लेखक: यशवंत वालावलकर.
आयुर्वेद ही आपली पूर्वापार चालत आलेली अनुभवाधिष्ठित उपचारपद्धती आहे. अनेक वनस्पती औषधी गुणांनी युक्त असतात यात शंका नाही. काही व्याधींवरील आयुर्वेदिक औषधोपचार हे अलोपाथिक उपचारांपेक्षा अधिक प्रभावी असू शकतील. हे सगळे मान्य आहे. मात्र काही ऐतिहासिक सत्यांवरून आयुर्वेद उपचाराच्या मर्यादाही स्पष्ट होतात हे सत्य दुर्लक्षूं नये.
* शिवाजी महाराजांच्या गुढगी आजारावर आयुर्वेद उपयोगी ठरला नाही.
* थोरले बाजीराव पेशवे धारातीर्थी पडले नाहीत. आजारी पडून अकाली वारले. आयुर्वेद उपचारांचा उपयोग झाला नाही.
* थोरले माधवराव क्षय रोगाने गेले. तिथे आयुर्वेदाचा प्रभाव पडला नाही.
तुम्हाला नक्की काय वाचायला आवडतं?
हा प्रश्न कधी तुम्ही स्वतःला विचारला आहे का? माझ्या मते नसेलच विचारला. कारण मी सुध्दा कधी असा प्रश्न स्वतःला विचारला नाही. आपल्या आवडीनिवडी नेहमी दुसरीच माणसं आपल्याला विचारत असतात. खरं आहे ना?
अगदी लहान पणा पासुन म्हणजे जेव्हा आपण बाराखडी शिकत होतो तेव्हा पासुनच आपलं एक नातं शब्दांशी जोडलं गेलं आहे. काय लपलेलं असतं ह्या शब्दांमधे ? विचार, ज्ञान, गोष्टी, कविता असं बरंच काही… पण काही गोष्टी नुसत्या गोष्टी नसतात. मग त्या खोट्या असो वा खऱ्या. त्यात लपलेल्या असतात भावना. ज्या आपल्याला त्या शब्दात असलेल्या भावाशी जोडत असतात.
गुरु विश्वेश्वरांच्या बरोबर बोलायला दोन्ही त्रिनेत्री आणि चैतन्य त्यांच्या पुढ्यात उभे असतात. गुरु सर्वात पहिले सुयुध्दच्या आजोबांकडे पाहतात. अभिनव आजोबा एका बाजुला कोपऱ्यात उभे असतात. गुरुंनी चैतन्यला सांगुन मगाशीच सुयुध्द बरोबर आज्जी आणि कायाला बाहेर पाठवलेलं. चैतन्य, चिरंतर आणि अभिनव तिघेही गुरुंच्या बोलण्याची वाट पाहत असतात. गुरु विश्वेश्वर आसनावर बसुन एक नजर सर्वांना पाहतात अन बोलायला सुरुवात करतात.
" चैतन्य तुला मी जी कामगिरी सोपवली होती. ती तु अगदी योग्य रित्या पार पाडली आहेस."
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला! आता करा इथे चर्चा!
चॅप्टर तिसरा
"आश्रमाची ओळख "
कुछ रंग प्यार के ऐसे भी सोनी वाहिनीवरची ९.३० वाजता प्रक्षेपित होणार्या मालिकेविषयी चर्चा करण्यासाठी हा धागा. कोण कोण बघतं हि मालिका? कशी वाटतेय?
नायक-नायिका आणि सर्वच कलाकार अतिशय उत्तम करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फारशी वास्तवापासून दूर न जाता ही मालिका सादर केली आहे...अजूनतरी....
सहज सुंदर अभिनय व संवाद या मालीकेची बलस्थानं वाटतात...
कलाकार - शहीर शेख, एरिका फर्नांडीस, सुप्रिया पिळ्गावकर

काया बेशुद्ध पडुन अजुनही शुद्धीवर आलेली नसते. चैतन्य वल्हव मारत होडीला पुढे नेत होता. आता रात्रीचे दोन वाजले होते. थोड्याच तासांनी सकाळ होणार होती. चैतन्यला त्याच मन खात होत की; त्याने जर विश्रांतीसाठी होडी काठावर नेली नसती तर कायाला ही दुखापत झालीच नसती. पण त्याच प्रसंगामुळे सुयुध्दला त्याची शक्ती जागृत करता आली. त्याने एवढ्या मोठ्या दानवाला सहज मारुन टाकले होते. आज पर्यंत त्याच्या वयाच्या कोणत्याही मुलाला हे अशक्यच होते. जी उडण्याची शक्ती अजुन मला प्राप्त नाही हे त्याने सहज करुन दाखवलं. ह्या सगळ्या गोष्टीला चमत्कारच म्हणावं लागेल. एवढा विचार करुन तो वल्हव मारत राहिला.
तर लोक्स, झी मराठी वाहीनीवर १८ जुलै पासून खुलता कळी खुलेना ही नवी मालिका सुरू होतेय. त्याबद्दल काथ्याकूट करायला, कधीकधी पिसं काढायला हा धागा!
हो जाओ शुरू... 
मुलाच्या शाळेतुन वर लिहिलेल्या कोर्सवर एक कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की अंतर्मुख मुलांसाठी हा कोर्स फार उपयोगाचा आहे. त्यामुळे मुलांना इतरांशी सहजपणॅ मिसळणे शक्य होईल. कुणी हा कोर्स केला आहे का?
http://www.helenogrady.co.in/website/index.php/about
चिरंतरने सुयुध्दला जवळ बोलावल. काया ला घडलेले सगळं पाहुन तोंडी शब्द काही फुटत नव्हते. तिला सुचतच नव्हते काय बोलावे. सुयुध्द जसा चिरंतर जवळ गेला चिरंतरने त्याला पडलेल्या एका प्रश्नाच उत्तर दिलं.
' हे बघ सुयुध्द….मला माहीत आहे तुला खुप प्रश्न पडलेत पण एक नक्की सांगेन मला खरंच दिसत नाही. तरीही मी कसा लढू शकलो हे मी तुला आश्रमात गेल्यावरच सांगेन'
हे ऐकुन सुयुध्दने डोळे विस्फारले तो आश्चर्यात पडला. त्याच्या वडिलांना कस काय कळालं तो काय विचार करत आहे. आपल्या बापाकडे तसेच पाहात तो विचार करु लागला. काही मनाशी ठरवून तो पुन्हा चिरंतरला बोलला.