१३ जुलै २००९... सकाळमध्ये निळू फुले यांच्या निधनाची बातमी वाचली आणि मनापासून खूप वाईट वाटलं.
निळू फुले हा मराठी रंगभूमीवरचा आणि चित्रपटातला एक ताकदीचा, सशक्त अभिनेता गेल्याचं दुख: तर होतच पण त्याचबरोबरीनं ’अरेरे, निळूभाऊ गेले यार’ ही ओळखीचं कोणीतरी माणूस गेल्याची जाणीव जास्त क्लेशदायक होती. कारण माझ्या किंवा माझ्या बहिणीच्या आठवणीतले निळू फुले हे आधी - कायम काही ना काही पुस्तक वाचताना दिसणारे किंवा हातात खुरपं धरून बागकाम करणारे "निळूभाऊ’ होते....नंतर मराठी नाटय-चित्रपट क्षेत्रातले एक आघाडीचे कलाकार निळू फुले !
ह्या गप्पा इंग्रजीत झाल्या. त्यातले विचार समिताचे आहेत, पण मराठीतले भाषांतर माझे आहे.
हा धागा २० ऑगस्टला प्रकाशीत केला आहे. वर दिसणारी तारीख मसुदा तयार केल्याची तारीख आहे..
समिता शहा
नाना पाटेकर यांच्या मुलाखतीवरच्या प्रतिक्रिया.
रंगकर्मींच्या अनेक पिढ्या तेंडुलकरांनी वाट सुकर केली, म्हणून दर्जेदार कलाकृती निर्माण करू शकल्या. मराठी रंगभूमीवर नेत्रदीपक कामगिरी करणार्या श्री. अतुल पेठे यांनाही तेंडुलकरांनी व त्यांच्या नाटकांनी प्रभावित केलं होतं.
"'तें' दिवस" या श्री. विजय तेंडुलकरांच्या अखेरच्या पुस्तकाचं प्रकाशन १९ मे रोजी डॉ. शिरीष प्रयाग यांच्या हस्ते पुण्यात झालं. 'मायस्थेनिया ग्रेव्हीस' या आजारानं जर्जर झालेले तेंडुलकर त्यांच्या अखेरच्या दिवसांत डॉ.
'श्रम ही है श्रीराम हमारा' असं म्हणणार्या बाबांनी वरोड्याच्या ओसाड, खडकाळ जमिनीवर 'आनंदवन' उभारलं. कुष्ठरुग्णांना आत्मसन्मान मिळवून दिला. ताठ मानेने जगण्याचं बळ दिलं.
संवाद: अतुल कुलकर्णी
दुबई, २ जानेवारी, २००९.
