या आधीचे मायबोलीवर प्रकाशित झालेले लेखांचे दुवे इथे क्रमाने दिले आहेत.
http://www.maayboli.com/node/48375
सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. उत्तर इतके मोठे झाले की नवीन पोस्टच लिहिली गेली.
सध्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर टीव्हीवर अनेक सरकारी योजनांच्या जाहिराती येत आहेत. अनेकांना या योजना अस्तित्वात होत्या हेच माहिती नव्हते.
"राजीव गांधी जीवनदायी आरोग्य विमा योजना" ही त्यातलीच एक. या योजनेनुसार भगवे/पिवळे रॅशन कार्ड धारकांना प्रति कुटुंब १,५०,००० रुपयांचा आरोग्यविमा सरकार तर्फे दिला जाणार आहे, पण या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी "आरोग्य कार्ड" असायला हवे.
हे आरोग्य कार्ड कुठे मिळेल, त्यासाठी कुठे अर्ज करावा लागेल? याची माहिती द्याल का?
एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन.
- एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन.
सर्वच कार्यालयात उशीरा उपस्थित राहण्याचे प्रमाण बरेच आहे. त्यासाठी कार्यालयात लेट मस्टर ठेवण्यात येते. अशावेळी त्यात उशीराने उपस्थितीची कारणे व वेळ लिहावी लागातात. त्यात बरेच जण डु --- do----- असे लिहुन मोकळे होतात. एकदा एका महिला कर्मचार्यास कार्यालयात पोहोचण्यास उशीर झाला. सदर महिला गर्भवती असल्याने तीने लेट मस्टरमधे गर्भवती असल्याने पोटात दुखत होते असे लिहीले. त्यानंर एक पुरुष कर्मचारी आला सवईमे त्याने --- do----- असे--- do----- असे लिहुन मोकळा झाला. साहेबानी मस्टर पाहीले आणि त्याला बोलावले, म्हणाले तुम्हालाही डिलीव्हरीचा त्रास केव्हा पासुन होतोय.
गेली दोन वर्षे मी काय केले? अर्थात उद्योजक बनन्याच्या स्वप्नापायी काही बड्या लोकांवर विष्वास ठेउन केलेल्या वाटचाली पायी " आत्महत्या" करुन घेतली!
ही कथा आहे, अत्यंत उत्साही, तरुण तीन मराठी तरुणांची! ह्यातील एकाने पुढाकार घेउन एका मोठ्या हॉटेल व्यावसायीकाशी संपर्क प्रस्थापित केला अन मोठी स्वप्ने उराशी बाळगली! पण "नाव मोठे अन लक्षण खोटे" असा अनुभव घ्यावा लागला. अन शेवटी त्यांच्यातील उद्योजकाची हत्या झाली! ही चित्तरकथा त्याच्याच शब्दात....!