प्रशासन

व्यवस्थासत्ताक!

Submitted by सांज on 25 January, 2021 - 06:52

नमस्कार!
उद्या 'प्रजासत्ताक' दिवस. त्यानिमित्ताने चार वर्षांपूर्वी याच दिवशी लिहिलेला एक लेख इथे शेअर करतेय. किरकोळ बदल सोडले तर परिस्थिति आजही तीच आहे!

व्यवस्थासत्ताक!

अनुदिनी परिचय-८: शाणपट्टी

Submitted by नरेंद्र गोळे on 2 February, 2014 - 02:56

अनुदिनी परिचय-८: शाणपट्टी- एका मराठमोळ्या ओडियाची

अनुदिनीचा दुवा: http://ase-vatate-ki.blogspot.com/
अनुदिनी संपर्कः tirthrup@gmail.com
अनुदिनीकाराचे नावः सचिन जाधव
अनुदिनी अनुसरणार्‍यांची संख्याः ६६
अनुदिनीची एकूण वाचकसंख्या: २४,३१०
अनुदिनीची सुरूवातः जून २००८ मध्ये झाली.
अनुदिनीतील नोंदीः या अनुदिनीत २००९ सालच्या १३ नोंदी, २०१० सालच्या ९ नोंदी, २०११ सालच्या १३ नोंदी, २०१२ सालच्या ६ नोंदी आणि २०१३ सालच्या २ नोंदी; अशा एकूण ४३ नोंदी आहेत.

संयुक्ता मुलाखत : अश्विनी कुलकर्णी, प्रगती अभियान, नाशिक

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 20 March, 2013 - 09:54

आपल्या आजूबाजूला एक असा वर्गही आहे जो परिस्थितीने, शिक्षणाने गरीब आहे - मागास आहे. त्या वर्गातील लोकांसाठी आपण काहीतरी केले पाहिजे ही जाणीव बाळगून त्या दिशेने सदोदित कार्यशील असणारे, एक वेगळी वाट चोखाळणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रगती अभियान सामाजिक संस्थेच्या संचालिका श्रीमती अश्विनी कुलकर्णी.

आधी अंडे की आधी कोंबडी ?

Submitted by अभय आर्वीकर on 12 January, 2010 - 04:28

चर्चेदरम्यान एक प्रश्न आला आहे.
आधी अंडे की आधी कोंबडी ?
याला पण उत्तर आहे काय? असा प्रश्न विचारला आहे.
हा प्रश्न राहुनच गेला. काय आले असेल आधी.... आधी अंडे की आधी कोंबडी ?
माझ्याजवळ पण याविषयी एक तर्क आहे.
जाणकारांनी याबाबत उत्तरे किंवा तर्क द्यावेत.
(या संदर्भात शेवटचे प्रतिसाद वाचावेत.)
...................................................................................

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन

आधी काय निर्माण झाले असावे.?
कोंबडी की अंडी ?
अनेकदा अशा तर्‍हेच्या प्रश्नामध्ये आपण पुरते गुरफटुन जात असतो.

विषय: 

प्रतिमंत्रिमंडळ- संकल्पना

Submitted by चंपक on 15 November, 2009 - 18:14

भारत देशाची राज्यघटना लिहिताना घटनाकारांनी अनेक देशांच्या राज्यघटनांचा बारकाईने अभ्यास करुन त्यातील चांगले मुद्दे आपल्या राज्यघटनेत समाविष्ट केले होते. परंतु मुलत: इंग्लंड च्या राज्यपद्धतीमधे असलेल्या प्रतिमंत्रिमंडळाच्या संकल्पनेला आपल्या देशाच्या राज्यघटनेत का सामावले गेले नाही? हा एक प्रश्नच आहे.

जबाबदार विरोधी पक्ष असणे हे सुदृढ लोकशाही साठी आवश्यक आहे. विधीमंडळांमध्ये जनतेच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरण्यासाठी अभ्यासु लोकांची एक टीम असावी हा प्रतिमंत्रीमंडळा चा उद्देश आहे.

Subscribe to RSS - प्रशासन