मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
धर्म
बारह माह - जेष्ठ/आषाढ - (२)
चैत्र (मार्च/एप्रिल)
वैशाख (एप्रिल/मे)
पुढचा महीना म्हणजे तीसरा महीना जेष्ठ. जेष्ठ म्हणजे मोठा, पहीला. नावाप्रमाणेच हा महीना मोठा असतो म्हणजे रात्री लहान असतात आणि दिवस मोठे असतात. या महीन्याचे वर्णन येते चवथ्या पौरीत -
बारह माह - चैत्र/वैशाख - (१)
बारह माह / गुरु अर्जन दास - (०)
दुसऱ्या पौरीमध्ये चैत्र मासाचे वर्णन येते. इथुन नववर्षाची सुरुवात झालेली आहे. हा महीना चैतन्यदायी आणि प्रसन्न आहे. त्यामुळे मन तरोताजा व उत्सुक आहे. अशा महीन्यात अर्जन दास जी म्हणतात -
बारह माह / गुरु अर्जन दास - (०)
शीख लोकांचे ५ वे गुरु, गुरु अर्जन देव दास यांनी लिहीलेले एक 'बारह माह' नावाचे काव्य सापडले. बारा ऋतु आणि विरहीणी म्हणजे ईश्वरापासून (शिव) वियोग झालेली आत्मारुपी वधू (जीव) अशी सांगड आढळते. हा एक पूर्वापार चालत आलेला लोकगीताचा प्रकार असून, ऋतुंचे मूडस आणि विरह ते मीलन असा वधूचा मानसिक प्रवास या गीतात रंगविलेला आहे. निसर्ग आणि अध्यात्मिक पातळीवरील प्रेम असा सुरेख संगम या पौरींमध्ये येतो. विरहाने पोळलेली नववधू शेवटी आपल्या प्रियकरास भेटल्यानंतर तिला मिळालेली असीम शांती व सुख - असे वर्णन येते.
तालिबानची सुरुवात, अंत आणि उदय (१)
काही विचारतरंग
मनोबुद्ध्यहंकारचित्तानि नाहं न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रे ।
न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानंदरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ॥
मी मन नाही ना बुद्धी, ना चित्त ना अहंकार, ना पंचमहाभूते ना पंचेंद्रिये. 'शिवोहम-शिवोहम' या श्लोकाचा अर्थ कळत नाही. कळेलसे वाटते पण निसटत रहातो.
आपल्या चूका म्हणजे आपण नसतो, आपले विचार म्हणजे आपण नसतो. आपला आजार आपण नसतो की आपल्या हातून घडलेली पाप-पुण्यात्मक कर्मे आपण नसतो. “The whole is greater than the sum of the parts.” म्हणजे या सर्वांची बेरीज होउन देखील आपण दशांगुळे उरतो.
वटपोर्णिमेच्या शुभेच्छा
वटपोर्णिमेच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
मला अतिशय आवडणारा समयोचित श्लोक "सौन्दर्य लहरी" मधून -
विरिंचि: पंचत्वं व्रजति हरिरप्नोति विरतिं
विनाशं कीनाशो भजति धनदो याति निधनम|
वितन्द्री माहेन्द्रीविततिरपि अंमीलीत्-दृशा
महासंहारेSस्मिन विहरति सति त्वत्पति-रसौ||२६||
"राज" आणि "सिमरन": एका प्लॅटफॉर्मची गोष्ट
एखाद्या रेल्वे जंक्शनवरचा प्लॅटफॉर्म. अनेक लोक तिथे येऊन पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होत असतात. धावत पळत प्लॅटफॉर्मवर येतात आणि ट्रेनमध्ये बसतात आणि पुढे जातात. परंतु ही गोष्ट केवळ रेल्वे स्टेशनावरच घडत नाही. आयुष्यामध्ये असे असंख्य जंक्शन्स आणि असंख्य प्लॅटफॉर्म्स असतात. प्लॅटफॉर्म हे एक माध्यम आहे ज्यामधून पुढच्या दिशेने आणि पुढच्या मार्गाने जाता येतं. कधी शाळा हा प्लॅटफॉर्म असतो आणि विद्या ही ट्रेन असते. कधी दु:ख हे प्लॅटफॉर्म असतं आणि तिथे मिळणारं शहाणपण आपल्याला पुढे घेऊन जातं.
अंतरंग - भगवद्गीता - राजविद्याराजगुह्ययोग
बघता बघता, भगवद्गीतेचे अंतरंग समजून घेण्याच्या प्रयत्नात आता आपण जवळपास अर्धे अंतर पार केलं. १८ अध्यायांच्या गीतेच्या मध्यभाग म्हणजे नववा अध्याय असं मानायला हरकत नाही. (याच अध्यायातील १३ वा आणि १४वा श्लोक हे गीतेच्या मध्यभागी येतात. त्याबद्दल पुढे कधीतरी) 'राजविद्याराजगुह्ययोग' असे भले मोठे नाव असणारा हा अध्याय, अक्षय कुमारच्या ओह माय गॉड (Oh My God) या सिनेमामुळे अचानक प्रकाशात (मराठीत - लाईमलाईट!) आला. या सिनेमात परेश रावल आपल्या युक्तीवादात नवव्या अध्यायातल्या आठव्या श्लोकाचा उल्लेख करतो. त्यामुळे या अध्यायाच्या वाचकात अचानक वाढ झाली!
जियो पारसी
गेल्या वर्षी आणि या वर्षी कोविड -१९ च्या उद्रेकादरम्यान एक नाव टीव्ही, वर्तमानपत्रे आणि इतर माध्यमामध्ये सातत्याने घेतले जात होते, आणि तेही भारताच्या अगदीच नगण्य अल्पसंख्याक समुदायातील असलेल्या व्यक्तीचे. ते म्हणजे पारसी समाजातील अदार पूनावाला यांचे.