प्रशासन

संस्थानिकांच्या गढ्या... नेमक्या कुणाच्या?

Submitted by संजिव पिल्ले on 9 November, 2013 - 09:09

भारतात पूर्वी काही संस्थाने होती . त्याना प्रिन्सली स्टेट असे म्हणत. इथे त्यांची यादी आहे.

http://en.wikipedia.org/wiki/List_of_princely_states_of_India

भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे. पण १८५७ साली अखेरचा मुघल बादशाहा बहाद्दूर शहा जफर इंग्रजांविरुद्ध लढला . त्यात तो हरला. अखेर काही वर्षे तुरुंगात राहून मग तो त्यातच मेला.

बारा फॉल ए.वे.ए.ठि. - २०१३

Submitted by maitreyee on 3 October, 2013 - 09:21
तारीख/वेळ: 
19 October, 2013 - 06:01 to 11:59
ठिकाण/पत्ता: 
प्लेन्स्बरो - मैत्रेयीचे ब्याकयार्ड ....

koja.JPG

कोजागिरी गट्ग :
सध्या ठरलेला प्लान :
शनिवारी १९ ऑक्टो - संध्याकाळी ६ पर्यन्त जमणे -पुढे कार्यक्रम - नेहमीचाच! Happy

मेनू:
बटाटेवडे - स्वाती
भेळ - सायो
मसाला दूध , अमृतसरी छोले - मैत्रेयी
पुलाव - वृंदा ताई
दही वडे, म.ब. - सिंडी
डिजर्ट आणि पोळ्या - बुवा
एक्झॉटिक - विनय

माहितीचा स्रोत: 
मी

आजारच नसलेल्या पेशंटचं टेन्शन

Submitted by डॉ अशोक on 10 September, 2013 - 12:23

आजारच नसलेल्या पेशंटचं टेन्शन

रोगावर उपचार करतांना पेशंटला टेन्शन असतं तसंच डॉक्टरवर ही असतं. कालांतरानं डॉक्टरांना याची संवय होते. पण समजा की पेशंटला मुळातच काही आजार नाही तर मग? तुम्ही म्हणाल मग काय प्रॉब्लेम आहे? टेन्शनचं कारणच काय? तर मग ऐका :आजारच नसलेल्या पेशंटची कहाणी.

पिंपरीचिंचवडमधिल मृत्युचे सापळे - सौजन्य:- यमदूत बनलेले संघटीत गुन्हेगार

Submitted by limbutimbu on 6 September, 2013 - 05:48

पिंपरी चिंचवडमधिल मृत्युचे सापळे फोटो रुपाने इथे मांडण्यासाठी हा धागा केला असे.

पिंपरी चिंचवडच्या थर्मॅक्स चौकातील हा मृत्युचा सापळा गेले पन्धरा दिवस बळीची वाट बघतो आहे.
कदाचित एखाददोन बळी मिळाल्यानंतरच हा खड्डा बुजेल असे वाटते.

Thermax Chauwk 1 DSCN2510.jpg

संघटीत गुन्हेगारीबाबत एकही गृप मायबोलिवर नाही?

यूंही कोई मिलगया था - यासीन भटकळ

Submitted by बेफ़िकीर on 30 August, 2013 - 03:52

चलते चलते!

यूंही कोई मिलगया था!

यूंही कोई मिलगया था!

===========================

यासीन भटकळ सापडला. निवांतपणे एका देशातून दुसर्‍या देशात जाताना तिसर्‍याच देशाच्या पोलिसांच्या सहाय्याने एक असा माणूस सापडला जो गेली कैक वर्षे दहशत माजवत फिरत होता.

विषय: 

विषय क्र. २ - जलतज्ज्ञ डॉ. माधव चितळे

Submitted by kanksha on 25 August, 2013 - 14:19

१३ ऑगस्ट १९९३ - स्टॉकहोममधील नगर सभागृह एका देखण्या समारंभात रंगलं होतं. गेली कित्येक वर्षे नोबेल पुरस्कार समारंभाचं साक्षीदार असलेलं हे सभागृह्. सी. व्ही. रमणांनंतर ६३ वर्षांनी एका भारतीयाचा या सभागृहात स्वीडनच्या राजाच्या हस्ते सन्मान होत होता. ही भारतीय व्यक्ती म्हणजे जलतज्ज्ञ डॉ. माधव आत्माराम चितळे. चाळीसगावसारख्या एका छोट्याशा गावात डॉ. चितळे यांचा जन्म झाला. शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत महाराष्ट्रातून दुस-या क्रमांकानं उत्तीर्ण झाल्यानंतर पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुवर्णपदकासहित बी.ई. सिव्हीलची पदवी प्राप्त करून चितळे यांनी सरकारी नोकरीत प्रवेश केला.

विषय क्रमाक १ = संघ लोकसेवा आयोगाची स्थापना

Submitted by जाई. on 24 August, 2013 - 12:30


अविनाश धर्माधिकारी; किरण बेदी ए चंद्रशेखर आणि अलीकडेचेच ऊदाहरण घ्यायाचे झाले तर दुर्गाशक्ती नागपाल. या सगळ्या लोकांची नाव एकत्रित घ्यायच काय कारण असेल बर !!!! खर सांगायचे म्हणजे या सर्वात एक समान धागा आहे तो म्हणजे हे सगळे लोक सनदी अधिकारी आहेत. या पदापर्यत पोचण्यासाठी परीक्षा द्यावी लागते . ही परीक्षा घेण्यार्या संस्थेच नाव आहे संघ लोकसेवा आयोग ...

विषय: 

गुजरात, बिहार इ. राज्यांचा विकास : खरे काय ?

Submitted by उद्दाम हसेन on 15 August, 2013 - 13:57

राज्यांच्या विकासात सध्या गुजरात मॉडेल आणि बिहार मॉडेल असे परवलीचे दोन शब्दप्रयोग सतत ऐकू येतात. यात महाराष्ट्र किंवा इतर राज्यांचं स्थान काय ? ही मॉडेल्स नेमकी काय आहेत ? वस्तुस्थिती किती, प्रचाराचा भाग किती याचं हितगुज इथं करूयात.
(सांख्यिकी काथ्याकुटीला पर्याय नाही हे उघड आहे. जाणकारांनी सोप्या भाषेत सांगावं ही विनंती ).

महाराष्ट्रातील रस्त्यांची समस्या .. कारणे आणि उपाय

Submitted by mansmi18 on 1 August, 2013 - 09:26

नमस्कार,

नेमेची येतो मग पावसाळा याप्रमाणे नेहमी पावसाळ्याच्या सुमारास रस्त्यांची बोंब होते. लोक सगळीकडचे खड्ड्यांचे फोटो प्रसिद्ध करतात. मग थोडीशी डागडुजी होते परत सगळे थंड होते आणि पुढच्या वर्षी परत तेच.

आणि हे कुठल्या पक्षाशी संबंधित मुळीच नाही. सगळे सारखेच. एक लेख आला होता त्यात विविध पक्षांच्या हाती असलेल्या नगरपालिकांची यादी आली होती त्यात भाजप, सेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी सगळ्या पक्षांचे वर्चस्व असलेल्या जागी तेच दिसले. सामान्य नागरिक नुसता तळतळाट करत बसतो.

पण हे कोणाला कळत नाही आहे का कळतेय पण स्वार्थ आड येतोय?

मला पडलेले काही प्रश्नः

विषय: 

Pages

Subscribe to RSS - प्रशासन