https://www.maayboli.com/node/63952 ------> गडदुर्गा - श्री पट्टाई देवी
https://www.maayboli.com/node/63966 ------> गडदुर्गा - जाखमाता, किल्ले मोरगिरी (२)
====================================================================================================
कोरीगड (कोराईगड) हा लोणावळा परिसरातील प्रसिद्ध गिरीदुर्ग, पर्यटक तसेच ट्रेक्कर दोघांचा लाडका. चढाईच्या सोप्या श्रेणीत येणाऱ्या ह्या किल्ल्यावर भटक्यांची नेहमी वर्दळ असते.
डीस्पोजीबल प्लॅस्टीक ग्लासेस, प्लेट्स, पिशव्याचा गार्बेज रिसाक्लींग हा भारताचा एक ज्वलंत प्रॉब्लेम झालेला आहे. सध्या भारतात प्लॅस्टीक
गार्बेज हे ईतर गार्बेजप्रमाणेच डंप केले जाते कारण काही तुरळक अपवाद सोडता भारतात प्लॅस्टीक रीसाक्लींगची ईफेक्टीव पद्धती वापरली जात नाही. प्लास्टीक गार्बेज हे डीग्रेडेबल नसल्याने ते ह्या डंप ग्राऊंड मध्ये मुळ रुपात तसेच रहाते.
नमस्कार,
फेब्रुवारीमधे कन्याकुमारी येथे जाणार आहोत. तर सोबत मदुराई, रामेश्वरम ही करावे असा मानस आहे.
बरोबर ज्येष्ठ नागरिक आहेत. लेडीज फक्त. तीर्थाटनाचाच उद्देश आहे. ट्रेन व बसनेच प्रवास करणार आहोत. शक्य झाले तर एका बाजुने विमानप्रवास होउ शकतो.
कुणाला या स्थळांचा म्हणजे मदुराई, रामेश्वरचा काही अनुभव, तसेच राहण्या/खाण्यापिण्याची व्यवस्था, जवळपासची मन्दिरे, कुठ्ला रुट सोपा पडेल इ माहिती असल्यास मार्गदर्शन करावे.
धन्यवाद!
एका शापित क्शणी एखादी शन्का मनात रुजते
मनातीलच अद्रुश्य भिती तिला खतपाणी घालते
शक्याशक्यतान्च्या खेळात त्या शन्केचा वट्व्रुक्श बनतो
मनोराज्यात चाललेल्या या खेळाचा आपल्याला पत्ताच नसतो..
कधीतरी एखाद्या गाफील क्शणी आपल्याकडून एखादा वाक्ग्बाण सुटतो
तेव्हा खरतर तो मनोराज्यातल्या खेळाचा केवळ एक सन्वाद असतो
आणी प्रत्यक्शात -
प्रत्यक्शात घडणारा आणखी एक वितन्द्डवाद असतो..
हा लेख माझी आई सौ.रेवा सदाशिव वैद्य हिने नवरात्रानिमित्त लिहिला आहे. तो ६ ऑक्टोबर २०१६ च्या महाराष्ट्र टाईम्स च्या अहमदनगर आवृत्तीत प्रकाशित झालेला आहे.
गडकिल्ले स्वच्छता अभियान अंतर्गत दुर्गवीर प्रतिष्ठान ची हि दुसरी मोहीम...
गेल्या दोन वर्षापासुन आमची पोर मोठ्या हिम्मतीने "नव्या मित्राची " सेवा करत आहे ...
२ ऑक्टोंबर ला सरकारी गडकिल्ले स्वच्छता अंतर्गत मृगगडावर मोहीम झाली ....
या गड दोस्तांची निगा राखणारे दुर्गवीर रामदास , प्रज्वल आणि अमित हजर होते , या अमित चे लै कौतुक हो पोरगा थेट ऑफिस वरून गडावर फॉर्मल वर आला .. (इथे मुख्य हेतू "पापडाचा होता " अशी धुक्यातील अफवा पसरली होती )
मागील काही दिवसांपासून कोण कुठल्या जातीचा आहे किंवा कोण आपला आहे वा परका आहे यावरून सोशल मिडियावर मोठे रणकंदन पहावयास मिळते आहे. विशेष गोष्ट म्हणजे हा सोशल मिडिया वापरण्याचा उद्योग शिक्षित लोक व ज्यांच्याकडे वारेमाप इंटरनेट वापरण्या इतका पैसा खिशात खुळखुळतो तेच मोठ्या प्रमाणात दिवसभर अगदी रोजंदारीने कामावर असल्यागत नित्यनेमाने करत असतात. ज्याला दोन वेळची खाण्याची भ्रांत असते, ज्याला अन्न वस्त्र निवारा यांची ददात असते त्याच्या गावी या भानगडी नसतात. ज्यांचे आर्थिक उत्पन्न अगदी तुटपुंजे आहे आणि ज्यांच्याकडे मोबाईल नाही किंवा मोबाईल असूनही इंटरनेट नाही असे लोकही या भानगडीत पडत नाहीत.