ग्राहक न्यायालय
मी पुण्यात राहते,मला एक मदत हवी आहे, आम्ही सध्या जिथे राहत आहोत त्या घरासंबंधी थोडी अडचण आहे.
मी पुण्यात राहते,मला एक मदत हवी आहे, आम्ही सध्या जिथे राहत आहोत त्या घरासंबंधी थोडी अडचण आहे.
हल्ली बरीचशी मराठी पुस्तके विशेषत: प्रसिध्द कादंबर्या PDF स्वरुपात व्हॉटसअॅपवरुन फिरत आहेत. याबद्दलच थोडी माहिती हवी आहे.या संदर्भाने खालील माहिती मिळाल्यास सर्वांनाच उपयोग होईल.
१) अशा प्रकारे दुसर्या व्यक्तीने लिहिलेल्या किंवा ते पुस्तक छापणार्या प्रकाशन संस्थेच्या परवानगीशिवाय त्या पुस्तकांच्या PDF फाईल्स बनवणं आणि वितरित करणं हा गुन्हा आहे का?
२) समजा ठराविक लोकसंख्येला अशी PDF फाईल पाठवणं हा गुन्हा नसेल तर ती संख्या किती?
३) ही मर्यादा अोलांडल्यास भारतीय कायद्यान्वये काय शिक्षा होऊ शकते?
मुंबईत २३ जूनपासून प्लास्टिकच्या पिशव्या बाळगणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार असून बंदीनंतर पहिल्यांदा पिशवी आढळल्यास पाच हजार, दुसऱ्यांदा पिशवी आढळल्यास दहा हजार, तिसऱ्यांदा पिशवी आढळल्यास २५ हजार रुपये दंड आकारण्याचा निर्णय राज्य सरकारने ठरवला आहे. पण प्लास्टिक बण्द म्हणाजे नक्की काय ? फक्त प्लास्टिकच्या पिश्व्या की घरचे रोजच्या वापरातील प्लास्टिकच्या वस्तुपण उदा. पाण्याच्या बाटल्या, डबे ई.
याबद्द्ल जर कुणी निट समजावु शकेल तर बरे होईल.
मंदिर, परमेश्वर आणि भक्ती याचं अनन्यसाधारण महत्व आपल्या संस्कृतीत खूप संत महात्म्यांनी समजावून सांगितलं आहे. मी श्रद्धाळू वगैरे नाही पण मंदिर किंवा मूर्ती पहिली किंवा अन्य पूजनीय व्यक्ती पहिली कि हात आपोआप जोडले जातात, म्हणजे आस्तिक नक्कीच आहे. पण अलीकडे लोकांची भक्ती पहिली कि उबग येतो. २५-३० वर्षाचे तरुण जेव्हा साई बाबांच्या दर्शनासाठी चालत मुंबई हुन शिर्डी ला जाताना दिसतात तेव्हा खरंच वाईट वाटत. लोकांचं देव देव करणं, सार्वजनिक उत्सवांच्या नावाखाली धुडगूस घालणं, आणि देवाच्या नावाचा बाजार मांडणं पाहिलं कि सहज एक विचार डोकावून जातो :
माझा प्रश्न हा वडिलोपार्जित जमिनिच्या हक्का बद्दल आहे
माझ्या आजोबाना ( आइच्या वदिलाना) ४ मुलि व १ मुलगा. सर्व विवाहीत.
माझ्या महितीप्रमाने वडिलोपार्जित मालमत्तेत आजोबन्ची पत्नी ( म्हनजे माझी आजी), ४ मुली आनि १ मुलगा या सर्वाना हक्क मिलाला पाहिजे.
तरिही त्यानी म्रुत्युपत्र करुन सर्व ६ एकर जमिन मुलाच्या नावावर केलि. तेहि कोनला कलु न देता. आजीचाही हक्क नाकारला.
सुनेची व मुलचि वर्तनुक ही चान्गली नाही. ते या मालमत्तेच्या लोभापयि फक्त आजोबान्शीच चान्गल वागतात. पण वयोमाना नुसार त्याना ते
१८ एप्रिल, १९६६ रोजी श्री. हमीद दलवाई यांनी मुंबईत विधानसभेवर एक मोर्चा नेला. या मोर्च्यात त्यांच्याबरोबर सात मुस्लिम स्त्रिया सहभागी झाल्या होत्या. या मोर्च्यात तलाक, बहुपत्नीत्व, हलाला यांवर बंदी आणावी, समान नागरी कायदा लागू करावा अशा मागण्या करणार्या घोषणा देण्यात आल्या. श्री. वसंतराव नाईक तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांना निवेदन देण्यात आलं. अतिशय क्रांतिकारी अशी ही घटना होती!