काल महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री असलेल्या अजीत पवारांनी युतीसरकारचा अर्थसंकल्प विधानसभेत मांडला लोकसभा निवडणुकीत युतीन सपाटून मार खाल्ल्यामुळे आणि विधानसभा निवडणुकीतही युतीला यशाची खात्री नसल्याने लोकानुनय करणारा अर्थ संकल्प असेल हे माहीतच होत म्हणून या अर्थसंकल्पात आश्वासनांची गाजर दाखवली गेली पण ती सर्व समावेशक जनतेला नाही तर फक्त एका वर्गाला खुष करण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे.
२०२४ च्या निवडणुकीसाठी धागा काढत आहे.
कालची चर्चा (debate) बघितली का? डेमोक्रॅटिक पक्षाचे खंदे समर्थक पण हादरलेले दिसत आहेत.

१.
ये समयी दिवस कष्टाचे आले. पातशाही उन्मत्त जाली. पैका बहु मेळविला. ते कारणे पातशाहा चौखूर उधळिले. खराबी बहुत केली. कारभाराचे धोरण योग्य नाही. बेरोजगारी मातली. पिकांस मोल नाही. सर्वांस पोटांस लावणे हा तो राजधर्म. पातशहा राजधर्म पाळित नाहीत. माणसामाणसांत भेद करतात.
तेसमयी म-हाट देशी काका पुतण्यांत जोरदार बिघाड जाला. दादासाहेब मीच कारभार करितो असे हटास धरून बैसले. रूसोन पातशाहीत निघोन गेले. लेकरू समजून वाढविले. प्रतिपाळ केला. ऐसे दादा निघोन गेले. उघड दावा मांडिला. घरची उणीदुणी बाहेर काढिली. गनिम बोलला नाही ते दादा बोलिले. हे बरे जाले नाही.
१.
नमस्कार तुषारजी, अयोध्येतल्या पराभवाने खचलो होतो. तुमचे विश्लेषण वाचून मनावरचे मळभ दूर झाले. मनाला शांत वाटत आहे. धन्यवाद.
धन्यवाद केशवजी,
आता आपण सगळे सावध होऊया मित्रांनो. आजपासूनच कामाला लागूया. व्हॉट्स अप वर जास्तीत जास्त आप्तेष्टांना परिचितांना जागे केले पाहिजे. नाहीतर येत्या विधानसभेला जड जाईल. शत्रूला कमी लेखून चालणार नाही.
अलीकडच्या काळातील पूर्ण जगावर परिणाम करणारी, आणि एका अर्थाने जग बदलवणारी घटना म्हणजे द्वितीय महायुध्द, ते घडून सुध्धा 80 , 82 वर्षे घडून गेली आहेत त्यामुळे त्याबद्दल नव्याने लिहिण्यासारखे माझ्याकडे काही नाही.मात्र आजकाल लोकांना 70 75 वर्षापूर्वीच्या गोष्टी उकरून काढण्यात रस असल्याने मी पण थोडे खोदकाम केले आणि काही मनोरंजक माहिती समोर आली.
या पूर्ण युध्दाचा कल बदलवणाऱ्या 2 घटना,
पहिली ,पूर्ण माघारीची, पूर्ण नाचक्कीची
आणि दुसरी अतिशय आशादायी, एक नवी सुरवात.
अर्थात या घटना तुम्हाला माहिती असतीलच.
कॉंग्रेसच्या बाजूनं कुणी व्होकल होत नव्हतं. कॉंग्रेसच्या काळात हगल्या पादल्याला चुरूचुरू बोलणारे आणि आता नंतर बिळात लपून बसलेले हे आमचे सेलिब्रिटी, कलावंत, क्रिकेटर्स..! अजून फार काय बिघडलं नाही, म्हणत वाळूत तोंड खुपसून बसलेले हे आमचे विचारवंत, लेखक..! भरपूर आणि प्रचंड स्वरूपाचे पराभव बघितले या काळात. खिल्ली उडवायचे लोक. ऐकून घेतलं. पण आता तशी काही गरज राहिली नाही, असं वाटतं. या जनादेशानं एक राक्षसी पकड ढिली केली आहे. विरोधी आवाजाला एक मुक्तिदायी अवकाश मोकळा करून दिला आहे. कॉंग्रेसमुक्त भारताच्या आरोळ्या ठोकणाऱ्यांना द्यायचं ते उत्तर दिलं आहे.
लोकमत च्या बातमी चा दुवा खाली दिलेला आहे
पारनेर मध्ये निलेश लंके ह्यांच्या विरोधात अजित पवारकडन ही सभा झाली पण त्यांनी त्यांच्या विरोधात अवाक्षर पण उच्चरले नाही
नंतर विखे पाटलांनी विनन्ती केली तेव्हा सुरु झाले
कारण काय असेल ?
तर शरद पवार अजित दादा अजूनही एकाच आहेत
बारामती ची जागा दाखवण्यासाठी अजितदादा जिंकतील हे पक्के
https://www.lokmat.com/ahmadnagar/ahmedagar-south-mva-candidate-nilesh-l...
तेलंगणातील एका प्रचारसभेत भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी शहजादा असे सं बोधत राहुल गांधींना प्रश्न विचारला आहे, की चुनाव में अंबाणी अदाणी से कितना माल उठाया है? काले धन के कितने बोरे भर कर के रुपये मारे है?क्या टेंपो भर कर के नोटें काँग्रेस के लिए पहुंची है क्या? क्या सौदा हुआ है?
असे प्रश्न विचा रण्याचे कारण, त्यांच्या मते राहुल गांधीने रातोरात अंबानी अदाणीला शिव्या देणं बंद केलं.
जरूर दाल में कुछ काला है?
आता मोदीजी ईडी, सीबी आय, आयकर खाते यांना अंबानी अदाणीवर सोडतील का?
भाजप आयटी सेल अंबानी अदाणीच्या उत्पादनांवर बहिष्काराची द्वाही फिरवेल का?