एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील समाज सुधारक: 4. डॉ. भाऊ दाजी लाड (1824-1874)
(या सर्व सुधारकांचं कार्य प्रचंड मोठं आहे, खूप कष्ट घेऊन सविस्तर संशोधनपर लेख लिहावा इतकं यांचं कार्य! आजचे आपले जीवन जसे आहे, त्यात या सुधारकांचा मोठा वाटा आहे.
(या सर्व सुधारकांचं कार्य प्रचंड मोठं आहे, खूप कष्ट घेऊन सविस्तर संशोधनपर लेख लिहावा इतकं यांचं कार्य! आजचे आपले जीवन जसे आहे, त्यात या सुधारकांचा मोठा वाटा आहे.
"तोंड आणि शरीर लहान पडते म्हणून मोठा मासा हा मगरीला आणि शार्कला खाऊ शकत नाही. त्यामुळे तो छोट्या माशाला खातो" या म्हणीप्रमाणे, आजकाल भारतातील ट्राफिक झाली आहे. विशेषकरून शहरांमध्ये!
"हीट एंड रन" अपघात आता इतके कॉमन झाले आहे की, बिचारा कॉमन मॅन पटापट मृत्यूला प्यारा होऊ लागला आहे. आता "सुपर मारिओ" या मोबाइलमधल्या "जंप एंड रन" या प्रकारात मोडणाऱ्या गेमसारखा "हीट एंड रन" गेमपण लवकरच बाजारात येईल. रस्त्यावरील वाहने म्हणजे यमदूतांनी नेमून दिलेले असिस्टंट आहेत की काय असे वाटण्यासारखी भीषण परिस्थिति झाली आहे!
(या सर्व सुधारकांचं कार्य प्रचंड मोठं आहे, खूप कष्ट घेऊन सविस्तर संशोधनपर लेख लिहावा इतकं यांचं कार्य! आजचे आपले जीवन जसे आहे, त्यात या सुधारकांचा मोठा वाटा आहे.
(परवा एका चित्रपटाबद्दल एके ठिकाणी वाचलं, तिथे डॉ. भाऊ दाजी लाड यांचा उल्लेख वाचला. अन मग वाटलं की या एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील सुधारकांवर कितीतरी पुस्तकं, लेख लिहिले गेले आहेत. अगदी विकिपिडिया, विश्वकोश इथेही यांची माहिती लिहिलेली आहे. पण तरीही यातली बरीच लोकं हळूहळू काळाच्या पडद्या आड हरवून जात आहेत. अगदी काही कारणांनिमित्त कोणी ती मुद्दाहून जाऊन वाचतीलही. अन भरपूर तपशील, विश्लेषण सापडेल. पण सहजी समोर आलं तर अनेकांना त्यांची नव्याने ओळख होईल. या दृष्टिकोनातून एका व्हॉट्सअप गृपवर काही सुधारकांची माहिती लिहिलेली. नंतर ती ब्लॉगवरही डकवली.
पुण्यात काल पालखी सोहळ्यात संभाजी भिडेने आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य हे दळभद्री होते अशी गरळ ओकली आहे. या माणसाला अशी वादग्रस्त विधाने करून काय मिळते त्यालाच ठावूक.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून काहीही बोलणे हा गैरवापर आहे
या शुक्रवारपासून सॅन होजे येथे बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन सुरु होत आहे. बे एरियातून तर बरेच मायबोलीकर उपस्थीत असतिल. बाकी अजून कोणी मायबोलीकर येणार आहात का? आपण जेवणाची एखादी वेळ ठरवून गटग करू शकतो.
१९९० च्या दशकाची सुरुवात. स्कॉटलंडची राजधानी ग्लासगो. १५-१६ वर्षांचा एक मुलगा, शगी, कॉट-बेसिसवर एकटाच राहतोय. एका सुपरमार्केटच्या स्नॅक्स काऊंटरवर जेमतेम नोकरी करतोय. त्याच्या अवतीभोवती स्थानिक गरीब नाहीतर स्थलांतरित माणसं. अभावग्रस्त जीवन. शगीला हेअरड्रेसर व्हायचंय. पण आधी रोज येणार्या दिवसाला एकट्याने तोंड द्यायचंय.
रोज येणार्या दिवसाला काहीही करून तोंड देणे हे त्याच्या पाचवीला पुजलेलं आहे. कसं? कोण आहे हा शगी?
त्याची गोष्ट सांगण्यासाठी कादंबरी आपल्याला ११ वर्षं मागे नेते.
ही एक कल्पना डोक्यात आली ती इथे लिहीत आहे. काहीशी विस्कळीत लिहिली गेली आहे असं वाटतंय. सुचनांचं स्वागत आहे.
********************************************************************************************
महोदय,
तुमच्या निबंधलेखन स्पर्धेची जाहिरात वाचनात आली. त्यामध्ये भाग घेण्याची इच्छा निर्माण झाली. म्हणून 'रस्ते अपघात' या विषयावरील एक निबंध सोबत पाठवत आहे. तो तुम्ही स्पर्धेसाठी विचारात घ्यावा, ही विनंती.