फेसबुक प्रोफाईल
http://facebook.com/idonotlitter
हा प्रोफाईल तुमच्या फ्रेंड लिस्ट मधे अॅड करता येईल.
अजुन तिथे मजकुर लिहिलेला नाही. पण ते काम चालू आहे.
वेगळा प्रोफाईल बनवण्याची कारणे-
- एक नविन आय्डेंटीटी देता येईल.
- वेगळे पेज बनवता येईल
- भविष्यात अजुन काही ग्रुप्स वगैरे बनवायचे असल्यास तेही शक्य होईल
- कोणा एकाच्या नावावर ओनरशीप न रहाता, सगळ्यांचा उपक्रम वाटेल.
या ग्रुप द्वारे काय साध्य करायचे आहे-
यावेळच्या भारतवारी मध्ये अशा अनेक गोष्टी दिसल्या त्याबद्दल काही बोलावसं वाटलं, काही करावसं वाटलं.
जास्त दिवस राहिल्याने गोष्टी जुन्याच पण नव्या दृष्टीने बघितल्या गेल्या आणि प्रत्येक वेळी बोलावसं वाटूनही भिडेपोटी बोलता आलंच नाही.
असेच काही प्रसंग
गुरुवार, ७ एप्रिल २०११ हा जागतिक आरोग्यदिन म्हणून साजरा केला जात आहे.
काय आहे आपल्याकरता ’आरोग्याचा अर्थ’?
डॉ.आनंद नाडकर्णी यांनी अनेक दशकांपूर्वी एक पुस्तक लिहिले होते, ज्याचे नाव होते 'वैद्यकसत्ता'.
आजच्या संपन्न जीवनात वैद्य म्हणजेच डॉक्टर अनभिषिक्त सत्ता गाजवू लागलेले दिसून येतात. तर आजच्या विपन्न जीवनात वैद्य म्हणजे डॉक्टर, औषधालाही सापडत नाही अशी अवस्था प्रत्यक्षात आहे.
शरीर दैनंदिन जीवनात अनंत ताणतणावांचा सामना करते. त्यांच्यातून मुक्ती मिळविते. न जमल्यास त्यांना शरण जाते. तेव्हा ते ताण, मान, खांदा, पाठ, कमर, गुडघे, घोटे इत्यादी आणि इतरही सर्व अवयवांमधून अवघडून राहतात. त्यांना मुक्तीची अपेक्षा असते. विशेषतः जे निदानित हृदयरुग्ण असतात त्यांच्यात तर ताणतणावांना शरण जाण्याची प्रवृत्ती घडत जाते. म्हणून रोगग्रस्त, अस्वस्थ, अवघडलेल्या स्थितीत कुठलेही इतर व्यायाम, प्राणायामादी प्रकार करण्याआधी शरीर पूर्णतः सैलावण्याची गरज असते. हे साधण्याच्या प्रक्रियेस प्रगतीशील शिथिलीकरण उपयोगी ठरते.
श्रेयअव्हेरः हे लिखाण वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. माझी तशी वैद्यकीय पात्रता नाही. ह्या लेखात कुणाचीही जाहिरात करण्याचा उद्देश नाही. केवळ उपलब्ध पर्यायांची माहिती म्हणूनच ह्याकडे पाहावे. तरीही इथे हे नमूद करायला हवे की हे लिखाण निराधार नाही. बखरनुमा आहे. हे केवळ अनुभवातून/ वाचनातून आलेले शहाणपण आहे. या लेखात वर्णन केलेले वर्धित बाह्य प्रतिस्पंदनोपचार मी स्वतः घेतलेले नाहीत. त्यांची माहिती केवळ उपलब्ध पर्यायांपैकी एक म्हणून मिळवली होती. पुढे अनेक रुग्णांना हे उपचार घेतांना आणि बरे होतांनाही मी स्वतः बघितलेले आहे.
मी मायबोलीवर आलो त्याला आता आठ वर्षे होत आहेत. या आठ वर्षांत मला मायबोलीने भरभरून ज्ञान. मनोरंजन, विरंगुळा आणि मायबोलीचे व्यसन दिले. आता त्याची किमान आंशिक भरपाई करण्याची वेळ आली आहे असे मला वाटते. म्हणून मी ही "अनुदिनी परिचयां"ची मालिका सुरू करत आहे. गेल्या काही वर्षांत महाजालावर अत्यंत महत्त्वपूर्ण विषयांवर अभ्यासपूर्ण लिखाण शुद्ध मराठीतून केले गेले. त्यांची दखल घ्यावी आणि मायबोलीकरांच्या नजरेस ते लिखाण आणून द्यावे हाच उद्देश या मागे आहे. महाजालावरील अनुदिनी लेखनाची सुरूवात मायबोलीवरील "रंगीबेरंगी"नेच झालेली होती. ते लिखाण आपल्या परिचयाचेच आहे.
भावनिक ताण हृदयविकाराचे कारण होऊ शकतो या गोष्टीचे महत्त्व हल्लीच सर्वदूर स्वीकारले जात आहे. आजही बव्हंशी, हृदयरूग्ण-पुनर्वसन-कार्यक्रम, तणाव व्यवस्थापन कौशल्य शिकवत नाहीत आणि बव्हंशी डॉक्टर त्यांच्या रुग्णांस ते शिकून घेण्याचा सल्लाही देत नाहीत. भावनिक तणाव मूलत: दोन प्रकारचा असतो. कुशाग्र आणि बद्धमूल. कुशाग्र म्हणजे टोकदार. मात्र शरीराच्या प्रतिसादाने शमू शकणारा. बद्धमूल म्हणजे, अनेक कुशाग्र तणावांच्या साखळीमुळे, शरीराचा प्रतिसाद एका कुशाग्र ताणास शमवू शकण्याच्या आतच दुसरा कुशाग्र तणाव उद्भवल्याने अंतिमतः शरीराच्या प्रतिसादक्षमतेबाहेर गेलेला तणाव.
आपल्याला राग का येतो? आपण स्वत:वर क्वचितच रागवतो. जास्ती करून आपल्याला दुसर्याच्या वागण्याचा किंवा बोलण्याचा राग येतो. आता, आपल्याला दुसर्याचा राग का येतो? तर अहंकार दुखावला जाणे, घाई असणे, अपेक्षाभंग होणे आणि नकारात्मक विचारात तल्लीन असणे ह्यामुळे राग येतो. थोडक्यात हे चार प्रकार आहेत राग येण्याचे. म्हणजे तुमचा आमचा राग, ह्या चार प्रकारात मोडतो.
अहंकार