गुरु विश्वेश्वरां बरोबर बोलल्या नंतर त्रिनेत्री आजोबा आता घरची वाट धरतो. पण अजुनहि त्याच्या मनात विचार हे घोळतच असतात. मुख्य म्हणजे 12-13 वर्षाचा सुयुध्द अजुन लहान आहे. पण त्याला आपल्या घराण्याचा इतिहास माहीतच नाही. त्याचावर आलेली अशी पुर्ण जगाची जबाबदारी त्याला पेलता येईल का? का तो ही आपल्या सारखा ती पेलण्यात अपयशी ठरणार होता. गुरु विश्वेश्वर बोलतात त्या प्रमाणे सुयुध्द तो आहे जो कालाशिष्ट ला संपवू शकतो. त्याच्या कडेच ती योग्यता आहे. आज तो दिवस आला आहे जेव्हा त्याला ह्या सर्व गोष्टी सांगाव्या लागणार आहेत.
हाय कर्णावती, आज १ जुलै. आज तुझा वाढधिवस. तुला तुझ्या २५ व्या वाढदिवसानिमित्त भरपूर शुभेच्छा .
सेठजींनी पदार्पण केले
एका नव्या कर्यक्षेत्रात
मनोरंजनाच्या उद्योगात
मोठं नव्हतं नाव त्यांच
ह्या नव्या व्यवसायात
तारखा मिळेनात त्यांना
बड्या तारे, तारका, दिग्दर्शकांच्या
पण मागे हटणे नव्हतेच
सेठजींच्या स्वभावात
त्यानी निर्णय घेतला
सिरीयल बनवण्याचा
अनुभव प्राप्त करण्याचा उद्देश तर होताच
ह्या क्षेत्रातही संधी दडल्या होत्या व्यवसायाच्या
अपरिमीत
समस्या आलीच त्यांना इथेही
बड्या दिग्दर्शक, तारे, तारकांच्या तारखांची
पण थांबले ते सेठजी कसले
त्यांनी सुरवात केली
हाती धरून एका नव्या दिग्दर्शकाला
मालिकेची सुरुवात होती
आश्वस्त करणारी
एकसुरी मालिकांच्या गजबजाटात
"सर्वकाही बदलायचंय मला...."
"किंमत द्यावी लागेल."
"कबूल.."
"बरं साल?"
"२०१६"
"तारीख?"
"१२ जून "
"ठीक आहे.."
त्याने हातातील कागदावर तारीख लिहिली. कागद मशीनमध्ये ठेवला.मशीन चालू केलं.
"आज वेळ लागतोय."
"हो मशीन जरा स्लो चाललंय."
श्रीराम कॉलेजमध्ये गर्दी वाढली होती. आज इंजिनियर मंडळी बरीच निवांत होती. पेपर्स संपले होते.
"एक्सक्यूज मी!"
"येस?"
"आज १२ जून ना?"
"हो..."
"थँक्स!"
तो झपझप पाऊले टाकत मेकेनिक हॉल मध्ये गेला.
विराज, शुभ आणि राज तिघेही निवांत बसले होते.
"आज तिला विचारणारच आहे."
"अरे राज पण विचार कर ती नाही म्हणाली तर?"
"मग रात्री रूमवर ओढून नेऊ तिला!"
रहस्य कथा म्हणजे अशी एक कथा ज्यात क्षणा क्षणाला उत्सुकता असते जाणण्याची.
पुढे काय होईल ? कसे होईल ? वगैरे वगैरे सर्व "क"वरून सुरु होणाऱ्या प्रश्नांची बाराखडी आ वासून उभी राहायला हवी.
प्रत्येक वाक्यागणिक, प्रत्येक प्रसंगामध्ये उत्सुकता तुटेपर्यंत ताण ताण ताणली गेली पाहिजे.
वाचक लेखाला खिळून राहिला पाहिजे.
साधारण पणे ह्या कथालेखणात प्रश्न जास्त आणी लिखाण कमी असते. किन्बहुना प्रश्न जितके जास्त वाचकास पडतील तितके जास्त लेखण त्यास भावले असेल असे समजावे. ज्यप्रमाणे दुपारच्या रण्रणत्या उन्हात रिक्षावाल्यास प्रवाश्यची प्रतिक्षा असते तशीच प्रतिक्षा वाचकास लेखणाच्या पुढिल भागास असायला हवी.
आजा नातू आता सोबत चालू लागतात. वाटेत जाताना त्यांना काही जनावरं, हिरवी गार शेतं, काही घरं ही लागतात. सकाळची वेळ असल्याने लोकांची रेलचेल सुरु असते. कुठे कोंबडयांचे आरवने, कुठे गुरांचे हंबरने तर कुठे चुलीचा धूर. असे करता करता ते चालत एका मोठ्या वाड्या जवळ येतात.
दुमजली असा भिंतीचा तो वाडा अगदि प्रशस्थ दिसत होता. वाडया समोर एक बाग आहे. बागे समोर एक लोखंडी गेट आहे. गेट जवळील दगडी भिंतीवर एक पाटी लावली होती. ज्यावर 'त्रिनेत्री' असे नाव लिहलेल दिसत. मुलगा गेट खोलतो व दोघे आत जातात. सूयुद्ध आजोबाला ओट्यावर असलेल्या झोक्यात नेऊन बसवतो. घरात जाताना तो आपल्या आजीला आवाज देतो.
देशमुखांसोबतची ती मुलाखत जरा विचित्रच झाली.आज मुलाखत आणी दुसर्या दिवशी पहाटे लगेच निघायचं इकडचे सगळे सोडून म्हणजे जरा विचित्रच, परत दोन वर्षाचा करार म्हणजे तोवर नोकरी सोडता येणार नाही.विचार करायलाही वेळ मिळाला नाही.देशमुखांनी हातात टिकिटाचे पॆसे टेकवले सुद्धा,माझा होकार समजून. तसे त्यांना माझ्याविषयी सगळे समजलेले होतेच.माझ्याकडे दुसरा पर्याय देखिल नव्हता.
"सुयुद्घ ञिनेञी आणि एक भयानक गुहा."
१) शोध.
"अरे शिवल्या ती आधाराची दोन चाकं काढल्याशिवाय तू नाही शिकणार सायकल..."
"पण मी पडतोय ना?"
"पडूदे"
"हा पडूदे आणि लागूदे... शिवल्या बाबांचं नको ऐकू तू. येईल तुला नंतर आपोआप"
"आपोआप?"
"हो तू काय जन्मतः शिकून आलेलास का?"
"मी शेजार्यांच्या सायकली चोरून चालवून शिकलोय. आटलास... डोक्यापेक्षा उंच सायकली"
"पराक्रमच केलात मोठा"
"ओके. शिका कधी शिकायचं तेव्हा"
"बाबा कात्रजची बाग बनवायचीये..."
"बनव ना मग"
"मी झोपतोय तुम्ही बनवा ना प्लिज..."
"***वर फटके देऊ का?"
"पण..."
"प्रोजेक्ट मी स्वतः बनवलाय हे सांगता येईल एवढे तरी कष्ट कर"
"सॉरी बाबा"
प्रश्न: राजस्थानातलाच मुलींच्या बाबतीतला अनुभव सांग.