मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
कायदा
कृषी उत्पादनांचा अनियमित बाजार भाव आणि उपाय
भारत सरकारने राष्ट्रीय कृषी योजना राबविल्यामुळे कृषी विकास दर हळूहळू वाढत आहे. मात्र शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी उपाय कमी पडत आहेत. तसेच पुरेशी गोदामे नसल्याने करोडो टन धान्य सडत आहे. भारतात पूर्वी शेतीवर ८० टक्के जनता अवलंबून होती. आता ५५ टक्के लोक शेती व संलग्न व्यवसायात आहेत. जोडपीमधील शेतीचा वाटा ३० टक्क्यांवरुन १५-१६ टक्क्यांवर आला आहे. एक तीळ सात जणांनी वाटून खावा, तशी परिस्थिती आहे. जगात भारत हा केळी, द्राक्ष, आंबे उत्पादनात पहिला, तर गहू, तांदूळ, साखर, पिकविणारा दुसरा देश आहे. मात्र हेक्टरी उत्पादकतेत आपण प्रगत देशांच्या तुलनेत कुठेच नाही.
थोड कळु बोला..........
द हिंदु चा लेख वाचला न मनात आल कि, आपले विचार मांडु. म्हणुच थोड कळु बोलतोय...... परंतु सत्य..........
३/२/२०१७ द हिंदु वरुन सुचल........
आपल्या भारताला गरज आहे. सत्य व निर्मळ निसर्गाची. नविन नविन पक्षि येतात न सुंदर असे आपल मन मोहक रुप आपल्या दर्शनाला घेवुन येतात. कोणताहि कर मागत नाहि कि, वाद करत नाहि. असे आकाशात एका ठिकानाहुन दुसरि कडे भ्रमन सतत सुरुच.....
भारतात 'चिमणि' हा पक्षि सुद्धा तसाच.....
परंतु कुठे हरवला आहे तेच समजत नाहिये.
त्याचि चिवचिव कणावर पडलि, का मन कस तृप्त झाल्या सारखच वाटत. सध्या हा आवाज नाहिसा होत आहे. नाहि का?
ये बेटीया किस घर की होती है ??
गेल्या काही दिवसांत एक पोस्ट व्हाट्स अप वर येत होती, हळदी कुंकू बद्दल. आमच्या बिल्डिंगच्या ग्रुपवरही आली होती. फक्त केवळ लग्न झालेल्या स्त्रियांनाच का हळदीकुंकू चे आमंत्रण द्यायचे या विषयावरून. मला ते पटलेही. विधवा स्त्रियांना, अनेक विभक्त स्त्रियांनाही केवळ नवरा नाही किंवा सोबत नाही म्हणून एखाद्या सामाजिक प्रथेतून वर्ज्य का करायचे असा विषय होता. आता त्यात या स्त्रीला स्वतःहून भाग घ्यायचा आहे की नाही हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे पण आमंत्रण द्यायचेही टाळणे वगैरे प्रकार अतिशयच दुखी करत असणार अशा व्यक्तीला.
शाळेत शिक्षकांनी मुलाला मारणे हा भारतात गुन्हा आहे का
माझ्या एका मित्राने नुकतेच चर्चा करत असताना सांगितले कि गेले काही दिवस त्याच्या मुलाचे डोके दुखत आहे व ते त्याबाबत डॉक्टरना विचारणार आहेत . कारण विचारले असता तो म्हणाला कि त्याचे (मुलाचे) गणिताचे शिक्षक त्याला गणित आले नाही किंवा गृहपाठ नीट केला नाही तर अधूनमधून डोक्यात फटके मारतात. त्यामुळे डोके दुखत असावे.
भारत म्हणजे काय ?
भा म्हणजे "तेज" आणि रत म्हणजे "रमलेला" असा तेजात रमलेला देश म्हणजे माझा भारत देश
या देशा बद्दल काहि scientist काहि नोबेल विजेता काहि प्रतिष्टित लोकांनी काढलेले उदगार भारत वासियानसाठि..........
भारत की प्रशंशा में कहे गए कथन
Quote 1:We owe a lot to the Indians, who taught us how to count, without which no worthwhile scientific discovery could have been made.In Hindi :हम भारतीयों के कृतज्ञ हैं , जिन्होंने हमें गिनना सिखाया , जिसके बिना कोई सार्थक वैज्ञानिक खोज नहीं की जा सकती थी .
........Albert Einstein ऐल्बर्ट आइन्स्टीन
तडका - लाच
अॅमेझॉनवर तिरंग्याचा अपमान
कॅनडा येथील अॅमेझॉनच्या वेबसाईटवर भारताच्या राष्ट्रध्वजासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली आहेत.
http://m.dailyhunt.in/news/india/marathi/lokmat-epaper-lokmat/tirangyach...अ
ये आता मागे नाहि.........
मि आजच प्रथम एक अभंग share करत आहे
निसर्गाने दिलेली एक सुंदर अशि वास्तु किंवा सौंदर्य.
जणु समुद्राला हि हेवा वाटावा अस आपल जिवन.
त्याला काहि नविन माझे मित्र- मैत्रिनि व्यसन अंगि कारुन स्वत:ला आगेत झोकुन देत आहेत.
आपल शरिर म्हणजे काय exchange offer वाटली काय....
म्हणुन एका अभंगातुन तुम्हाला नविन सुंदर अश्या जगात घेउन जात आहे. जणु रायगडाच्या पाय्थ्याला जसा झुरु झुरु वाहणारा वारा, थंडित शरिराला गरम उब देनारी, मायच्या साडिची गोधडिच. असच वाटेल हि शरिराला मुक्ति देनारा अभंग.......
निसर्गाचि देन अभंग "शरिर"
हात करि कृत्य, पाय करि वाटचाल
ज्याच्या त्याच्या हाती आहे, कर्तवव्याचे माफ!
हात जाइ पुढे पुढे
सदनिकेवरील नावे कमी करण्याबाबत सल्ला/माहिती हवी आहे
काही वर्षांपूर्वी पुण्यात एक सदनिका (Flat) खरीदली आहे. त्यावर माझ्या बरोबर वडिलांचे व आईचे नाव पण आहे. पण आता वडील हयात नाहीत. आईचे वय झाले आहे. पुढील काळात सदनिके संदर्भात कोणताही व्यवहार करावयाचा झाल्यास मला ते सोपे जावे म्हणून त्यावरील आई-वडिलांचे नाव कमी करायचे आहे. वकिलांना सल्ला विचारला तर त्यांनी दोन मार्ग सुचवले: