घाट उतरून मुंबई गोवा रस्त्याला लागलं कि कोकण आपले रूप दाखवू लागतं. गर्द हिरवाइतून वळणे घेत जाणारा रस्ता , मधूनच डावीकडे आणि उजवीकडे दिसणार्या डोंगर आणि दर्या.. आणि रंग फक्त दोनच. धरित्रीचा हिरवा आणि आकाषाचा निळा.. आणि हो.. मातीचा तांबडा. निसर्ग मनुष्यावर इतका खूष आहे इथला कि , तुम्ही कॅमेरा कसाही कुठेही धरून क्लिक करा , येणारा फोटो कुठल्याही स्पर्धेत सहज इतर फोटोंना मागे टाकेल.
"वो 'अरे पिटल' का बोर्ड है ना उसके बाद अंदर लेफ्ट मारो और सौ मीटर आवो.ब्लु और सिल्व्हर कलर का पाटी है उधर से अंदर आव.गेट पर फोटो निकालके लो"
"अरे पिटल क्या है? पिटला भाकरी का नया हॉटेल खुला है क्या?"
"नही वो मॅक्सकेअर हॉस्पिटल है.लेकीन उसका बहुत सारा अक्षर बुझ गया है ना, पुरा नाम बोलूंगा तो आपको समझ मे नही आयेगा."
खरं म्हणजे हि पोस्ट लिहू कि नको लिहू हेच कळत नव्हतं पण शेवटी राहवलं नाही आणि म्हटलं लिहावं. नुकतीच अरुण सावंत यांच्या बद्दल बातमी ऐकली आणि काळजाचा ठोका चुकला. त्यांच्या मृत्यू ने अवघा गिर्यारोही परिवार हळहळला आहे. माझी आणि अरुण सरांची ओळख तशी नाहीच पण एकदा जुन्नर जवळील देवदांडा परिसर फिरताना भेट झाली होती ती पण फक्त अर्ध्या तास साठी. नंतर मात्र त्यांची बातमी कळावी ती पण अशी.
निसणीची वाट आणि भैरीचा घाट
पडलेल्या प्रश्नांना आणि त्यांनी सुचवलेल्या विषयाबद्दल मी वेळ मिळेल तसे इथे लिहित जाईन.
(पुणे कन्याकुमारी सायकल सफरीतून-२०१९)
आयुष्य कुठे कुणाचे नियमानुसार आहे
थोडे टूकार आहे, थोडे चूकार आहे
माथ्यावरी घाटाच्या नेवूनी बोलतो तो
संपले चढ आता , पुढती उतार आहे
काही ढगाळ वाटा काही उन्हात होत्या
नव्हतेच भान कुठली तारीख वार आहे
संपात केली त्यांनी वाहने बंद सारी
ओसाड रस्त्याने गेले ते सायकल स्वार आहे
ध्येयाची पर्वा नसता जगतो मुक्त प्रवासी
संवाद तो स्वताशी असला प्रकार आहे
अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
9th फेब्रुवारी 2019
प्रिय लविना,
अगं तुझा फोन आला तेव्हा त्या दोन पोलिसवाल्यांबरोबर चालत होते. रात्रीचे अकरा वाजून गेले असतील ना? पण माझी रात्रीच्या मुक्कामाची सोय झालीच नव्हती. तुला उगीच टेन्शन येईल म्हणून म्हटलं की नंतर बोलूया.
मला रेकंमेंडेशन हवे आहे. जुलै मध्ये महाराष्टरामध्ये १ आठवडा फिरायला जाण्यायोग्य स्थळे कुठली ? ६ लोक आहोत - आई, बाबा , आजी, ३ मुले (१७, १२ आणि ८ वर्षे ). काही निकष , काही गरजा अश्या , (अडीक अशी यातली कुठली नाही. )
१. पुण्या-मुंबई पासून वाहतूक शक्य - रेल्वेला प्राधान्य
२. दर्शनीय स्थळे , निसर्गरम्य देखावे
३. मस्त खान-पान सहजपणे उपलब्ध
४. राहण्याची उत्तम सोय- घरघुतीला प्राधान्य
५. ६-७ दिवस, २ ते ३ जवळपास राहण्याचे बदल चालतील पण एका ठिकाणी मुक्काम करून अनेक गोष्टी करता आल्या तर फारच उत्तम , खूप सारखा प्रवास नको
६. भगण्यासारखा खूप काही असावं