एकदा वेताळाने राजा विक्रमादित्यला आपल्या खांद्यावर घेऊन जाताना विचारले, "हे राजा, मी तुला एक कथा सांगतो आणि त्यावर आधारित एक प्रश्न विचारतो. जर तू त्याचे उत्तर जाणूनही दिले नाहीस, तर तुझ्या डोक्याचे शंभर तुकडे होतील. आणि जर तू उत्तर दिले आणि ते चुकीचे असेल, तर मी परत माझ्या झाडावर जाऊन बसेन."
विक्रमाने वेताळाचे म्हणणे ऐकले आणि त्याला घेऊन पुढे चालू लागला. वेताळ कथा सांगू लागला:
करोनापूर्व दंतकथा.
परवाची गोष्ट ,अगदी परवाची.
दातांच्या डॉक्टरांकडे गेलो होतो.अर्थात दाताचे दुखणे घेऊन.
संध्याकाळी सात।साडेसात ची वेळ
शिव पार्वती, ही जरी दैवते असली, तरी इतिहासात या खर्याखुर्या व्यक्ती होऊन गेल्या असाव्यात असे मला
वाटते. पण त्या इतिहासावर, दंतकथेची अनेक पुटे चढल्याने, अनेक संदर्भ सत्याशी फारकत घेतल्यासारखे
वाटतात.
या दंतकथांमागे काही सत्यांश असेल का ? असे माझ्या मनात नेहमी येते. या संदर्भात काही संशोधन / लेखन
नक्कीच झाले असेल, पण माझ्या मर्यादांमूळे ते ग्रंथ माझ्या वाचनात आले नाहीत. खुपदा पुस्तकांच्या
दुकानातही, असे ग्रंथ सहज समोर मिळतील, असे नसतातच. शिवाय त्यांचे वाचक मर्यादीत असल्याने,
त्यांच्या आवृत्त्याही कमीच निघत असाव्यात.
मुरुडेश्वरची भव्य दिव्य शंकराची मूर्ती
