सध्या रियाच्या केसमुळे लोकांमध्ये कस्टडी वरुन ब-याच चर्चा व गोंधळ उडालेला दिसतोय. तो दूर करण्याच्या हेतुने हा लेख लिहतोय.
कस्टडिचे दोन प्रकार असतात.
१) न्यायालयीन कस्टडी (एम.सी.आर.-मेजिस्ट्रिअल कस्टडी रिमांड)
२) पोलिस कस्टडी (पी.सी.आर.- पोलिस कस्टडी रिमांड)
सध्या भारतीय केंद्रीय मंत्री मंडळ नविन अभ्यासक्रम व नविन शिक्षण पद्धत लागु करण्याचा प्रयत्न करत आहे, ती थोडक्यात अशी
- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं नामकरण आता शिक्षण मंत्रालय असं होणार.
- मल्टीडिसिप्लिनरी अभ्यासक्रम: एकाच वेळी वेगवेगळे विषय एकत्रितपणे शिकता येणार आहेत. यात मेजर आणि मायनर असे विषयांचे विभाजन असेल. आर्थिक किंवा अन्य कारणांमुळे होणारे ड्रॉपआऊट यामुळे कमी होतील. शिवाय ज्यांना एखादा विषय आवडीचा असेल तो विषय त्यांना शिकता येईल.
- बहुभाषिक शिक्षण - मुलांना शिकवताना एकाच भाषेच्या माध्यमातून अध्यापन न करता विविध प्रादेशिक भाषांचा वापर करता येणार.
तर झालंय असं कि
१. मी PMAY (प्रधानमंत्री आवास योजना) च्या LIG म्हणजे light income ग्रुप (वार्षिक उत्पन्न तीन ते सहा लाख) मध्ये येतो.
२. माझं लग्न ठरलंय, डिसेंबर २०२० मध्ये लग्न होईल.
३. सध्या मी एक घर बुक केलंय (कार्पेट एरिया : ६७४ स्क्वेअर).
४. माझ्या नावावर/ होणाऱ्या बायकोच्या नावावर कोणतीही मालमत्ता नाही.
कधी काय होईल सांगता येत नाही, मृत्यू असाही कधीही येऊ शकतो अन ह्या कोरोनाकाळात तर सगळेच अनिश्चित झालेय.
सो, आपण जग सोडून जाण्यापूर्वी मृत्युपत्र केलेले बरे असे वाटते. ऑनलाईन खूप शोधले पण तरीही खूप शंका आहेत. इथे कोणी मदत करू शकले तर आभारी आहे.
कृपया मला मृत्युपत्र कसे करायचे, त्याची प्रोसेस काय असते म्हणजे ते कायद्याने valid असेल प्लिज सांगा. तसेच हे जर कुणाला कळू न देता करणे शक्य आहे की नाही हेही सांगा.
थेट मुद्यावर येतो. आमच्या इथे प्रत्येक घराला स्वत:चा छोटासा टेरेस आहे. तो बेडरूम ला जोडलेला आहे. आज सकाळी सकाळी सोसायटीमधील एका स्वयंघोषित संस्कृती रक्षकाने प्रचंड डोके खाल्ले. विषय काय तर मी कमी कपडे घालून माझ्या घराच्या टेरेसमध्ये वावरतो यावर त्याचा आक्षेप होता. हा गृहस्थ आज सकाळी सकाळी बेल वाजवून भांडायला आलाय. बेल कुणी वाजवली म्हणून दार उघडले. बघतो तर दारात काळे थोबाड घेऊन हा उभा. याच्याविषयी आजवर मला कधीच चांगले वाटले नाही. लोकल नेता आहे. जिथे तिथे नाक खुपसायची सवय आहे. पोरं बाळगली आहेत आणि त्यांच्या जीवावर याची सांस्कृतिक दहशत चालते.
(वळू) मित्रा कधी जळू नकोस कुणावर इतका कि
स्वतःच्या बुडाचीच आग होईल
अस्साच जळत राहिलास तर
जाताना पाणी पण महाग होईल
काव्यातडाग नव्हे हे अथांग समुद्र तो
दुर्दैवी तोच जो रसिकांना पामर समजतो
वंदनीय मज सारे, तुही त्यात दुजा नसे
नित्य नवी कल्पना काव्यदेवी देत असे
हताश होऊ नको इतक्यात
कि पाठीला बाक येईल
कवन जरा नीट कर
नाहीतर प्रतिभेला डाग येईल
विझलेयत निखारे कधीच ,
लाव्हाहि निद्रिस्त तो
नको फुंकर मारू आता
जळून सारे राख होईल
मारू नको टिचकी कधी
इशाराही नको मजला
“मैत्री” ही नागरिकांची स्वयंस्फूर्त संस्था आहे. देणगीदारांकडून पैसा उभा करून आणि प्रत्यक्ष सहभागातून “मैत्री”चे अनेक उपक्रम चालू असतात. त्यातला एक “मेळघाट मित्र” कुपोषणाच्या विरोधातील उपक्रम आहे.
“मैत्री” च्या आणखी एका उपक्रमाची सुरुवात यावर्षीपासून होत आहे.
(उत्तरार्ध भाग १: https://www.maayboli.com/node/72953)
कोर्टातला पहिला दिवस पूर्ण वाया गेला. ऑफिसला रजा टाकून गेलो होतो. रजा वाया गेली. मन:स्तापच जास्त झाला. मग दोन दिवस थांबलो आणि वकिलाची चाचपणी केली. नशिबाने एका मित्राच्या ओळखीचा वकील भेटला. हा मात्र खरेच वकील आहे असे त्याच्याशी बोलताना जाणवत होते. त्या म्याडम सारखा नव्हता. त्याला मी माझी केस सांगितली. त्याने मला डेबिट कार्ड आणि आयडी प्रुफ घेऊन ठराविक तारखेला कोर्टात यायला सांगितले.