परदेसाई यांचे रंगीबेरंगी पान

आवाज नावाचे नाटक

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

आम्ही शाळेत होतो तेव्हा गॅदरिंग असायचं. शाळेतली मुलं करमणुकीचे कार्यक्रम (गाणं, नाटक, नाच) करायची. वरतून टांगलेले कित्येक वर्षं वापरात असलेले जुने मायक्रोफोन असायचे.

http://www.google.com/imgres?um=1&hl=en&client=firefox-a&tbo=d&rls=org.m...

६ मायक्रोफोनने अख्खा रंगमंच चालायचा. थेटर खूप मोठं असेल तर आठ. समुहगान असेल तर त्याच ठोकळ्या मायक्रोफोनसमोर मुंलमुली उभ्या रहायच्या. भाषण असेल तर हेडमास्तरांच्या समोर तोच एक ठोकळा उभा केला जायचा..

प्रकार: 

एवेएठि मे २०१२

Posted
11 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago

थोबाडपुस्तकाचे रोखे बाजार येऊन त्यावर नवीन खटले सुरू झाले तरी एवेएठिचा वॄत्तांत नाही या घटनेवर काही बाराकरांनी, त्यातून काही हजर असलेल्यानी, आणि बहुतेक एवेएठिचा काहीच संबंध नसलेल्यानी चर्चा करायला सुरूवात केली असून, वृत्तांतच नाही तर 'त्याला साधे गटग म्हणावे, एवेएठिचा दर्जा कशाला?' असा नाराजीचा सूर लावला आहे, अशी खात्रीलायक बातमी हाती आली आहे.

प्रकार: 

ते तिघे...

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

राजेश चांगलाच हुशार होता. म्हणजे शाळेत इतर हुशार विद्यार्थी नव्हते असं नाही, पण राजेश हुशार होता. म्हणजे पाचवीत शाळेत आल्यापासून त्याने पहिला नंबर सोडला नाही. कधी सुनिल, कधी विनय यांनाही मार्क मिळायचे पण ती शेवटच्या पाच दहा मार्कांची उडी त्यांना कधी जमलीच नाही. मग कधी सुनिल दुसरा तर कधी विनय. राजेशच्या त्या हुशारीचं यश मात्र काहीतरी वेगळं होतं. दिवसरात्र तो पुस्तक हातात घेऊन बसालेला असायचा, असं त्याच्या शेजारी रहाणारी पोरं सांगायची. त्याचे वडील शाळेत मास्तर होते. त्यांनी कधी राजेशला पकडून अभ्यासाला बसवलं नसावं, पण तरी आपला मुलगा

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

बा रा ए वे ए ठि - एक बर्फाळलेला दिवस....

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

बागराज्य एवेएठि हे आता रजनीकांतच्या लायनीवर जात असून, पुढच्या वर्षी त्यादिवशी बर्फ, हिवाळा, थंडी Cancel करण्यात येत आहे. यावर्षीचे एवेएठि या सगळ्याला न जुमानता पार पडलं. मँगो पाय नाही आला तर चिकनची तंगडी, आणि फिशकरी नसली तरी चिंगीकरी आणून बा. रा. करांनी आपल्या एवेएठित कोणतीही अडचण येऊ दिली नाही. बाराकरांच्या या करामतीने काही पुणेकर (आणि आता कोलकताकरही थक्क झाल्याचे वॄत्त हाती आले आहे).

प्रकार: 

सुंदर माझा गाव.. (कोकण २०१०)

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

बरेचसे चांगले फोटो आहेत पण ते लोड होत नाहीत... जे जमतील ते इथे देतो...
IMG_1767.JPG
(कर्ली नदी नेरूरपार पुलावरून)

IMG_1777.JPG
(हुप्या)

IMG_1781.JPG
(मालवणकडे जाताना छोटासा धबधबा)

IMG_1788.JPG
(धामापूर तळे)

IMG_1809.JPG

विषय: 

उन्हाळी विहार बाग राज्य सम्मेलन...

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

हल्ली सम्मेलनाला सम्मेलन म्हणू नये असं काही आग्रही मंडळीनी माझ्या मागे तगादा लावलेला असला तरी कुणी गटग म्हणून तर कुणी एवेएठि म्हणून सम्मेलन करत असतातच. बागराज्याच्या ए.वे.ए.ठि.ची घोषणा जवळपास डीसीला झालेल्या सम्मेलनाच्या दिवशी येताना गाडीतच झाली कारण नयनीशला एक फड संपला की दुसर्‍या फडाची स्वप्ने दिसू लागतात. त्याला त्यादिवशीही घरी जाणे मुळातच मान्य नव्हते (तरी शिंडी गाडीत नव्हती आमच्या). 'आत्ताच मैत्रेयीचा हॉल बूक करू, आणि जास्तीत जास्त पाच सहा दिवस थांबून लगेच पुढच्या आठवड्याला गटग करू,' असं म्हणायला लागला. यावरून 'श्री.

प्रकार: 

फुलपाखरू.....

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

अंगावरचं निथळणारं पाणी टिपत ती बेडरूम मध्ये शिरली. केसांना गुंडाळलेला टर्किश टॉवेल भिजून अजूनच चिंब झाला होता. बाथकोटच्या गाठीला पुन्हा एकदा नीट बांधून तिने केस मोकळे सोडले. ओला टॉवेल तसाच कोपर्‍यात भिरकावून ड्रेसर मधून दुसरा टॉवेल काढला.

विषय: 
प्रकार: 

मी, माझे वडिल आणि भ्रष्टाचार

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

१९७५ सालच्या दरम्यान कुडाळ-वेंगुर्ला रस्त्यावर WG Forge Allied Industries नावाची एक कंपनी सुरू झाली. गावातले लोक तिला वायमन गार्डन, वायंगान कार्ड पासून काहीही म्हणायचे. खरंतर ते Wyman Gordon होतं. माझे वडिल या कंपनीत सुरुवातीला Security Guard, आणि नंतर काही वर्षे Security Supervisor म्हणून काम करायचे. तिथे काम करणारे बहुतेक लोक हे भारतीय सेनेतून रिटायर होऊन आलेले गावकरी सैनिक होते. पहिल्या पाच सहा महिन्यात सुरक्षेबरोबर Transportation ची कामंही त्यांच्यावर आली. चार शिफ्ट, त्यासाठी नेणार्‍या आणणार्‍या बसेस, मॅनेजरांच्या दिमतीला असलेल्या गाड्या, टेम्पो इत्यादी वाहनांची जा/ये सतत चालू असायची.

प्रकार: 

खबरदार जर......

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

२००५ चा डिसेंबर. ५० मुलं, प्रत्येकाबरोबर एक किंवा दोन्ही पालक, आणि त्यांचे नॄत्यशिक्षक असे सगळे ताफा घेऊन भारतात गेलो होतो. शिवाजीमंदीर, दिनानाथ पार्ले, बोरिवली अश्या ठिकाणी सात कार्यक्रम होते. पहिला वहिला कार्यक्रम अर्थातच शिवाजीमंदीर दादर.

प्रकार: 

ए.वे.ए.ठि. नको पण वॄत्तांत आवर...

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

डीसीला झालेल्या महाग्गटग आणि महानगटग बद्दल लिहीलेल्या वॄत्तांतानी आईसलँड्ला फुटलेल्या ज्वालामुखी एवढी जागा व्यापल्यामुळे पुढील सर्व ए. वे. ए. ठि, गटग, वर्षा-वसंत-हेमंत्-विहार इत्यादी स्नेहसम्मेलनांच्या वॄत्तांतांवर पुढील नियम (हुकूमावरून) लागू करणेत येत आहेत. तसे न केल्यास आपली 'रिक्षा' जागोजागी अडवून तिच्यातली हवा (आणि हवाही) काढून टाकण्यात येतील याची नोंद घ्यावी...

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - परदेसाई यांचे रंगीबेरंगी पान