मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
प्रशासन
राज्यातून अधिकाधिक मराठी आयएएस अधिकारी घडवण्यासाठी ......
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5170453.cms
सर्व सुविधांनी सुसज्ज वर्ग आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण... इंटरेनट, आवश्यक असलेल्या सर्व पुस्तकांची उपलब्धता... र्व्हच्युअल क्लासरूमद्वारे देशभरातील तज्ज्ञांचे मिळणारे मार्गदर्शन... सूचना आणि तक्रारींसाठी ड्रॉप बॉक्स... आधुनिक जीम, अद्ययावत लेक्चर हॉल... जेवणापासून ते राहण्यापर्यंत उत्तम सोय... आणि हे सारे मोफत!
मतदान तीन ते पाच दिवस चालेल का?
दर निवडणुकीला हमखास चर्चा होते ती वेग्वेगळ्या मतदार संघातील कमी- अधिक मतदानाची! अन त्याहुन जास्त चर्चा होते ती एकुण कमी टक्केवरीची! हा टक्का वाढवायचा असेल तर मतदानाची वेळ एक दिवसा ऐवजी तीन ते पाच दिवस नाही का करु शकत?
१) एक तर मतदान अन मतमोजनीत ९ दिवसांचे अंतर ठेवुन, झटपट निकालाची अपेक्षा आयोगाने गुंडाळुन टाकलीय.
पैसा आला धावुण.......!
आज रात्रो ठिक साडे बारा वाजता भारतीय लोकशाहीचे एक भयनाट्य सुरु होईल. प्रचंड प्रमाणात पैसा, दारु अन ई.ई. चा पुर येउन त्यात लोकशाहीचे प्रेत वाहुन जाईल.
तर तम्माम नागरिकांनो, आज आत्ता ताबडतोब, दोन मिनिटे शांत बसुन, आपण आपल्या लोकशाहीला आदरांजली वाहु!
अन उद्या सकाळी तिची अंत्ययात्रा काढायला सकाळी ७ वाजता पुन्हा हजर राहु!
वेळ- सकाळी ७ ते संध्याकाळी ५.
ठिकाण- गावची पडकी शाळा.
साहित्य- निळे रंगीत पाणी.
कृती- कळ दाबणे.
लोकशाही, निवडणुका, राजकारण अन... आपण!
भारत माझा देश आहे, हे वाक्य आपण शाळेच्या पहिल्या दिवसापासुन म्हणत असतो! पण जसे जसे शाळा संपुण कॉलेज मध्ये जातो अन नंतर रोजच्या जीवणात पाउल ठेवतो, तस तसे आपण हे वाक्य विसरत जातो. (कदाचित कॉलेज च्या ५-७ वर्षाच्या काळात आपण रोजची प्रतिज्ञा म्हणत नाही अन म्हणुन!) शाळेत असताना नागरिक शास्त्राच्या पुस्तकात आपण भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक आहे असे वाचत असतो, परंतु शाळा संपुण महाविद्यालयात गेल्या नंतर अन मग नोकरी करु लागल्यावर मात्र हे सर्व शब्द आपण विसरुण जातो!
सामना....!!!
महाराष्ट्रदेशी घमासान शाब्दिक युद्ध चालु असताना आमचा सामना चित्रपट पाहणे झाले......! मागच्या महायुद्धाच्या वेळी सिंहासन बघितला होता!
तिकडे गांधी जयंती अन उपोषण, उपवास असे अन्ना इषयी बोलणे चालु असताना अन्ना चे उपोषण अशी ही एक बातमी आली.... त्यावर सुपारीमॅन कोण? हा प्रश्न ही अनेकांना पडलाय.......
सामना मध्ये पण एक उपोषण आहे..!
संशोधनाची उपयुक्तता....
नुकतेच चंद्रावर पाणी सापडले... ते किती आहे, किती हॉर्स पावर ची मोटार चालेल त्यावर संशोधन चालु आहे. पाणी जास्त असेल तर उस पिकवता येइल का ह्यावर पवार, मुंडे, गडकरी, तावडे असे चतु(र)मंडळ चर्चा करत आहे...
संशोधन क्षेत्रात हे एक मोठे पाउल मानले जात आहे. मागे फ्रान्स मध्ये जगाची उत्पत्ती कशी झाली हे शोधन्यासाठी एक मोठा प्रयोग सुरु करण्यात आला होता..
नासा चे शास्त्रज्ञ नेहमीच असे उपक्रम राबवत असतात. भारतीय शास्त्रज्ञही त्यात भाग घेतात....
सॉरी बॉस! हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही!
जालावर एक मननीय ब्लॉगपोस्ट वाचण्यात आली :
हिंदी ही राष्ट्रभाषा? – एक गैरसमज आणि त्याचे मराठीवर अनिष्ट परिणाम.
खेरीज 'हिंदू'मधील एक झकास माहितीपूर्ण लेखही वाचण्यात आला :
(इंग्लिश लेख) Hindi chauvinism
एक मोहरा निखळला.....
ड्रीम नेवासा
ऑर्कुट कम्युनिटी: ड्रीम नेवासा
http://www.orkut.com/Main#Community.aspx?rl=cpp&cmm=93413726
कुबेराची राजधानी असलेली निधी निवास ही पुरातन नगरी पुढे १३ व्या शतकात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली. याच पवित्र भुमीत, मायबोली ने अमृतातेही पैजा जिंकल्या! नेवासा नगरी मराठी साहित्याच्या अन वारकरी व संत संप्रदायाच्या मनात एक वेगळॆ स्थान मिळवुन आहे.