इतिहास

पाकिस्तान का मतलब क्या? या समस्येचे विश्लेषण

Submitted by गौतमिपुत्रशालिवाहन on 29 November, 2011 - 05:46

((खालील लेख http://agphadnavis.blogspot.com/2011/11/blog-post.html या ठिकानावरून मूळ लेखकाच्या पुर्वपरवानगीने टापलेला आहे. माझ्या मनातले जणू इथे उतरवले आहे त्यामुळे मी परत लिहिण्याचा खटाटोप केला नाही.
साम्प्रत काळात अमेरिका मध्य एशियात का तळ ठोकून आहे ते समजते. तसेच पाकिस्तान सांस्कृतिकदृष्टया भारताचाच भाग असल्याने तिथल्या गृहयुद्धाच्या आगीची झळ भारताला लागणार हेही कळते.))

विषय: 
शब्दखुणा: 

अतिथि देवो भव

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

अतिथि देवो भव
(आशिष महाबळ, LAMAL, 10 Dec 2011)

विषय: 
प्रकार: 

बदलाचा इतिहास_धर्म

Submitted by विनायक_पंडित on 1 November, 2011 - 09:51

जीवन जगण्याची पद्धत म्हणजे धर्म ही धर्म या संकल्पनेची सोपी आणि सुटसुटीत व्याख्या.जगण्याची पद्धत समुहाप्रमाणे बदलत गेली आणि मग त्या प्रत्येक पद्धतीला एक एक विशिष्टं नामाभिधान चिकटवलं गेलं.मोकळं जगणं एका अर्थानं बंदिस्त झाल.धर्म संकल्पना राबवणारय़ांचा दावा असा की सामान्यातल्या सामान्याला धर्म म्हणजे नक्की काय पाळायचं हे बंदिस्त नियमावलीमुळेच स्पष्टं झालं.
या लेखाच्या निमित्ताने विचारमंथन व्हावं अशी एक इच्छा आहे.इथे काही उदाहरणं मांडली आहेत आणि त्यावर अनेक वाचक आपली मतं मांडू शकतील.परस्परांमधल्या मतमतांतर प्रक्रियेला चालना मिळून विषयाचा आवाका नजरेसमोर येत रहावा असा एक उद्देश.

विषय: 

The Shadow Of The Great Game: The Untold Story Of India's Partition: ले. नरेंद्र सिंग सरीला

Submitted by फारएण्ड on 30 October, 2011 - 06:15

The Shadow Of The Great Game: The Untold Story of India's Partition, लेखक नरेंद्र सिंग सरीला

प्रथम एक खुलासा: येथील (मायबोलीवरील) लेखांचा संदर्भ घेउन म्हणायचे झाले तर गांधी/नेहरू/काँग्रेस एका बाजूला व सावरकर्/संघ/हिंदुत्त्ववादी दुसर्‍या बाजूला असे धरून माझ्यासारखे अनेक लोक "मधे कोठेतरी" असतात व मिळालेल्या माहितीनुसार थोडेफार इकडेतिकडे होतात. हे परीक्षण साधारण अशाच माहितीनुसार लिहीलेले आहे Happy

विषय: 

भारतीय लोकसंगीत

Submitted by माधव on 12 October, 2011 - 02:07

प्रत्येक देशाच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणजे त्या देशाचे लोकसंगीत. भारताला तर लोकसंगीताची समृध्द परंपरा आहे. भारतीय अभिजात संगीताचा उगम या लोकसंगीतामधूनच झाला. पण दुर्दैवाने वाढत्या नागरीकरणाबरोबर शहरातल्या माणसांची या संगीत प्रकाराशी फारकत होत गेली. आज मला महाराष्ट्रातल्याच लोकसंगीताची पुरेशी ओळख नाही. मराठी लोकसंगीत म्हटले की फक्त लावणी आणि कोळीगीतेच समोर येतात. पोवाडा, भारुड, गोंधळ असे अनेक प्रकार आज सहसा ऐकू येत नाहीत. वासुदेवगीते, ओव्या हे प्रकार तर त्यापेक्षाही दुर्मिळ.

आतली गोष्ट!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

हा लेख 'माहेर' मासिकाच्या मार्च २०११ च्या महिला दिन विशेषांकामधे पहिल्यांदा प्रसिद्ध झाला होता.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
प्रकार: 

रसग्रहण स्पर्धा - 'आर्यांच्या शोधात' लेखक : मधुकर केशव ढवळीकर

Submitted by राजकाशाना on 22 August, 2011 - 04:06

आर्यांच्या शोधात
मधुकर केशव ढवळीकर
राजहंस प्रकाशन
प्रथम आवृत्ती - एप्रिल २००८
किंमत - १०० रूपये

नासदासीन्नोसदासीत्तादानीं नासीद्रजो नो व्योमपरो यत् ।
किमावरीवः कुहकस्यशर्मन्नंभः किमासीद्गहनं गभीरं ॥ १ ॥ -- ऋग्वेद, मंडल १०, सूक्त १२९

असे हे दुर्ग कोकणचे

Submitted by वेताळ_२५ on 14 August, 2011 - 10:41

असे हे दुर्ग कोकणचे
Sindhudurg%20Fort%20in%20Tarkarli_0.jpg

`महाराष्ट्र ही किल्ल्यांची भूमी आहे`, असे मराठ्यांचा आद्य इतिहासकार ग्रँड डफ म्हणतो. शिवाजीमहाराजांनी किल्ल्यांच्या आश्रयाने स्वराज्याची स्थापना केली आणि राज्यविस्तार साधला. रामचंद्रपंत अमात्य `आज्ञापत्रात` लिहतात, 'हे राज्य तर तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केले....`

Pages

Subscribe to RSS - इतिहास