मानवाच्या मुलभुत गरजा अन्न, वस्त्र व निवारा हे आपण शालेय जीवनात शिकतो. विद्याध्ययना नंतर आपल्या या गरजांच्या पूर्तीसाठी आपण दिवस रात्र मेहनत करतो. मुंबईत प्रवेश करणा-याच्या अन्नाची व्यवस्था मुंबादेवी करते अशी अनेकांची श्रद्धा आहे. त्यानंतर सुरु होते तो निवा-याचा शोध. आपल्या आर्थिक क्षमतेप्रमाणे प्रत्येक जण स्वप्न पहातात, काहि जणांची स्वप्ने दिवास्वप्न ठरतात तर काहिंची अथक प्रयत्नानंतर साध्य होतात.
महाराष्ट्राच्या राज्यशासनाने धान्यापासून मद्य बनविण्याचा निर्णय घेतला आणि तो अमलातही आणला. धान्यापासून मद्य बनविण्यासाठी काही कारखान्यांना परवानेही देण्यात आले. या उपक्रमाला प्रोत्साहन मिळावं म्हणून कारखान्यांना कर सवलतीही देण्यात आल्या. धान्यापासून मद्य बनविण्याचे बहुतेक परवाने राज्यकर्ते आणि राजकारण्यानी पटकावले. मग या विषयाचा बोभाटा झाला. अण्णा हजारेन्सारख्या समाजसेवकांनी या निर्णयाला विरोध केला. इतरही अनेक समाजसेवकांनी या निर्णयाविरोधात रणशिंग फुकले. राज्यशासन या विरोधासमोर नमले (म्हणे).
शनिकृपा
आपण मागील लेखात कृपाळू शनिची कर्तव्यनिष्ठ कार्यप्रणाली वाचलीत. लहान-थोर, गरीब-श्रीमंत प्रत्येकाचे आपल्या समस्यांचा जनक शनि असे ठाम मत झालेले आहे. हे सार्वत्रिक मत बदलावे या साठी हा लेखन प्रपंच करत आहोत.
कालसर्पयोग - सत्य परिस्थिती
शनिकृपा
लहान-थोर, गरीब-श्रीमंत प्रत्येकाचे आपल्या समस्यांचा जनक शनि असे ठाम मत झालेले आहे. हे सार्वत्रिक मत बदलावे या साठी हा लेखन प्रपंच करत आहोत.
मागेच शर्मिला फडके यांनी याच विषयावर इथे अतिशय उत्कृष्ठ लेख लिहिला आहेच. परंतु 'मांजा' बघण्याचा योग आत्ता आला. आणि तो बघून झाल्यावर राहवलं नाही म्हणून त्या तिरीमिरीत जे वाटलं ते लिहिलं आहे.
-------------------------------------------------------------------------
http://www.harkatnay.com/2010/03/blog-post_28.html
शाळेत असल्यापासून साहित्य संमेलनाच एक आकर्षण होत. आणि ह्या वर्षी तर ते पुण्य नगरीत घडत होत, त्यामुळे जायचंच अस ठरवलं होत.
विशेष कोणी उत्सुक नसणार ह्याचा अंदाज होता. बरोबर आहे म्हणा, एवढ उन तळपत असताना कोण कशाला वीकेंड वाया(!) घालवेल. 
पण सुदैवाने माझ्यापेक्षा जास्त उत्साही आणि अनुभवी(दुसर संमेलन अटेंड करणारा
) 'अजय' होता सोबतीला!
शनिवारी दुपारी ४ वाजता मंडपात पोचेपर्यंत उन्हामुळे आणि परिसंवादातील वादामुळे वातावरण बरेच तापले होते. मा. मुख्यमंत्री 'इंडीयन टायमिंग' चा शिरस्ता मोडून लवकरच आले होते, पण जरा जास्तच लवकर आले - एक दिवस आधी 
ज्येष्ठ भाषासंशोधक श्री विश्वनाथ खैरे यांना साहित्य अकादमीतर्फे भाषासंशोधनासाठी दिला जाणारा "भाषासम्मान" पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारतीय भाषांच्या एकात्मतेचा "संमत"(संस्कृत-मराठी-तमिळ) विचार आणि प्राचीन काळापासूनच्या भारतीय एकात्मतेचे दर्शन घडविणारी "नवी भारतविद्या" या त्यांच्या संशोधनाची माहिती मायबोलीकरांना देण्याचा हा प्रयत्न.
तिचं हसणं, तिच्या चेहर्यावर उमटणार्या सुरेख भावछटा, तिचं डोळ्यांतून चांदणं बरसणं....नूतन म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक सुमधुर काव्य होतं.

नूतनचे सर्वच चित्रपट एक से एक होते. पण तिचा ''सुजाता'' फार गाजला. मला विशेष लक्षात राहिला. चित्रपटाचा विषय हे त्यामागचं मूळ कारण असलं तरी नूतनचा त्या कृष्णधवल चित्रपटातील सर्वांगसुंदर अभिनय विशेष भावला. चित्रपटातील तिची देहबोलीच सारे काही सांगून जाते. तिच्या सुखात, दु:खात, स्वप्नांमध्ये आपण नकळत गुंतत जातो.
त्याच चित्रपटातील हे एक सदाबहार गाणं.......