सोळा दिवसांच्या ऐसपैस जम्मू-काश्मीर सहलीच्या पहिल्या चार दिवसांत जम्मूतली भटकंती आणि वैष्णोदेवीचे दर्शन घेऊन १८ जून २०१७ रोजी विस्तारा एअरलाईन्सच्या विमानाने जम्मू ते श्रीनगर हा जेमतेम २५ मिनिटांचा छोटासा हवाई प्रवास पूर्ण करून सकाळी सव्वा अकराच्या सुमारास आम्ही श्रीनगरला पोचलो होतो.
२१ सप्टेंबर २००१ रोजी फ्लाईट लेफ्टनंट अभिजीत गाडगीळ यांचा मिग - २१ हे विमान चालवत असताना मृत्यू झाला. कॅप्टन अनिल आणि कविता गाडगीळ यांच्यासाठी हा मोठा आघात होता. सरकारनं अभिजीत गाडगीळ यांच्यावर अपघाताची जबाबदारी ढकलली. पुत्रवियोगाच्या दु:खात असूनही गाडगीळ दांपत्यानं तीन वर्षं सरकारशी लढा दिला. सरकारनं शेवटी मान्य केलं की चूक अभिजीत गाडगीळ यांची नसून विमानातील तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला. ’रंग दे बसंती’ या चित्रपटाची ही प्रेरणा होती.
गाडगीळ दांपत्याचा लढा केवळ त्यांच्या मुलासाठी नसून मिग - २१ विमानांच्या अपघातात बळी गेलेल्या दोनशेहून अधिक वैमानिकांसाठी होता.