजे २१ फ्रेब्रुवारी २०११ ला म्हणून निघणार होतो. परंतु २४ फेब्रुवारी २०११ या जवळच्या तारखेला टूर निघणार होती. म्हणून आम्ही असेही खुशीतच होतो. परंतु २३ तारखेलाच म्हंजे निघायच्या आदल्या दिवशीच सगळीकडून फोन यायला, मेल यायला सुरुवात झाली. ख्राईस्टचर्चमध्ये भूकंप झाला. ५६२ माणसं मृत्युमुखी पडली. म्हणजे सर्व क्लीनबोल्डच की ! आम्ही ज्या ख्राईस्टचर्चला उतरणार होतो तो विमानतळ ३ दिवस बंद केला होता.
आईशप्पथ...सव्वा दहा झाले...आज पण बॉसचा ओरडा खावा लागणार. श्या.... मनगटावर असलेल्या घड्याळात नजर घालून कळवळीनं कपाळावर हात मारला, त्यात पण केसांतून तसाच हात फिरवण्याचा मोह नाही आवरला. झपाझप पाउलं टाकत रस्ता क्रॉस केला. आज आकाश मोकळं होतं. बऱ्याच दिवसांनी पाउस उघडला होता. “ह्या गाडीला पण आजच बंद पडायचं होतं....” मनातल्या मनात दोष देत बिल्डींग खाली पोहोचलो. इतक्यात फोनची रिंग वाजली. एकदम धडकीच भरली, लिफ्टने न जाता तड्क पायऱ्यांनी धावत सुटलो. धापा टाकत ऑफिस च्या बाहेर आलो. केसं, इन सावरत दरवाजा उघडून आंत शिरलो. माहौल शांत होता तसा. बॉस आपल्या केबिन मध्ये पेपरात डोके घालून बसला होता.