संक्रांतीच्या खुप शुभेच्छा!

असेच शुभ्र आनंदाचे कवडसे प्रत्येकाच्या आयुष्यात येवो.. .. .. .. !!!!

असेच शुभ्र आनंदाचे कवडसे प्रत्येकाच्या आयुष्यात येवो.. .. .. .. !!!!
बाराचे ए. वे. ए. ठि. हे जसे होण्यानंतर गाजते तसे ते होण्यापूर्वीही गाजत असते. मुळात ए. वे. ए. ठि होणार की होणार नाही यावर बर्याच लोकांचे विशेषतः 'बाहेरच्यांचे' एकमत नसते.
आजकाल तसा मला खूप रिकामा वेळ असतो मंडळी!! आता निवृत्त माणूस मी. आमची पुढची पिढी त्यांच्या आयुष्यात व्यस्त आहे, अन सहधर्मचारिणी? त्यांच काय विचारता महाराजा? इतक्या वर्षांत, हळूहळू, त्यांनी घरी आणि थोड्या फार प्रमाणात दारीही आपल साम्राज्य स्थापन केलय. त्या साम्राज्याची वीट हलवायच स्वप्न पहायची देखील माझी टाप नाही!! होऽऽऽ! आपणच कबूल करुन टाकलेल बर, नाही का?? आणि एका अर्थी ते साम्राज्य न हलवलेलच बर खर तर! हो, उगाच मोहोळावर दगड का मारायचा?? काय, खर की नाही?? असो.
टाटानी लाखाची कार आणली. आत्ता रहेजा, हिरानंदानी,
लोखंडवाला ही मंडळी जोपर्यंत हजारात पार्कींग नाही देत
तो पर्यंत आपल्याला बसच्या रांगेत उभ रहाव लागणारच
माणसाच्या आयुष्यात 'आवाजाच' अगदी म्हणजे अगदी महत्वाच स्थान आहे. माणूस जन्माला आल्यापासून जो ' आवाज' करायला सुरुवात करतो, तो जन्मभर आवाज करत किंवा ऐकत मार्गक्रमण करत असतो.