
महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अनेक बोली आहेत. अगदी दर दहा कोसांवर मराठीचं रुपडं बदलतं. वर्हाडी, अहिराणी, मालवणी, बेळगावी, कोल्हापुरी, नागपुरी, झाडीबोली अशा अनेक बोलीभाषांतून विविध विषयांना सामावणारं, लोकांशी थेट आणि जवळचा संवाद साधणारं लिखाण झालं आहे. बहिणाबाईंची कविता अहिराणीत होत्या. मालवणी दशावतारांसारख्या लोककलांमधून सर्वत्र पोहोचली. झाडीबोली रंगभूमी आजही पूर्व विदर्भात जोम धरून आहे.

शोधा म्हणजे सापडेल.............
चौकोनात चौकोन चौकोनात चौकोन
ओळखा पाहू यात लपलं आहे कोण ?
रोजच्या वर्तमानपत्रातील एक मुख्य घटक म्हणजे कोडी. काळानुसार वर्तमानपत्रांचे स्वरूप बदलले असले तरीही शब्दकोडे हा त्यांचा अजूनही अविभाज्य भाग आहे. हा खेळ आपण कधी ना कधी खेळलो आहोतच.
ही कोडी सोडवायला आपणा सर्वांनाच आवडतात. ही आवड ध्यानात घेऊन आम्ही यंदाच्या मराठी भाषा दिवस २०१४ च्या निमित्ताने घेऊन आलो आहोत हा खास खेळ.

अक्षरांपासून शब्द, शब्दांपासून वाक्य आणि वाक्यांपासून भाषा बनते. त्यामुळे भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर मुळात आपली शब्दसंपत्ती उत्तम असण्याची गरज असते. आजच्या खेळात आपण आपली शब्दसंपत्ती अजमावून बघायची आहे बरं का!
आम्ही तुम्हांला एक अक्षरसमूह देणार आहोत. त्यातील अक्षरांना विरामचिन्हे लावून, अथवा त्यांची जोडाक्षरे बनवून तुम्ही जास्तीत जास्त शब्द बनवायचे आहेत.
मायबोली दिवाळी अंक २०१३ साठी ज्या मायबोलीकरांना स्वयंसेवक म्हणून काम करायची इच्छा आहे त्यांनी या धाग्यावर आपली नावे कळवा. अंकासाठी साधारण दिड-दोन महीने आठवड्यातले काही तास इतका वेळ द्यावा लागेल.
दिवाळी अंकात काम करणार्या प्रत्येक सदस्याकडे घरी इंटरनेट सेवा असणे अत्यावश्यक आहे.
तसेच संपादक मंडळात सहभागी झाल्यावर सगळ्या संपादकांनी इथे नियमित हजेरी लावणे (काही कारणास्तव गैरहजर रहाणार असल्यास मुख्य संपादकांना तसे आधी कळवणे), चर्चांमध्ये सक्रीय सहभागी होणे, अधुन मधुन होणार्या स्काइप मिटींगांना हजेरी लावणे, मुख्य संपादकांनी दिलेल्या जबाबदार्या वेळेवर पार पाडणे अपेक्षित आहे.
नमस्कार मायबोलीकर,
मायबोली टी शर्ट २०१३ या उपक्रमाची देणगी दिली आणि या उपक्रमाच काम पूर्ण झाल. आपण दिलेल्या देणगी बद्दल "प्रगती प्रतिष्ठान" यांनी एक पत्र मायबोलीला दिले आहे. याचबरोबर देणगीचा कसा वापर केला याबद्दल माहिती सुद्धा पुढे पत्रकात दिली आहे.


मायबोली वर वाचनापेक्षा लेखन जास्त होते असा माझा दावा आहे.
पण लेखकाला पुरेसे वाचक मिळणे हे गरजेचे असते.
ते वाचक त्या लेखापर्यंत पोहोचेपर्यंतच नवीन लेखन प्रसवले जाते. आणि मग नवीन लेखनावरच चर्चा चालू होते तीही थोडाच वेळ। कित्येक चांगले लेख प्रतीसादाविना पडून आहेत. ते पुन्हा वाचकांच्या नजरेस येतील या करिता काय करावेलागेल . अड्मीन काही करू शकतात का …
त्यातूनही जी मंडळी येथेच वरचेवर पडीक असतात त्यांचे अनेक लेख आणि इतर लेखन दर्जेदार असते निःसंशय ! परंतु त्यांचे ''अहो रूपं अहो ध्वनी'' चालू असते.
मग नवख्या मंडळीना कशी संधी मिळणार. जरा खुलासा करावा.
नमस्कार मायबोलीकर...
मी गणेश शिंदे..ग्रामिण रुग्णालयात अौषधनिर्माण अधिकारी म्हणुन कार्यरत.. तर माझ्या गावापासुन जवळपास एक तासांच्या अंतरावर मला नोकरी साठी जावं लागतं..पूर्वि मोटरसायकलने अपडाऊन करायचो पण पेट्रोलचे भाव वाढले अन सर्वसामान्य म्हणुन मीही एसटीचा आधार घेतला..