मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
गद्यलेखन
थ्रील थरार ४ (शेवटचा भाग) .
ठहरने को बोला है
फाटक - ४
मागील भागासाठी येथे क्लिक करा
इन्स्पेक्टर आले होते आज.
पोलीसांपर्यंत कसं काय गेलं ?
वाकडी वाट म्हणावी तर एका बाजूला पडतं,,नै आपलं घर ?
कुणी चुगली केली का ?
किती प्रश्न विचारत होते ते कागलकर का कोण ते.
माझं दुर्दैव म्हणून डायरी मेजावरच राहीलेली होती. अलगदच त्यांच्या हाती पडली.
डायरी वाचताना चेहरा कसा होत होता त्यांचा जिंकल्य़ासारखा.
कोण आनंद होत होता त्यांना.
मग मी गप्पच बसलो. अगदी ठार बही-यासारखा. प्रश्न रीपीट केला की मला माहीत नाही एव्हढंच म्हणत राहीलो.
मग मला सुचलं ते.
बेचिराख
मृगजळ :
भुंड टेकाड आज एकाकी पडलयं. त्याचा वैरान माथा ऊन्हात तळपतो. ऊन्हाच्या झळयात डोळे दिपून जातात. मुसळधार पावसाचा एखादा थेंब त्याच्या वाट्याला येतो. पालवी फुटते आणि कोमेजुन जाते. अस्तित्वाच्या पाऊलखुणा सांगत केवळ एक वाळलेलं पातं मागे ठेवते. टेकाडावर गवताच्या काड्यांचा खच पडलाय. वाऱ्याचा एखादा झोत त्यांना तितर बितर करतो. धुळदान पाती दगडा धोड्याखाली चिरडली जातात. कुण्या एकेकाळी फुललेलं जंगल असंच अशक्त होत मातीत गेलं. ही मातीच तेवढी अस्तित्व दाखवत शिल्लक राहिली. मातीलाही अस्तित्व असंतचं तर.
उद्दामपणा
राजेश कुलकर्णींच्या ह्या धाग्यामुळे काही इतर आठवणी ताज्या झाल्या.
http://www.maayboli.com/node/56607
त्या धाग्याचा आणि ह्या आठवणींमधील घटनांचा संबंध मुळीच नाही, पण आठवणी आल्या इतकेच.
==========
कोल्हापूरमध्ये तीन चार सरकार घराणी आहेत. सरकार म्हणजे त्या घराण्याच्या आडनावापुढे सरकार हा शब्द वापरून उल्लेख केला जातो. ह्याचे कारण पूर्वी ते घराणे राज्यकारभाराशी संबंधीत होते / असावे. कोल्हापूरमधील मायबोलीकर ह्याबाबत अधिक सांगू शकतील.
थ्रील थरार 3
थ्रील थरार ३
.
.
.
.
जय ला चांगलच माहिती होते की रोहित ची चांगलीच तंतरलेली असणार म्हणून तो रोहितला चिडवू लागला की “ तू फक्त gym च कर साल्या जरा काय झाले की तुझी फाटते, नुस्ता फुगलयस आंगात काय दम नाही “ मग रोहित ने पन चार अस्सल कोल्हापुरी शिव्या एकंदर जय ला आणि लांडग्याला हासडल्या आणि ईकडे तिकडे बघत तो लांडगा अजून त्यांच्या मागावर तरी नाही ना याची खात्री करून घेऊ लागला.
थ्रील थरार 2
ठुसके बार - कालखंड अनादिअंत
सूचना : वाचण्याआधी नियम व अटी मान्य असल्याचे संमतीपत्र देणे आवश्यक.
इसवी सन ००००
तेव्हां आकाशात तारा दिसू लागला. त्याकडे बघ बघत तीन घोडेस्वार मार्गस्थ झाले. त्या प्रवासाचा शेवट एका गोठ्यात झाला. तिन्ही प्रवाशांनी खाली उतरून पाहीले. एका तेजस्वी बालकाचा जन्म झाला होता. देवकीने मेरीच्या बाळाला न्हाऊ घातले. तेव्हांच एका प्रवाशाने विचारले आपण इथे कशा ? त्यावर मेरी उत्तरली, वासुदेव भौजी बाळासाठी टोपली आणायला गेलेत. यावर एका प्रवाशाने तिथल्या तिथे एक रेघ जमिनीवर मारली आणि म्हणाला या रेघेच्या अलिकडे बीसी आणि पलिकडे ..
"फॉर्वर्ड ?" वासुदेवाने विचारले ?
थ्रील थरार
रोहीत एक महाविद्यालयीन युवक, साधा सरल मनमिलाऊ. रोहीत कर्नाटकमधील विजापूर मध्ये त्याचे महाविध्यालयीन शिक्शन घेत होता. तो शहरात वाढल्याने त्याला ग्रामीण भागाविषयी कुतूहल असे, एका खासगी वस्तीग्रहात रहात असताना त्यची एका मुलाबरोबर मैञी झाली जय असं त्याचे नाव होते. जय हा तिथुनच १५-२० किमी वर असलेल्या गावात रहायचा. पावसाल्याचे दिवस हीते पण पाऊस काय झाला नव्हता, जय च्या गावात खुप चोरी होत होत्या एका विशिष्ट जातीचे लोक हे दरोडे घडवुन आणताहेत अशी अफवा पसरलेली होती. ते लोक खुप क्रुर आहेत आणि त्यांच्याकडे धारधार शस्त्र आहेत अश्या आणि काही भरपुर अफवा पसरवल्या जात होत्या.