Submitted by हस्तर on 4 June, 2023 - 10:56
नुकताच कोर्टाचा निकाल लागला,राजपाल खोश्यारी पण योग्य वेळी दुसरी कडे गेले ,संजय राऊत पण यीग्य वेळी सुटले
पण एक गोष्ट
कोर्टाच्या निकालात दोन्ही बाजूंचा इगो साम्ह्लाला आहे ,हे पण म्हटले आहे कि आम्ही घड्याळ्याचे काटे फिरवू शकत नाही
पण मग फेर निवडणूक का नको?
हा मुद्दा मला दिसला नाही
दिसल्यास दाखवावे
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा