मला एक गोष्ट लक्षात आलीय, बोलायला पैसे पडत नाहीत. अर्थात आधी एकदा म्हटलं होतं तसं माझ्या नोकरीत बोलायचेच पैसे मिळतात. पण अनेकवेळा अनेक मैत्रिणींशी अशाच गप्पा मारताना काहीतरी कल्पना सुचतात, कुणी त्यांना काय करायचं आहे हे सांगतं, मग मीही चार थापा मारून घेते. त्यातला आवडता विषय म्हणजे इंटेरीयर डिसाईन, चित्रकला, इ. त्यातल्या त्यात लोकांना घरात बदल सुचवताना मला तर अजिबातच पैसे पडत नाहीत. त्यामुळे त्यांच्या एखाद्या भिंतीवर काय चांगलं दिसेल किंवा कसा सोफा योग्य असेल असे अनेक सल्ले मी वरचेवर देत असते.
(संदर्भ ग्रथ-
अखंड भारत का नाकारला?-शेषराव मोरे,
छायाप्रकाश,अन्वय, आकलन- नरहर कुरुंदकर,
महात्मा गांधी- धनंजय कीर,
अब्राहम लिंकन- फाळणी टाळणारा महापुरुष- वि. ग. कानिटकर,
अल्पसंख्यांक वाद – मुझफ्फर हुसेन )
गेल्या शनिवार रविवार पुण्याजवळील एका तळयाकाठी मुक्काम आणि परतीच्या मार्गात एक सूंदर असे पाले गावातील लेणे अशी भटकंती झाली. पुण्यापासून पाले हे साधारण ५०किमी अंतरावर आहे. पाले गावा पर्यंत थेट गाडी मार्ग आहे आणि गावतुन एखादा गावकरी मदतीस घेतला असता भटकंती सुरक्षित आणि वेळेत होईल ह्याची निश्चिंति येते.
"अशोक वाटिका" नावाच्या फार्महाउस शेजारून लेण्यापर्यन्त वाट गेली आहे. फार्म हाउसच्या शेजारी गाडी पार्क करून ५ मिनिटाची चाल आपल्याला लेण्याच्या पायथ्याला घेवुन जाते. तेथून पुढे १० मिनिटांच्या डोंगर चढाईने आपण लेण्याच्या मुखाशी येतो.
रवांडामध्ये १९९४साली झालेल्या तुत्सी हत्याकांडाची माहिती आपणा सर्वांना असेलच. समाजाला म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना भडकावून दंगली, जाळपोळ, खुनाखुनी घडवून आणणे हे नेत्यांचे परमकर्त्यव्य इतिहासात अनेकदा पार पाडलेले आहे. तंत्रज्ञानाचा विकास जसजसा होत गेला तसे मनुष्याच्या जन्मजात/मूलभूत क्रूरतेला आवाहन करून तिचा 'योग्य' तो वापर करणे सोपे होत आहे. या विषयाशी संबंधित एक अतिशय सुरेख लेख आहे इन्डियन एक्स्प्रेसमध्ये आला आहे. तो वाचून त्यावर विचार करावा हीच इच्छा.
गेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.
जुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.
‘सुंदर मठ’ रामदास पठार - शिवकालीन शिवथर प्रांत
समर्थ रामदासस्वामी यांनी संपूर्ण भारत खंड पाहिल्यानंतर आपल्या आनंदवनभुवनी स्फुट काव्यात सुंदरमठ परिसराचे वर्णन करतात. हा सुंदर मठ म्हणजेच आनंदवनभुवनी. संपूर्ण भारत वर्षात समर्थांचे जेवढे मठ होते त्या सर्व मठांचा 'सुंदरमठ रामदास पठार' हा मुख्य मठ होता. ह्या मठाचे दोन भाग आहेत. त्यापैकी एक 'सुंदरमठ रामदास पठार' असून दुसरी संशोधित शिवकालीन शिवथरप्रांतातील 'शिवथर घळ' आहे.ह्या जागेच समर्थानी वर्णन केलेल स्थानमाहात्म्य
डिसेंबर आणि जानेवरी महिन्यात काही कामानिमित्त मुंबई आणि आसपासच्या परिसराचे दर्शन झाले होते. ह्या भटकंती दरम्यान आम्ही त्या प्रदेशातील छोटेखानी अश्या किल्ल्यांना भेटी दिल्या होत्या. जमिनीवर अथवा समुद्र किनारी असलेल्या ह्या किल्ल्यांनी आमच्या मनाला भुरळ घातली.
मुंबई शहरात सुद्धा असे छोटेखाणी किल्ले आहेत ह्याची प्रचिती जानेवारी मधील सेंट जॉर्ज किल्ल्याला दिलेल्या भेटीवरून कळून आले आणि मग ध्यास लागला ह्यांच्या माहितीची जुळवा जुळव करण्याचा, ह्यांची एक भ्रमंती करण्याचा.