मातीचा किल्ला : भाग एक
यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत
अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् !
परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे . . !!
यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत
अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् !
परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे . . !!
काल मी ' त्याच्याशी ' भांडलो ,
रड रड रडलो
मला माहित आहे सुखाचे क्षण खूप थोडे असतात
पण तो एक क्षण तरी माझा स्वत:चा असायला हवा होता
मला कधीच का जिंकता येणार नाही ?
ज्याने चोच दिली तो दाणा हि देतो
पण माझ्या हक्काचा दाणा कधीच का मिळणार नाही?
आतापर्यंत मनातल्या मनातच कुडत होतो
पण आता मात्र विस्फोट झाला
उजाड माळरानावर त्याची विनवणी करायला लागलो
सुरवात अर्थातच ढोंगी formality ने केली
" तुला माहीतच आहे किती अडचणी आहेत वगेरे
मला ह्यातून मार्ग पाहिचे , जर तू असशील तर ….
असं challenge वगेरे केल्याशिवाय काही होत नाही हि खुळचट भावना .
मधेच मनात विचार आला
ब्रह्मानंदी टाळी लागली असता कुडीतून आत्मा मुक्तसंचार करताना त्यास परमात्मा भेटला. त्या दिव्य क्षणी जे काही अनुभव आले ते अवर्णनीय होत. या दिव्य प्रकाशात कुठूनसे अगम्य अशा भाषेतले शब्द आले आणि एक काव्य स्फुरले. या काव्याबद्दल विद्वानांचं मत काय आहे हे जाणून घ्यावंसं वाटलं.
इष्टरफाकुण्डा दी इष्टरफाकुण्डा
लमैयेनिचा टिव्वलकुदुंडा
डिंगलम जिंगलम एट्टानफिसाय
वळ्ळैचानाटाय कळैनाकाय
मिसराननीसा फद्दीरा याफिका
मतलाअ मिसरान लाऊ राशेका
रांबुडू येन्न फिल्ला बौवा बौवांडा
इष्टरफाकुण्डा दी इष्टरफाकुण्डा
- Kiran..
सकाळी तळ्यावर जायला बाहेर पडले तेव्हा दोघी म्हाताऱ्या झाडाखाली बसल्या होत्या. मला बघून एक कुजबुजली “ही लग्न करायचं म्हणतीये” दुसरी उद्गारली “देवा रे! वाटलं नव्ह्त ही अस काही करेल. सालस आहे तशी. केव्हढी असेल ही वयाने?” सोयर असेल तेव्हा आई ह्या पहिल्या आज्जीलाच बोलवायची, माझ्याही वेळेला हीच असणार. सगळ गावच तिला बोलवायचं. पण म्हणून कोणाच वय ती विसरली अस थोडी होणार! ती म्हणाली “बहुतेक वीसावर पाच किंवा सहा असेल.” दुसऱ्या आज्जीने लगेच शेरे झाडले “लहान आहे का? तरी अस लग्न करायचं म्हणते! आपल्या ना रक्ताचा ना मांसाचा. अशा माणसाबरोबर आयुष्यभर रहायचं. काही कळत नाही ह्या हल्लीच्या मुलींचं.
Paus – ek priyakar…
Aata tari yena - Kiti ant pahashil
Mi chatakasarakhi tahanlele nahi
Morasarakhe thui thui nachtahi mala yet nahi
Tu yavas mhanun Tansenasarakha gatahi nahi..
Tu janatos - ya saryanpeksha vegali mazi priti
Antarichya olavyache apule nate
Mazya aat khup aat- tu daba dharun baslela- veli aveli kadhihi barasanara
Tu dhund kosalavas aani mala chimb mithit bhijvavas
Pahila aavesh sampalyavar tu nusatach barsavas
an mi tuzyakade pahat rahava – dole band karun tula anubhavava
Kadhi tu khup khup garjavas, vijanbarobar tandavnrutya karun mala ghabravavas,
कोणीतरी मध्यंतरी एक आकडा दिला. तिथे गेलो तर सांगीतलेला विषय नव्हता. ऐकण्यात चूक झाली असावी म्हणून आजुबाजूचे आकडे धुंडाळले. शेवटी एकदाचे हवे ते गवसले. पण ध्येया पर्यंतचा प्रवासही अल्हाददायक होता (मनोरंजक असे वाचावे).
या कसरतीमुळे मायबोलीवर दोन परस्परविरोधी अत्यावश्यक फिचर्स नाहीत हे जाणवले. ते प्रशाशनाच्या निदर्शनास आणून देण्याकरता केलेला हा खटाटोप.
(१) पुढील आकडा, मागील आकडा अशी बटणे प्रत्ये पानावर असावीत म्हणजे हरवलेल्यांचा प्रवास सुकर होईल
(२) रॅण्डम आकडा असे एक बटण असावे. ज्यांना मायबोलीचे वैविध्य चाखायचे आहे अशांना मदत होईल
बनवले मीच असे एक "बटण":
एशुन आणि तिच्यासोबतचे अकरा धर्मगुरू त्यांच्या प्रमुख गुरूकडे ध्यानस्थ होण्याचे धडे घेत होते... एशुन इतकी देखणी होती की, तिचे वपन केलेले केस आणि साधे कपडे त्या सौंदर्याला बाधा आणत नव्हते... त्यामुळे अनेक धर्मगुरू तिच्यावर चोरून प्रेम करत होते...
त्यातल्या एका धर्मगुरूने तिला पत्र लिहून खासगी भेटीची विनंती केली... तिने काहीही उत्तर दिलं नाही...
दुसर्या दिवशी प्रमुख गुरूचं व्याख्यान संपल्यावर ती उठून उभी राहिली आणि स्पष्ट केलं... ज्याने कुणी पत्र लिहिलं आहे त्याची हिंमत असेल तर त्याने मला आत्ता समोर येऊन ते सांगावं....
गुरू बंकेईकडे खूप ठिकाणांहून विद्यार्थी शिकायला येत असत... त्यातला एक विद्यार्थी चोर्या करत असे... त्याला एका चोरीच्या वेळी पकडण्यात आलं आणि बंकेईकडे नेण्यात आलं... त्याला आश्रमातून काढून टाकण्याची विद्यार्थ्यांची विनंती धुडकावून लावत बंकेईने त्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं...
मग काही दिवसांनी या मुलाला पुन्हा पकडलं गेलं... तेव्हाही बंकेईने त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं... विद्यार्थी संतप्त झाले... त्यांनी एकत्र येऊन गुरूला एक पत्र लिहिलं..
तुम्ही या चोरी करणार्या विद्यार्थ्याला इथून बाहेर काढा... नाहीतर आम्ही सग्ळे आश्रम सोडून जाऊ...
इतर कथा इथे वाचा
http://www.maayboli.com/node/24194
http://www.maayboli.com/node/24216
http://www.maayboli.com/node/24220
http://www.maayboli.com/node/24244
http://www.maayboli.com/node/24282
इक्कियू हा झेन धर्मगुरू अगदी लहानपणापासून हुशार होता... त्याच्या गुरूकडे एक अत्यंत मौल्यवान चहाचा कप आणि त्याचा सेट होता... गुरू त्याला खूप जपायचा... एके दिवशी इक्केयूच्या हातून तो कप फुटला आणि तो गोंधळून गेला...
तेवढ्यात दारात गुरूची पावलं वाजली... इक्केयूने फुटलेल्या कपांचे तुकडे पाठी लपवले आणि गुरूला विचारलं... माणसाला मरावं का लागतं?