विचार

श्री गणेशा

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

गेली वर्षभर मायबोलीवर रंगीबेरंगी पान घ्यायचे ठरवत होते. आता त्याला काही फार वेळ लागत नाही पण तरी सुद्धा घेणे झालेच नाही. यंदाच्या गणेशोत्सवात, मायबोलीच्या वर्धापनदिनानिमीत्त रंगीबेरंगीचा श्रीगणेशा करावा असे फार मनात होते.

विषय: 
प्रकार: 

कुठेतरी वाचलेले....

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

Deo.jpg

चांगलं वाटलं म्हणून इथे टाकतोय...

विनय

विषय: 
प्रकार: 

'कम्युनल' विरोधाच्या नावाखाली चालणारा संधिसाधुपणा

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

भारत देशात जरी हिंदु बहुसंख्य असले तरी त्यांच्यासाठी बोलणारा 'कम्युनल' म्हणजे सांप्रदायिक ठरतो.आणि हे ठरवणारे म्हणजे भारतातील बहुतांश धर्मनिरपेक्ष पक्ष आणि धर्मनिरपेक्ष पत्रकारीता.पण जर का याचा नीट अभ्यास केला तर अस दिसुन ये

विषय: 
प्रकार: 

मराठेशाही - धामधुमीचा काळ - महाराणी ताराबाई

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

"दिल्ली झाली दीनवाणी| दिल्लीशाचे गेले पाणी |
ताराबाई रामराणी | भद्रकाली कोपली ||
ताराबाईच्या बखते | दिल्लीपतीची तखते |
खचो लागली तेवि मते | कुराणेही खंडली ||
रामराणी भद्रकाली | रणरंगी कृद्ध झाली |
प्रलायाची वेळ आली | मुगलहो सांभाळा || "

विषय: 
प्रकार: 

मराठेशाही : धामधुमीचा काळ -छत्रपती राजाराम महाराज

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

राजारामाच्या काळापासुन स्वराज्यावरचा एकछत्री अमंल (खर्या अर्थाने) संपला. नंतरच्या काळात अनेक सत्ताकेद्रें निर्मान झाली. पुणे हे जरी मोठे सत्ताकेंद्र असले तरी नागपुर, कोल्हापुर, सातारा, बडोदा व नंतरच्या काळात ग्वाल्हेर , उज्जेन व ईंदोर ही मराठ्यांची उपसत्ताकेंद्रे होती. ती निर्मान का झाली, त्या पाठीमागे पार्श्वभुमी काय हे पाहन्यासाठी आपल्याला राजारामाच्या काळात जावे लागते कारण त्याचा उगम तिथे आहे. नंतर शाहु व प्रामुख्याने बाळाजी विश्वनाथ व बाजीराव यांनी त्यात फेररचना करुन मराठा मंडळ कसे अस्तित्वात आणले केली हे नंतरचा काही लेखात पाहूयात.

मराठेशाही सन १६८८ ते १७००

विषय: 
प्रकार: 

मराठा संघर्ष - काही महत्त्वाच्या लढाया - १

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

दुसर्‍या महायुद्धात ज्या माणसाने हिटलर सारख्या प्रशासकाच्या एका मोठ्या जनरल रोमेलला युद्धात हारवले त्या फिल्ड मार्शल माँटगॅमेरीने एक पुस्तक लिहीले आहे A Concise history of Warfare. ह्या पुस्तकात त्याने जगातील महत्त्वाच्या लढायांचा आढावा घेतला आहे. या लढाईतील एक लढाई म्हणजे निजाम व पहिला बाजीराव यातील पालखेडची लढाई.

ह्या छोट्याश्या लेखातून आपल्या बाजीराव पेशव्यांची एक नविन ओळख तुम्हाला होईल. मूळ लेखन इंग्रजीत असल्यामुळे ( मी भाषांतर करु शकलो असतो पण फिल्ड मार्शल माँटगॅमेरी जे बाजीरावाबद्दल लिहीतात तेच लिहावे वाटले म्हणून इंग्रजीत लिहीले आहे.)

विषय: 
प्रकार: 

शौर्य

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

काही दिवसांपुर्वी 'शौर्य' हा चित्रपट पाहीला. राहुल बोस्,केके मेनन हे यातील अभिनेते. चित्रपट तसा ठिक आहे.

विषय: 
प्रकार: 

पुन्हा प्रश्न!

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

परदेशीच नव्हे तर आपल्या नेहेमीच्या, राहत्या, सवयीच्या जागे पासून दूर गेलं की नव्या सवयी, नव्या रितीभातींशी जुळवायचा प्रसंग सगळ्यांवरच येत असतो. काही सवयी आपसूक अंगवळणी पडतात.

प्रकार: 

खात्रीत स्वातंत्र्य

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

'Certainty is freedom.....' म्हणजेच 'खात्रीत स्वातंत्र्य आहे...'

'पुढील १०० वर्ष व्यवस्थित रहाता येईल अशी माझी खात्री झाली की मी स्वतःला सुरक्षित मानील्'...... नंदन निलेकणी

प्रकार: 

ठिपक्यांची न बनलेली रेषा.....

Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

पांढर्‍याशुभ्र कोर्‍या कागदांपेक्षा त्या हॅन्डमेड पिवळसर रंगाच्या कागदांबद्दलचं माझं फॅसिनेशन खूप आधीपासूनचं.
त्यांचं ते फिक्कटसर खडबडीत अंग पाहिल्यावर त्यावरुन बोटं फ़िरवण्याचा मोह आवरता येत नाही.

विषय: 
प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - विचार