सोनी TV वर हिंदीतून २३ जानेवारी २०१७ पासून रोज (सोम-शुक्र) संध्याकाळी ७:३० वाजता भव्य दिव्य "पेशवा बाजीराव" मालिका सुरु झाली आहे. पहिला एपिसोड मी बघितला. एका तासाचा होता. मला खूप आवडला. एखादा भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपट बघतोय असेच वाटत होते.
उत्तम आणि श्रीमंत निर्मितीमूल्ये आहेत. कलाकारांचा अभिनय छान वाटला. एडिटिंग टाईट आहे. कथा रेंगाळत नाही! यात घटना खूप नाटकीय पद्धतीने पेश केल्या आहेत तरीही त्यामुळेच बघायला इंटरेस्ट वाटतो नाहीतर मग अशा ऐतिहासिक कथा डॉक्युमेंटरी वाटण्याची भीती असते.
चैतंन्य, अजिंक्य आणि मल्हारी गुरुजींना सुयुध्दने गुरु विश्वेश्वरांच्या घरात घुसताना पाहिले व तो ही त्यांच्या मागे मागे घरात शिरला. गुरु आतल्या खोलित ध्यानस्थ होते. जेव्हा ते तिघे आत शिरले ते सरळ गुरुंच्या खोलीकडे गेले होते. सुयुध्द्ने माजघरात कोणी नाही हे पाहुन खोलीकडे जाण्याचे ठरवले. खोलीच्या दाराशी जाऊन तो थांबला. आत चैतंन्य गुरु विश्वेश्वरांना काही सांगत होते. त्याने कानेसा घ्यायला म्हणुन दाराशीच उभे राहुन ते काय बोलत आहेत हे ऐकण्याचा प्रयत्न केला. चैतंन्य गुरुजी बोलत होते. तो त्यांचा आवाज ओळखत होता.
द्या ऊत्तर ..
लावा अंदाज ..
मी सांगू ...
९० टक्के लोकांचे उत्तर,
बायकाच टीव्ही जास्त बघतात हेच असणार.
पण हे साफ चूक आहे.
हे मी नाही बोलत. तर तसे अधिकृत सर्वेक्षणातून पुढे आले आहे. बायकांपेक्षा पुरुषच बघतात जास्त वेळ टिव्ही.
आणि हे सर्वेक्षण बार्क म्हणजेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल ईंडियाने केले आहे. म्हणजे शंका घ्यायला वावच नाही.
http://maharashtratimes.indiatimes.com/tv/male-watches-tv-more/articlesh...
मैदानात जमा झालेल्या मुलांच्या घोळक्यात सुयुध्द लढत असलेल्या त्या दोन शिष्यांना अतिशय एकाग्रतेने पाहत होता. ते दोन्ही शिष्य एक गरुडध्वज तर दुसरा निलमध्वज गटाचे होते. गरुडध्वजच्या शिष्याच्या हातात तलवार होती तर निलमध्वज शिष्याच्या हातात भाला होता. अतिशय कुशलतेने ते दोघे एकमेकांशी लढत होते. प्रत्येक वार प्रत्येक डाव विचार करुन आणि वारंवार सराव केल्याने अचुक होता. त्या दोघांना लढताना पाहुन सांगणं कठिण होतं की नक्की कोण जिंकेल. सुयुद्ध अगदी बारकाईने त्यांच्या प्रत्येक हालचाली कडे लक्षपुर्वक पणे पाहत होता. ते करत असलेल्या हालचाली सुयुध्द एकेक करुन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत होता.
नकटीच्या लग्नाला यायचं हं... ही मालिका झी मराठी वाहीनीवर १८ जानेवारीपासून चालू होतेय, तर चला त्याबद्द्ल चर्चा, वाभाडे, पिसं काढायला हा धागा... 
चूक भूल द्यावी घ्यावी ही नवी मालिका झी मराठीवर १८ जानेवारी पासून चालू होतेय. तर, चर्चेकरता हा धागा... 
कलाकार -
सुकन्या मोने - कुळकर्णी : मालती
दिलिप प्रभावळकर : राजाभाऊ
प्रियदर्शन जाधव : तरूणपणीचे राजाभाऊ
सायली फाटक : तरूणपणीची मालती
नयना आपटे : राजाभाऊंची आई
ही मालिका चूक भूल द्यावी घ्यावी या मराठी विनोदी नाटकावर आधारीत आहे.
लेखक - मधुगंधा कुळकर्णी, दिग्दर्शक - स्वप्निल जयकर, निर्माती - मन्वा नाईक
चॅप्टर चौथा " नवे मित्र "
कलर्स मराठी वर चाहूल ही नवी मालिका सुरू होणार आहे.
जाहिरात बघून तरी वाटत की रहस्यमय मालिका असेल.
रात्रीस खेळ चाले या मालिकानंतर आता ही नवीन मालिका
प्रेक्षकांना किती पसंत पडेल हे बघण्यासारखे असेल.
झी मराठी वरील प्रत्येक कार्यक्रमची पिसं काढली जातात..
पण कलर्स मराठी वरील कोणत्या कार्यक्रम वर कोणी सहसा लिहिलेलं बघितलं नाही...
म्हणून हा धागा.
या कार्यक्रमात रावणाच्या आईच पात्र अश्विनी एकबोटे निभावत होत्या.
ज्यांच काही दिवसांआधी निधन झालं.
विद्येचं दैवत मानल्या जाणार्या श्रीगणेशाच्या प्रत्येक लीला मस्त खुलवुन दाखवल्या आहेत त्यामुळे बर्याच नवीन गोष्टी पण समजल्या.
रोज 8.30 वाजता लागणारी मालिका खरचं बघण्यासारखी आहे