भाजप वगैरे सरकारचा इथे धांडोळा मांडलाय पण चला आत्ताच्या शिंदे सर कारच्या पण चुका बघू
मुख्य म्हणजे गुरुवारी सुट्टी होती
बुधवारी अचानक gr निघाला ४ वाजता कि शुक्रवारी
पण सुट्टी
ह्यात गोम काय ?
तर गुरुवारची सुट्टी अचानक रद्द,सेंट्रल govt ची नव्हती पण स्टेट ची झाली
जे लोक लौकर काम आटपून गावी निघाले त्यांच्या बोंबा
ज्यांनी सिनेमा तिकीट बुक केले किंवा काही प्रोग्रॅम ठरवलं त्यांची तारांबळ
बाकी बोला
नव्या संसद भवनात आमच्या विश्वगुरुंनी महिलाआरक्षण नावाच एक ऐतेहासिक विधेयक आणल कारण निवडणूक जवळ आली याच विधेयकाला काही काळापुर्वी भाजपचे एक बलशाली नेते व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजींनी विरोध केला होता पण तो विषय नाही मतेमतांतरे लोकशाहीत असणारच.एव्हढा गाजावाजा करत आणलेल्या या विधेयकाला कुणीही (फक्त दोन खासदार वगळता)विरोध न करता पाठिंबा देत हे विधेयक पास झाले .
नुकतीच महापालिका प्रभाग आरक्षण सोडत निघाली. जवळजवळ अर्ध्यापेक्षाही अधिक दिग्गज नैराश्याच्या गर्तेत गेले. काहीजण आपला मतदारसंघ शाबूत असल्याने सुखावले. यावेळी महिला महापालिका सभागृहात ५०% हून अधिक असणार, हे निश्चित झाले. त्या सर्वसाधारण जेथे पुरुषांना संधी आहे तेथे विद्यमान नगरसेविका म्हणून तिकीट स्वीकारणार आणि निवडून देखील येतील. त्यामुळे सभागृहात मात्र पुरूषांचे मताधिक्य घटणार आहे.
भारतीय नौदलासाठी रसद पुरवठा जहाजं (Fleet Support Ship) बांधण्याच्या प्रकल्पाला सरकारने 2016 मध्ये मान्यता दिली होती. आता त्यासंबंधीचा करार संरक्षण मंत्रालय आणि विशाखापट्टणममधील हिंदुस्थान शिपयार्ड लि. यांच्यात 25 ऑगस्ट 2023 ला करण्यात आला आहे. त्या करारामार्फत भारतीय नौदलासाठी 5 अशी जहाजं स्वदेशातच बांधली जाणार आहेत. हा संपूर्ण व्यवहार 19,000 कोटी रुपयांचा असणार आहे. या जहाजांचे आरेखन आणि बांधणी पूर्णपणे स्वदेशी असणार आहे. यातील प्रत्येक जहाजाचं एकूण वजन सुमारे 44,000 टन असणार आहे.

“आजचा हस्तांतर सोहळा भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील खोलवर रुजलेल्या मैत्रीचे आणि धोरणात्मक भागीदारीचे प्रतीक आहे. यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारताने कोणत्याही मित्रदेशाला आपल्या नौदलातील पूर्ण-कार्यक्षम क्षेपणास्त्रवाहू नौका भेट म्हणून देण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे.” – नौदलप्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार.
"हा बघ, हाच तो शनिवार वाडा."
"ओह, नारायण राव पेशवे युस्ड टू स्टे हिअर, ते?"
" हं .."
"अच्छा, सॅटर्डे अपार्टमेंट.. ओके..
अरे ते अपार्टमेंट नाही बेटा, इट इज या टाईप ऑफ कॅसल."
" ओह बेटा?.. मी डॅड चा बेटा व्हर्जन का..? ...."
" हाहाहा.."
"नाही.. पण तो शनिवार किल्ला नाही. वाडा असंच म्हणायचं. किल्ला जनरली डोंगरावर असतो .
"अरे वाड्याच्या भिंती तर बघ.. फोर्ट्रेस से कम नही.."
"यप... अँड नारायण वॉज ऑर्डर्ड टू किल्ल बाय हिज अंकल. हो ना डॅड?
"होय "
अँड हिज घोस्ट स्टील हॉन्ट्स धिस प्लेस. हो ना ?
" येस, असं म्हणतात."
मुंबई पोलीस दलात दहा हजार पदे रिक्त पडून आहेत. यातील ३००० पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. शिक्षक भरती पाठोपाठ पोलिसांची भरतीही कंत्राटी पद्धतीने होत असल्याने खळबळ उडाली आहे. ही भरती २२ महीन्यांसाठीच आहे. त्यानंतर काय हे स्पष्ट नाही.
पण ब्रेक देऊन पुन्हा २२ महीन्यांची नव्याने भरती होऊ स्गकते असे कळते. पोलीसांसारख्या खात्यात कंत्राटी पोलीस असावेत का याबद्दल नागरिकाआंची टोकाची मतं आहेत.
विरोधकांचा भ्रष्टाचार उकरून काढणारे अभ्यासू धडाडीचे नेते म्हणून किरीट सोमय्या हे देशाला आणि राज्याला परिचित आहेत. त्यांनी अनेक जणांवर आरोप केले. त्यामुळे त्या त्या नेत्यांची ईडी, सीबीआय, एसआयटी, इन्कम टॅक्स कडून चौकशी सुरू आहे. नंतर त्या नेत्यांवरच्या आरोपांचे काय झाले हे समजत नाही.
२३ जून ला पाटण्यात भाजप विरोधी पक्षांनी बैठक बोलावली होती , त्या बैठकी ला काँग्रेस ,स पा , जे डी एस , टी एम सी ,राष्ट्रवादी , उ बा ठा शिवसेना आणि आप सहित छोट्या मोठया पक्षांचे प्रमुख नेते हजर होते .
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील विरोधी पक्षांचा भावी पंतप्रधानपदाचा चेहरा गुलदस्त्यात ठेवून भाजप ला सत्तेतून खाली कसे खेचायचे यावर चर्चा झाली , तर आप च्या केजरीवाल ने मात्र अध्यादेश विरोधात बैठकीतील पक्षांनी निषेधाचा ठराव पास करावा अपेक्षा ठेवली होती .