मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.
इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.
इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:
संघाला पराजयाचा गंध खुप आधीच येतो व संघ कामाला लागतो भाजपला अपेक्षित यश मिळेलच पुर्वी सारखा मोदींचा करिश्मा मते मिळवून देईलच याची शाश्वती आता संघाच्या थिंकटँकला वाटत नसल्याने संघ कार्यरत झाला आहे एकुण देशातील जनतेत असलेला असंतोष पहाता भाजपला शंभर जागांवर फटका बसु शकतो मग ही हानी भरुन काढण्यासाठी विरोधी पक्षांची लचके तोडुन कमळ फुलवण्याचा प्रयत्न सुरु झाला पण कमळ फुलण्याआधीच महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखलच झाला पण तो ईतका झाला की त्याची दलदल झाली आणि भाजप त्या गाळात आता गळ्या पावेतोबुडायला लागली आहे.
सात महिन्यांत 1000 अपघात आणि 100 हून अधिक मृत्यू. नक्की कुठे काय चुकले आहे समृद्धी महामार्गावर? टायर फुटणे, रस्ता संमोहन, वाहन चालकाने केलेल्या चुका ही कारणं गृहीत धरली तरी इतक्या कमी कालावधीत इतके जास्त अपघात होणे हे जरा जास्तच होतंय. ह्या महामार्गाला बांधताना पूर्ण नियोजन करण्यात रस्ते महामंडळाला अपयश आले काय?
भारतातील खास करून महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक परिस्थिती गढूळलेल्या अवस्थेत आहे, राजकीय, सामाजिक क्षितिजावर घडणाऱ्या अनेक विस्मयकारक घटनांचा सामान्य लोकांवर आणि लोकशाही वर परिणाम होतोच पण त्याचा जास्त परिणाम हा कार्यकर्त्यांवर होतोय. कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था निर्माण होते, खरं सांगायचं म्हणजे कार्यकर्त्यांचे अक्षरशः बारा वाजलेत. पक्ष/संघटना निष्ठा की, विचार/समाज निष्ठा? याबद्दल त्याचा सामाजिक व राजकीय कामातील उत्साह दिवसेंदिवस क्षीण होतोय. आणि जर त्याच्यातील कार्यकर्ता मरण पावला तर हे कोणत्याही पक्षाला कधीच परवडणारं नाही.
१) शिंदे गटाला शह ,नुकतेच जाहिरातींवरून राजकीय वातारवरण तापले होते ,श्रीकांत शिंदे डोईजड झाले असे लोकसत्ता वरून वृत्तावरून दिसते खाली लिंक आहे
तसेच एकनाथ शिंदे तब्बल १९ खाती ठेऊन होते ह्याच्या अर्थ मंत्रिमंडळ मध्ये त्यांचे मंत्री येणे अवघड होते
गेले दोन दिवस शींदे सेनेन दोन जाहिराती दिल्यात पहिली आक्रमक तर दुसरी शरणागती पत्करून दुरस्त केलेली पण या जाहिरातीवरून युती सरकारमधे अस्वस्थता पसरली आणि वादळही निर्माण केले जाहिरातीत राक्षसी महत्वाकांक्षेपोटी स्वताची नसलेली लोकप्रियता दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण भाजपने जाहीररीत्या नाराजी व्यक्त करताच होणाऱ्या परिणामाची आणि खुर्चिच जाण्याची शक्यता लक्षात येताच सारवासारव करत तीच जाहिरात दुसऱ्या दिवशी दुरस्त करुन प्रसिद्ध करण्यात आलीखरतर हा भाजपवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न होतापण परिणाम समोर येताच आणि फडणवीसांनी हसून केलेल्या उपेक्षेन आणि दोन दिवस घातलेल्या बहिष्कारान शींदेगटाला उपरती झाली
नुकताच कोर्टाचा निकाल लागला,राजपाल खोश्यारी पण योग्य वेळी दुसरी कडे गेले ,संजय राऊत पण यीग्य वेळी सुटले
पण एक गोष्ट
कोर्टाच्या निकालात दोन्ही बाजूंचा इगो साम्ह्लाला आहे ,हे पण म्हटले आहे कि आम्ही घड्याळ्याचे काटे फिरवू शकत नाही
पण मग फेर निवडणूक का नको?
हा मुद्दा मला दिसला नाही
दिसल्यास दाखवावे
छत्तीसगडमधील सामाजिक कार्यकर्ते आणि आरटीआय कार्यकर्ते कुणाल शुक्ला यांनी नरेंद्र मोदींच्या 9 वर्षांच्या शासनाबद्दल एक खुले पत्र लिहिले आहे---
पत्रात त्यांनी 50 प्रश्न विचारले आहेत, ज्यांचे उत्तर व्हॉट्सॲप विद्यापीठाकडेही नाही .
त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधानांकडून उत्तर मागितले आहे . ही एक अशक्य गोष्ट आहे !
तरीही प्रश्न पहा , तपासून पहा आणि विनाशाच्या दरम्यान प्रचार समजून घ्या :
1- स्मार्ट सिटी बनलेल्या 9 शहरांची नावे सांगा ?
2- आदर्श गाव बनण्यासाठी खासदारांनी दत्तक घेतलेल्या 9 गावांची नावे सांगा ?
काल दोन हजाराच्या नोटा बंद करायच आरबिआयन सांगितल नी गावच्या पारावर गन्या म्हनला ज्या अर्थ शास्त्रज्ञांनी नोटबंदीच समर्थन केलत नी दोनहजाराच्या नोटाच फायदे जनतेला सांगितल त्या समद्यास्नी नागपुरले बलिवल हाय नी त्यायले जनतेले दोन हजाराच्या नोटेमुळे व्हनारे तोटे नी ती बंद केल्यान व्हनारे फायदे जनतेले सांगायच प्रशिक्षण देनार हाय त्यासाठी प्रशिक्षण वर्ग ठेवलाय नी भाड्यातोड्या सकट जेवनखावन फुकट हाय तवा आपल्या सरपंचाले धाडायच का नोटबंदीच्या येळेला त्यो लयच फायदे सिंगत व्हता नी दोन हजाराच्या नोटाच फायदेभी तवा द्याव धाडुन