जिद्दी व स्वयंप्रेरित नागरिक आणि आताचे नागरिकशास्त्र अधिक लोकाभिमुख करण्याची आवश्यकता
.
.
माझे फेबुमित्र लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांची कायद्यातल्या पळवाटांचा फायदा घेऊन कोणी छळवणूक केली. त्यामुळे हताश न होता त्यांच्या पत्नीने स्वत:च कायद्याचा अभ्यास करून वकिलीची सनद प्राप्त केली. त्यावेळी त्यांची मुलगी दहावीत होती. त्यांच्या निश्चयाला सलाम.
स्वत:ला वाईट अनुभव आल्यावर जिद्दीने त्याबाबतीत काही करणारे विरळा असले तर अलीकडे स्वयंप्रेरणेने त्याची तड लावण्याचा निश्चय करताना पाहिले आहेत.
आमचे संविधान
स्वातंत्र्य समता बंधुत्वाचा
चरा-चरात मिळतो मान
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा
इथे मिळतो हो बहूमान
धर्मनिरपेक्षता समाजवादी
आहे एकात्मतेचा प्राण
मानवतेच्या कल्याणासाठी
जगात भारी आमचे संविधान
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
१) देशातील सा-याच घटकांच्या सर्वंकष प्रगतीचा विस्फोट
२) देशातील विविध सामाजिक घटकांच्या आर्थिक प्रगती होण्याच्या शक्यतेमागचे अंतिम सत्य काय असते?
.
.
देशातले सगळेच लोक साक्षर झाले, चांगले शिकले व दारिद्र्यरेषेच्या वर गेले तर देशात काय परिस्थिती असेल, याचे काही मॉडेल आहे काय? का अशा परिस्थितीत ती दारिद्र्यरेषा फार उंचावली जाते?
माझ्या बहिणीचा मोठा मुलगा सध्या मुंबईत झेविअर कॉलेजला लास्ट इअर कॉमर्सला आहे. जोडीला सीए करतोय. सीए-सीपीटी पहिल्याच प्रयत्नात उतीर्ण झाला. सुरुवातीला रुचीने अभ्यास केला. यंदा फायनलचा ग्रुप 1 दिला; पण ग्रुप 2 दिलाच नाही. खूप समजावले; पण उपयोग नाही. आता ते करणारच नाही म्हणतोय. कुठल्यातरी मायग्रेशन आणि करिअर कौन्सिलरला भेटलाय. त्यामुळे आता बीकॉमनंतर पुढल्या वर्षी कॅनडात शिकायला जायचं भूत शिरलंय डोक्यात. मित्र, बहिण, नातेवाईक, शिक्षक, प्रोफेशनल्स अन आम्ही सर्वांनी खूप समजावूनही उपयोग नाही. 2-3 सेमिनारही त्याने अटेंड केलेत.
फुसके बार – १७ नोव्हेंबर २०१५
.
१) चेन्नई व परिसरात मुसळधार पावसामुळे ७०एक बळी गेलेले आहेत. पण देशाचे तिकडे म्हणावे तितके लक्ष गेलेले दिसत नाही. मागे ओडिशामध्ये येणा-या वादळासाठी जय्यत पूर्वतयारी केल्यामुळे जवळजवळ शून्य प्राणहानी झाली होती. यावेळी तेवढी काळजी का घेण्यात आली नाही की वादळ व त्यामुळे होणा-या पावसाचा अंदाज चुकला?
२) साळीच्या लाह्या खाताना किंवा पोहे खाताना दाताखाली तांदळाचे टरफल येते तेव्हा जे अंगावर काटा आणणारे सेंसेशन येते, त्याला कोणत्या भाषेत काही नाव आहे काय?
शाळा आठ तास
आता अभ्यासबाह्य शाळेचे
दोन तास वाढवले जातील
विविध उपक्रमात विद्यार्थी
शाळेतच घडवले जातील
शाळेचे पुर्ण आठ तास
गुरूजींना थांबवले जाईल
अभ्यासबाह्य दोन तास
विद्यार्थीही डांबवले जाईल
पण नाण्याला दोन बाजु आहेत
या गोष्टीही मानल्या जाव्या
अन् साधणार्या फायद्यांसह
कुचंबनाही जाणल्या जाव्या
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
जर तुम्हाला कोणी म्हणालं की उद्यापासून तुमच्या आयुष्यात पाण्याचा तुटवडा असणार नाही, लाइट जाणार नाही, हवा आणि पाणी यांचं प्रदूषण असणार नाही, ट्रॅफिकची कोंडी असणार नाही, भ्रष्टाचार असणार नाही, मराठी - अमराठी किंवा जात - धर्माचा भेदभाव असणार नाही, त्याचं राजकारण असणार नाही, कोणीही रांग मोडणार नाही, थुंकणार नाही, दारू पिऊन कामावर येणार नाही, सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणार नाही, जोरात संगीत लावून दुसर्याची झोपमोड करणार नाही, कचरा खिडकीतून बाहेर अथवा रस्त्यावर फेकणार नाही, “हे माझं काम नाही” असं कोणी म्हणणार नाही, तुमचं घर चुकून उघडं राहिलं तरी कोठल्याही वस्तूची चोरी होणार नाही, प्रत्येक जण दि
पेन्शन
सतावते सल तारूण्यातच
उतारवयातील टेंशनची
म्हणून सेवानिवृत्त व्यक्तींना
साथ असावी पेन्शनची
मोडकळीस आयुष्यामध्ये
जणू उमेदीचा सुधार असतो
अन् उतारवयातील पेन्शन
जगण्याचाच आधार असतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
किंमत
यश प्राप्ती करण्यासाठी
ते सर्वमान्य लुटता आलं
पण ज्याला सोनं म्हटलं
तेच आज आपटा झालं
प्रत्येकाला संधी मिळणे ही
ज्या-त्या वेळची गंमत असते
ज्याची-त्याची,ज्याला-त्याला
त्या-त्या वेळीच किंमत असते
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
विचारांचं मनाशी नातं खरं तर आपलं सर्वात जवळचं नातं. जवळचं आणि आयुष्यभर पुरणारं. जसजसे आपण मोठे होत जातो तसतसा यातला संवाद अधिकाधिक वाढत जातो. निदान वाढायला तरी हवा. हे नातं आपण सर्वार्थानं जपलं पाहिजे, वाढवलं पाहिजे आणि मुख्य म्हणजे सुदृढ केलं पाहिजे. कारण याच नात्यावर आपली स्वतःची प्रगती आणि प्रकृति अवलंबून असते. याला आपण स्वतःचा स्वतःशी संवाद असं सुद्धा म्हणू शकू. आपल्या मनाला आपण स्वतःच्या विचारांचा लगाम घातला नाही तर ते वाट्टेल तिथे भरकटेल. कधी ते विंचवासारखं आपल्यालाच डसेल तर कधी आपल्या हातून चांगलं कामही करून घेईल.
बहिणाबाईंच्या शब्दात सांगायचं तर