असे हे दुर्ग कोकणचे
`महाराष्ट्र ही किल्ल्यांची भूमी आहे`, असे मराठ्यांचा आद्य इतिहासकार ग्रँड डफ म्हणतो. शिवाजीमहाराजांनी किल्ल्यांच्या आश्रयाने स्वराज्याची स्थापना केली आणि राज्यविस्तार साधला. रामचंद्रपंत अमात्य `आज्ञापत्रात` लिहतात, 'हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले....`
साखरेचा किल्ला
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज ९१ वी पुण्यतिथी त्यांच्या प्रेरणादायी पुण्यस्मृतींना विनम्र अभिवादन.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे देहावसान १ ऑगस्ट, १९२० रोजी झाले. लोकमान्य जाण्याच्या दोन वर्षे आधी रशियात राज्यक्रांती झाली होती. पहिले महायुद्ध नुकतेच संपले होते आणि पराभवाचे शल्य मनात ठेवून जर्मनीने नवी वाटचाल सुरू केली होती.
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन
दुसरा बाजीराव आणि रायगड - भाग २
http://www.maayboli.com/node/27608
शिवाजीमहाराजांनी स्वराज्याची स्थापना आणि विस्तार करताना सह्याद्रीच्या पर्वतराजीतील उत्तुंग दुर्गांचा मोठ्या कौशल्याने उपयोग करुन घेतला होता. गडाचे महत्व विशद करताना रामचंद्रपंत आमात्यनी आज्ञापत्रात ’संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग’ असे सांगून हे राज्य तर तीर्थरुप थोरेले कैलासवासी स्वामींनी (शिवाजीमहाराजांनी) गडावरुनच निर्माण केले, असा निर्वाळा दिलेला आहे.
'टाईम' ने म्हणे झाशीच्या राणीचा बहुमान केलाय! ही लिन्क पाहा
http://www.time.com/time/specials/packages/article/0,28804,2084354_20843...
'बॅड-अॅस' वाईव्ह्स मधे एन्ट्री, रूपर्ट मर्डॉक ची बायको, टायगर वूड्स च्या रागात त्याच्या गाडीची तोडफोड करणारी बायको या लिस्ट मधे झाशीची राणी म्हणजे सन्मान! (पेलिनबाईही आहेत त्यात, पण या लिस्ट मधे त्यांचे असणे चुकीचे नाही. अध्यक्षपदाला लायक बायकांच्या लिस्टमधे आल्या तर प्रॉब्लेम आहे )