राजकारण

योद्धा' शॉर्टफिल्म स्पर्धा प्रवेशिका अर्ज

Submitted by हस्तर on 7 December, 2020 - 08:22

राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण आदरणीय खा. शरद पवारसाहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त

योद्धा @ ८०
अजूनी चालतोची वाट

डॉक्युमेंटरी व शॉर्ट फिल्म स्पर्धा - २०२०

सर्वोत्कृष्ट फिल्म : करंडक, रोख रु. १,००,०००/-
व या सोबत अजून २० रोख बक्षिसे

स्पर्धा सर्वांसाठी खुली, प्रवेशिका अर्ज www.supriyassule.comwww.ncp.org.in या वेबसाइटवर उपलब्ध !

विषय: 

प्रताप सरनाईक यांच्या घरी ईडीची धाड।आँपरेशन लोटस सुरु झाले का ।

Submitted by ashokkabade67@g... on 24 November, 2020 - 09:13

शिवसेना आमदार सरनाईक यांच्या घरी व त्यांच्या मुलांच्या घरी ईडीने धाड टाकुन त्यांच्या पुत्राला ताब्यात घेतले विषेश म्हणजे योग्य वेळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेवू या वक्तव्यानंतर लगेचच ही कारवाई करण्यात आली त्यामुळे महाराष्ट्रात चर्चेच वादळ उठले आहे ।ईडी या संस्थेचा केंन्द्र सरकार गैरवापर करत असुन आमदारांमधे भितीच वातावरण निर्माण करुन महाराष्ट्रातील महाआघाडी सरकार पाडण्यासाठी आँपरेशन लोटसची ही सुरवात आहे आसे तर्कही लढवले जात आहेत ।प्रश्न हा आहे कि खरोखरच ही आँपरेशन लोटसची सुरवात आहे का आज एबिपि माझा या चँनलवर या विषयावर चर्चा सुरु असतांना भाजपाचे प्रवक्ते बोलून गेले की या कारवाई विरोधात आरडाओरड

शिवसेना भाजप नेमका सुरा कोणी खुपसला ?

Submitted by हस्तर on 13 November, 2020 - 18:28

माझे उत्तर आहे भाजप
१) २०१४ मध्ये राष्ट्रवादी कडून छुपा पाठिंबा घेतला ,नाकारू शकले असते
२) शिवसेने ला दुय्यम मंत्रीपदे दिली ,आठवले साहेबांना मात्र काही झाले तरी मंत्रिपद
३) २०१९ ,पहिल्यांदा राष्ट्रवादी बरोबर युती भाजप ने केलीये ,शिवसेना बोलली असेल कि पाठिंबा आहे काँग्रेस चा पण त्यांनी पहिल्यांदा युती केली नाही ,
४) शिवसेनेच्या कट्टर वैरी नारायण राणे यांना पक्षात घेतले

शिवसेनेने सामना मध्ये आदळ आपट केली वगैरे वगैरे छोटी गोष्ट आहे ,युती तोडली नाही व पहिले पाऊल उचलले नाही काँग्रेस बरोबर

बिहार विधानसभा निवडणूक/ इतर पोटनिवडणूक २०२० निकाल

Submitted by जावेद_खान on 9 November, 2020 - 07:53

२८ ऑक्टोबर ते ०७ नोव्हेंबर २०२० दरम्यान बिहार विधानसभेची निवडणूक झाली. त्याचबरोबर इतर राज्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुका देखील याच काळात पार पडल्या. वाल्मिकी नगर (बिहार) लोकसभा पोटनिवडणूकसुद्धा ७ नोव्हेंबरला पार पडली.
बहुतेक सर्वेक्षणामध्ये महागठबंधन बिहार मध्ये बाजी मारेल असे चित्र आहे. मध्य प्रदेशात शिवराज सत्ता राखतील.

निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. त्याची चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 

अनपॅक्ड: रेफ्युजी बॅगेज - पिंडात ब्रह्मांड !!

Submitted by ललिता-प्रीति on 9 November, 2020 - 05:12
Unpacked : Refugee Baggage

उचकलेली बॅग, हे शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर काय उभं राहतं?
आपण प्रवासाला निघताना बॅगेत छान, व्यवस्थित इस्त्रीचे कपडे भरतो; इतर सामान भरतो. प्रवास पुढे पुढे सरकतो तसतशा कपड्यांच्या घड्या मोडतात. वापरलेले कपडे, सामान जमेल तसं परत भरलं जातं. बॅगेचा व्यवस्थितपणा हळूहळू नाहीसा होत जातो. घरी परतून बॅग उघडली की ती जवळपास उचकलेलीच असते. पण तीच आपल्या प्रवासाची गोष्टही सांगत असते.

शिव सेने चे बिहार मध्ये काय होणार ?

Submitted by हस्तर on 9 October, 2020 - 11:59

शिव सेने चे बिहार मध्ये काय होणार ?

बिहार मधल्या निवडणूक साठी शिव सेने चे सर्व स्टार प्रचारक जाणार आहेत
एक जरी सीट जिंकले तर हवा खूप होईल
आधीच गुप्तेश्वर पांडे ह्यांना तिकीट मिळाले नाही कारण , शिवसेना अशी हवा केलेली आहे
पण...
समजा एक पण सीट मिळते नाही तर ?
३ वर्ष आधी असे झाले होते कि जिथे राहुल गांधी प्रचाराला जाणार तिथे काँग्रेस चा धुवा उडालेला आणि जिथे पाऊल पण टाकले नाही तिथे काँग्रेस जिंती
जर शिव सेने ला जमले नाही तर पत घसरेल
आधीच आज mpsc चा निर्णय खूप उशिरा घेऊन नाचक्की केली आहे

विषय: 

सुशांतसिंह रजपूत...!श्रद्धांजली!...पार्ट २

Submitted by हनुमंज on 8 October, 2020 - 09:43

सुशांतसिंग रजपूत १ या धाग्याने २000 प्रतिसाद ओलांडल्याने हा नवीन धागा. यापुढील प्रतिसाद या धाग्यावर येऊ द्या.

पार्ट १ धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/75114

हथरसची निर्भया ।

Submitted by ashokkabade67@g... on 6 October, 2020 - 12:09

देशात निर्भया प्रकरण घडले नी देशात आक्रोश सुरु झाला सत्ताधारी बँकफुटवर गेले तर विरोधकांनी स्वार्थाची पोळी भाजुन घेतली ,शासनाने बलात्काराच्या शिक्षेत वाढ केली ईतकेच नव्हेतर कायद्याने बलत्काराची व्याख्याही बदलली फासट ट्रँक कोर्टात केस चालली नी आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली गेली पण शिक्षा अमलात आणण्यासाठी न्यायालयात लढा व कित्येक वर्षांचा कालावधी लागला कायदा कडक झाला पण बलात्कारांची संख्या घटली नाही वाढतच राहिली आताही हथरस प्रकरणात एक निर्भया बळी पडली आणि या प्रकरणात तर पोलिसांनी शव रात्री जाळुन टाकत री पोस्ट मार्टमचा मार्गच बंद करुन टाकला राज्यकर्ते बदलले पण मानसिकता तिच राहीली आज या प्रकरणा

देश विकल्या जाणार आहे.

Submitted by Pratik jagannat... on 30 September, 2020 - 15:59

विकासाच्या नावाखाली हा देश विकल्या जाणार आहे,
विकल्या आधीच कंपन्या सरकारी, आता शेतीवर खेळणार आहे.

गळा आवरून लोकशाहीचा हुकुमशाही येणार आहे;
शांत राहीलो आज तर उद्या गळा माझाही चिरणार आहे.

संसदेतील बिलांना आता दान असे मिळणार आहे,
चर्चेच्या ओढ्यातून सुटका, रातीत त्याची होणार आहे.

जुन्या मंड्या, अडती-चोर, सारेच आता उठणार आहे;
दलाल होईल बेरोजगार जुने, अन दलाल नवे येणार आहे.

पुन्हा स्वप्ने समृद्धीची बघ डोळ्यात ते रंगवणार आहे.
पण चेहेरे लावून आधुनिकतेचे, जमीनदार मुघली येणार आहे.

हिंदीचे प्राबल्य असणारा विदर्भ ??

Submitted by केअशु on 14 September, 2020 - 03:38

भाषावार प्रांतरचना करताना जर एखाद्या गावातल्या लोकसंख्येपैकी ५०% हून अधिक लोक जी भाषा बोलतात ती भाषा ज्या राज्याची त्या राज्यामधे ते गाव सामील केलं गेलंय का? की काही वेगळी पद्धत होती?

समजा मी लिहिली तीच पद्धत होती तर मग महाराष्ट्रातल्या विदर्भात आज हिंदीचा इतका बोलबाला का? इतके हिंदीभाषिक विदर्भात कसे काय? गोंदियासारखा जिल्हा तर आज पक्का हिंदीभाषिक झालाय.

विदर्भातल्या जिल्हा न्यायालयांमधे आणि नागपूरच्या उच्च न्यायालयात इंग्रजीसोबतच हिंदीतही खटला चालवता येतो पण मराठीत चालवता नाही असे मला विदर्भातल्या एका व्यक्तीने सांगितले.हे खरे आहे का?

Pages

Subscribe to RSS - राजकारण