पूपूवरील चर्चा वाचत असताना एक जाणवत गेल की या निरनिराळ्या समाजामध्ये निरनिराळी नाती जपली जात असतील, तर किमान माझ्या (अन अर्थातच माबोकरान्च्या) माहितीतील किती नाती कशाप्रकारे जपली गेली आहेत याचा आढावा घ्यावा!
अपेक्षा अशी की येथे, सख्खे आईवडील व सख्खे भाऊबहीण वगळता अन्य बाकी कोणकोणत्या पैत्रुक, मातुल व (असल्यास) सासुरवाडीकडच्या नातेवाईकान्शी सम्पर्कात आहोत वा त्यान्ची आठवण तरी येते याचे वर्णन व्हावे
जसे की,
मला पाच मावश्या, त्यान्ची मुले/जावई/सूना/नातवण्डे/पन्तवण्डे इत्यादिक
चार काका, त्यान्ची मुले/जावई/सूना/नातवण्डे/पन्तवण्डे इत्यादिक
निंबुडाची "चिऊताई चिऊताई दार उघड" गोष्ट वाचली आणि बरेच महिने माझ्या मनात असलेले काही प्रश्न परत टोचायला लागले. इतके दिवस नवऱ्याबरोबर बोलायचेच पण इथे माबोवर कदाचीत अजूनही काही वेगळी मत ऐकायला मिळतील, नवीन दृष्टी मिळेल अस वाटल्याने लिहितेय.
आपण लहान मुलांना कितीतरी गोष्टी सांगतो. बऱ्याचदा लहानपणी ऐकलेल्या , कधी आपण बनवलेल्या, रामायणातल्या, महाभारतातल्या, गणपतीच्या, कृष्णाच्या. अगणित गोष्टी आहेत आपल्याकडे. मी अगदी भारतातून येताना पुस्तक , सीडी सगळ घेऊनही आले होते.
माझे एक डॉ. मित्र स॑तोष शि॑दे या॑ची एक कविता त्या॑नी एकदा ऐकवली . खुप आवडली म्हणुन तसीच परत लिहीत आहे .
आम्ही दोन आमचे दोन ! आमचा झला एक चो॓कोन !! चो॓कोनाला बाजु चार ! त्याला नाही एकही दार !! चिरेब॑दी एकएक रेष ! आत नाही कोना प्रवेष !! आमच्यापे॓कि दोन कोन ! त्या॑नी केले स्वताचे नवे चो॓कोन !! आता आम्ही उने दोन ! आम्हा दोघा॑ना आधार कोन !!
!! श्री !!
मला कळतच नव्हत॑ माझ्या आणि पपा मधे आताशी इतके वाद का होत आहेत ते ?
मी तर किती लाडकी आहे पपाची, कुणी हया मुळ नशत्राचा शोध लावला? सगळीकडे एकच कारण नकाराच मुलगी मुळ नशत्रात जन्मली आहे........ पपाचा आधी तर विश्वास नव्हता पत्रिकेवर मग आताच का हा बदल ?
आपल्या आयुष्यात अनेक चांगले वाईट लोक येत जात राहतात. काही ठळकपणे लक्षात राहतात तर काहींसा मागमूसदेखील राहत नाही. काहींशी आपले कुठलेच नाते नसते तरी देखील आपण त्यांचे वेडे होतो. तर तुम्ही अशा व्यक्तींबद्दल वल्लींबद्दल लिहा ज्यांनी तुम्हाला चांगले अनुभव दिले आहे. ज्यांनी तुमच्यावर एक चांगला ठसा उमटवला आहे. मागे वळून भुतकाळात डोकावले असतात त्या व्यक्तीचे स्मरण करताच तुम्हाला जगावेसे वाटते, एक प्रेरणा मिळते!!!!! आलेय ना लक्षात.. समजून घ्या. धन्यवाद! यात प्राणी पण आलेत.
मातृदिनानिमित्त 'आई', 'मातृत्व' या विषयाशी संबंधित स्वतः काढलेली प्रकाशचित्रे, रेखाटने पोस्ट करण्यासाठी हा धागा-
समाज
या सदरात एकूण १३ प्रश्न होते, आणि त्यापैकी १० अनिवार्य होते.
'देव' या संकल्पनेवर विश्वास, सामाजिक चालीरिती, धर्मकार्ये, धार्मिक निर्बंध, सामाजिक लिंगभेद, समाजाचा घटक म्हणून स्त्रियांना सामाजिक योगदानाविषयी/पर्यावरणाविषयी काय वाटते, शारीरिक/लैंगिक/मानसिक शोषणाचे अनुभव, स्त्रीच्या नातेस्थितीबद्दलचे अदमास, स्त्रीप्रतिमा, या मुद्यांभोवती हे प्रश्न गुंफले होते. भारतीय स्त्रीच्या भावविश्वात सामाजिक परिस्थितीचा, देवाधर्माने परंपरागत आलेल्या घटकांचा, लिंगभेदाचा समावेश असलाच तर तो किती हे तपासून पहायचा मानस होता.
उर्मिला देशपांडेच पहिलंच पुस्तक 'A Pack Of Lies' लगेच विकत घेऊन वाचलं त्यामागे दोन कारणे- एकतर उर्मिला ही गौरी देशपांडेची मुलगी. आणि दुसरं म्हणजे उर्मिला किंवा जाहिरात क्षेत्रात जिला 'उम्मी' म्हणून ओळखलं जातं ती एकेकाळी माझी खूप आवडती मॉडेल होती. तिची ती एकसेक सुंदर कॅलेन्डर्स्-एअर इंडियाची ती कॅलेन्डर्स कलेक्टर्स आयटेम होती. उर्मिला कसं लिहितेय यापेक्षा ती काय लिहितेय याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता होती.