राजकारण

अयोध्या निकाल - इतिहास घडताना.

Submitted by लसावि on 30 September, 2010 - 23:16

काल दुपारी अलाहाबाद हायकोर्टाने अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणावर आपला ऐतिहासिक निकाल जाहीर केला.

भारतीय राजकारण आणि समाज यावर अतुलनीय प्रभाव टाकणार्‍या या वादात न्यायालयाने अत्यंत समंजस आणि सर्वसमावेशक निकाल दिला आहे. या निकालाची अनेक वैशिष्ठ्ये आहेत. राम आणि रामजन्मस्थान या दोन्हीला कोर्टाने दिलेली मान्यता, तिथे असलेली मूळ हिंदू वास्तू पाडून त्यावरच मशिद बांधली गेली या गृहितकाला दिलेली मान्यता, रामललाची मूर्ती न हलवण्याचा आदेश आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या सर्व जागेचे त्रिभाजन करुन लढणार्‍या सर्वच पक्षांना न्याय देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

टॉप सिक्रेट अमेरिका

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

सप्टेंबर ११ नंतर अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षायंत्रणेतील बदल, वाढलेले बजेट, अनेक एजन्सीज, त्यांच्यासाठी काम करणार्‍या कंपन्या याबद्दल रोचक माहिती देणारी मालिका वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिद्ध होत आहे.वॉशिंग्टन पोस्ट्च्या काही पत्रकारांनी गेली २ वर्षे काम करुन 'टॉप सिक्रेट अमेरिका' प्रोजेक्टमधली माहिती गोळा केली आहे.

मुख्य पान-
http://projects.washingtonpost.com/top-secret-america/

काल यातला पहिला लेख आला होता.
A hideen world growing beyond control

प्रकार: 

इंटरनेटद्वारे मतदानाला गुजरातमध्ये परवानगी

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

सदर घटना मला भारतीय लोकशाही च्या पुढील प्रवासात अत्यंत महत्वाची वाटते. म्हणुनच कानोकानी मध्ये दुवा देऊन सुद्धा मला ही बातमी माझ्या पानावर असायलाच हवे असे वाटले Happy

_____________________
इंटरनेटद्वारे मतदानाला गुजरातमध्ये परवानगी

सोर्सः http://www.esakal.com/esakal/20100609/5385281238549006040.htm

अहमदाबाद - राज्यातील सहा महापालिकांच्या निवडणुकांत इंटरनेटद्वारे मतदान करण्यास परवानगी देणारी अधिसूचना राज्य सरकारने मंगळवारी काढली. राज्य निवडणूक आयोगाने हा "ई-वोटिंग'चा प्रस्ताव मांडला होता.

प्रकार: 

साहित्य पुरस्कार : राष्ट्र आणि राष्ट्रवाद

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

माझ्या वडिलांच्या 'राष्ट्र आणि राष्ट्रवाद' ह्या पुस्तकाला फेब्रुवारी२०१० मधे महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कार मिळाला होता. काल 'महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे' तर्फे ह्या पुस्तकाला शं.ना. जोशी पुरस्कार देण्यात आला.
सविस्तर वृत्तांतः
http://72.78.249.124/esakal/20100506/5026293736196480666.htm

प्रकार: 

जय मराठी! जय महाराष्ट्र!!

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

मराठी भाषिकांच्या महाराष्ट्र राज्यस्थापनादिनाच्या पन्नासाव्या वर्षानिमित्त समस्त मराठ्यांचे हार्दिक अभिनंदन! जय मराठी! जय महाराष्ट्र!!

dhvaj.png

प्रकार: 

महाराष्ट्र विधिमंडळात अनावश्यक अशा त्रिभाषासूत्राची स्थापना?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

"राज्यघटनेप्रमाणे कुठल्याही राज्यात राज्यभाषा हीच सर्वोच्च आहे आणि राज्यशासनाला संज्ञापनासाठी त्रिभाषासूत्र आवश्यकच नाही ही बाब स्पष्टपणे लक्षात घ्यावयास हवी. अशी कायदेशीर वस्तुस्थिती असली तरीही विधिमंडळाच्या व्यवहारासाठी स्वखुषीने व विनाकारण स्वतःवर त्रिभाषासूत्र (मराठी, हिंदी, इंग्रजी) लादून घेणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य असावे. विधिमंडळात तसा अधिनियम करून महाराष्ट्राने आपल्याच पायांवर कुर्‍हाडच मारून घेतली आहे. सुदैवाने विधिमंडळातील विधेयकांसाठी, इतर अधिकृत कागदोपत्री कामांसाठी व राज्यकारभारासाठी (शासनव्यवहारासाठी) मात्र मराठीचा उपयोग अनिवार्य केलेला आहे.

प्रकार: 

तेलुगूमधील सहीविणा पगारवाढ रोखली

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

लोकसत्तेत २० डिसेंबर २००९ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या ’एकच अमोघ उपाय - मराठी+एकजूट’ या लेखात केलेल्या आवाहनाला मराठीप्रेमींचा उदंड प्रतिसाद मिळाला. पत्राद्वारे व ई-मेलद्वारे अनेक मराठी+एकजुटीचे पाईक आपली विविध मते, अनुभव मांडले आहेत व सूचनाही कळवीत आहेत. त्यापैकीच एक सुरस पत्र ’मराठी+एकजूट’ उपक्रमाने आमच्याकडे प्रसिद्धीस पाठवले, ते सोबत टाचले आहे.

http://amrutmanthan.wordpress.com/2010/02/19/तेलुगूमधील-सहीविणा-पगारव/

- अमृतयात्री

प्रकार: 

आग अन धुर!

Submitted by चंपक on 24 March, 2010 - 23:44

काही घटना:

१) नुकतीच नगर जिल्ह्यातील एका कारखान्यत अनेक कोटींची साखर चोरी गेली. कालांतराने काही चोर पकडले. सुत्रधार अजुन मोकाट आहे.
२) एका सहकारी कारखान्याच्या संचालकाच्या खाजगी मालकीची 'सहकारी' कापुस प्रक्रिया संस्था आवारात आग लागुन पाच लाखाचा कापुस जळाला. काही दिवसापुर्वी साखर कारखान्याच्या निवडणुका होत्या.
३) नुकतेच एका आमदाराच्या 'मालकी'च्या सहकारी कारखान्याच्या गोदामात आग लागुन २० कोटी ची साखर जळाली.

शब्दखुणा: 

हा देश कृषीप्रधान कसा?

Submitted by अभय आर्वीकर on 22 March, 2010 - 12:04

हा देश कृषीप्रधान कसा?

- सोनिया गांधी या जागतिक राजकारणाच्या केंद्रबिंदू आहेत.
- अमिताभ बच्चन शतकातील सर्वोत्कृष्ट गायक आहेत.
- रवि शास्त्री क्रिकेटचा प्राण आहे.
- लातुर हे जागतिक दर्जाचे शहर आहे.

भोंडला,हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा. भाग-२

Submitted by अभय आर्वीकर on 16 March, 2010 - 22:27

भोंडला,हादगा आणि भुलाबाईची गाणी : महिलांच्या व्यथा. भाग-२

भुलाबाईचे गाणे हा तत्कालीन सामाजिक अविष्कारच असणार.
साहित्य हा समाजाचा आरसा असतो असे म्हणतात.
परंतू थोरा – मोठ्या कवी / लेखकांच्या साहित्यात ते वास्तव
प्रामाणिकपणे उतरलेले नसावे.

Pages

Subscribe to RSS - राजकारण