प्रशासन

नितीश कुमार - एक आशादायी सुरुवात

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

कधी कधी मन विषण्ण होतं. सगळ्या बाजूने वाईट बातम्याच ऐकायला येत असतात. मुंबईमध्ये दहशतवादी हाहाकार उडवतात. आंतरराष्ट्रीय चित्रपट भारतातील दारीद्र्याचं (सत्य) दर्शन घडवतात. कुणी मित्र नुकताच भारतात जाऊन आलेला असतो. तो तिथल्या भ्रष्टाचाराचे नवीन अनुभव ऐकवतो. निराशेने मन अंधारुन जातं. पण अशा वेळी एखादी बातमी अशी येते की आपल्या आशा पुन्हा पल्लवीत होतात. अंधाऱ्या भुयारातून जात असताना प्रकाशाची लकेर दिसते. पुन्हा एकदा मन स्वप्नं बघायला लागतं - सोन्याचा धूर निघणाऱ्या - ऐतिहासिक पुस्तकांच्या कपाटात लुप्त झालेल्या भारताचं.

विषय: 
प्रकार: 

स्टील फ्रेम

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

सिस्टीम बदलायची असेल तर सिटीम च्या आतमधे जावे च लागते. भारतातील राजकीय व्य्वस्थेत घुसणे सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर ची गोष्ट झाली आहे. पण प्रशासकीय व्यवस्थेमध्ये जाण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत.

विषय: 
प्रकार: 

अविनाश धर्माधिकारी यांचे मुंबई हल्ल्यावरील भाषण

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

अविनाश धर्माधिकारी यांची मी आपल्याला ओऴख करुन देण्याची गरज नाही. अविनाशजींनी मुंबई हल्ल्यावर पुण्यात केलेले भाषण यु ट्यूबवर उपलब्ध आहे. त्याचे दुवे खाली देत आहे.
ते क्रमाने पहा.

http://www.youtube.com/watch?v=a6sjEG1jFtA
http://www.youtube.com/watch?v=_2Pc2ex8wtc

विषय: 
प्रकार: 

दहशतवाद - १९९४ ते डिसेंबर २००८ आकडेवारी

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

दहशतवादामूळे भारताची केवढी मनुष्य हानी झाली ह्याची आकडेवारी देत आहे. ह्यात मालमत्तेला झालेले नूकसान गृहीत धरलेले नाही.

तक्ता १

India Fatalities, 2008

प्रकार: 

२६-११ एक असाही योगायोग.

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

२६ नोव्हेंबर बुधवार रोजी मुंबई वर दहशतवादी हल्ला झाला. त्यात पाकचा हात असल्याचे आता पाकने मान्य करुन काही तास उलटले आहेत. त्या बद्दल मी इथे काहीही लिहीनार नाही.

पण ह्या दिवसाचा एक वेगळा योगायोग इथे मांडतोय.

विषय: 
प्रकार: 

हरलो.....

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

... पुन्हा एक लढाई हरलो. जवळपास तीनशे नागरिक अन पन्नास सुरक्षा कर्मचार्‍यांच्या जीवाच्या बदल्यात मुंबई मधील इतर लोक आता शांततेने जगु शकतील....... पुढील हल्ला होईपर्यंत!

विषय: 
प्रकार: 

आंतरराष्ट्रीय घडामोडी.

Submitted by केदार on 21 November, 2008 - 10:56

भारतीय नौदलाने सोमालियन चाच्यांचे जहाज बुडवले.

मटाचा हा अग्रलेख पण बघा.

सि ऐन ऐन वर हे काही दाखवत नाहीत लोकं.

भारतीय कस्टम्स नियम

Submitted by webmaster on 30 May, 2008 - 02:09

भारतीय कस्टम्स विभागाच्या नियमाबद्दल माहिती अथवा आपले प्रश्न / अनुभव ईथे लिहु शकता.

Pages

Subscribe to RSS - प्रशासन