आज पुन्हा रात्रपाळीला त्या भक्कास midc तील कंपनीत राखणाला जावं लागणार म्हणून संध्याकाळ पासूनच माझी चिडचिड होत होती. त्यात आजची अमावस्येची रात्र पुन्हा पोटात भितीचा गोळा आणत होती. या असल्या सिक्यूरिटी गार्ड्स च्या नोकरीला मी जाम वैतागलो होतो पण करणार तरी काय?..दररोजचे खर्च तर भागलेच पाहिजेत ना. माझी होणारी चिडचिड पाहून पल्लवी अस्वस्थ होताना दिसली. तिला तसं बघून खरं म्हणजे मीच मनोमन खजील झालो परंतु झाल्या गोष्टीला आम्ही दोघंही सारखेच जबाबदार होतो.
वेड्या मना... आजकाल माझ्या ताब्यात नाहिस तु..
आधि वाटलं..
अरे.. हि तर बेईमानी झाली ना?
याला थांबवायला हवं..
पण हळूहळू आता सवय झाले..
दिवसा स्वप्ने पाहायची,
तुला डोळे भरुन बघायची..
पण कधी कधी वाटतं..
हे असं किती दिवस चालनार?
किती दिवस तुला लांबुनच पाहनार?
तु जवळ आलीस कि खाली बघनार..
तुला खुप काही सांगु वाटतं गं..
पण तु समोर आलीस ना, हृदयाचे ठोके वाढतात माझ्या..
जनु ते मला हेच सांगु पाहतात..
कि आपल्या एका चुकीने हिची मैत्री सुध्दा गमावु शकते...
त्या दिवशी माझी एक मैत्रिण सहज बोलली, "₹!हुल स्वत:ला update कर."
वीस वर्षापुर्वीची गोष्ट आहे.. 1995 च्या डिसेंबरची एक रात्र,, साधारण आठची वेळ...
स्थळ : आनंद नगर मधला एक फ्लॅट...
चार मित्र कोंडाळ करून बसले आहेत.. कुणीच काही बोलत नाही...
प्लॅंचेट वगैरे काही नाही.. तसाही माझा असल्या गोष्टींवर विशवास नाही....
हो.. पण आधी आमची ओळख करून देतो..
आम्ही चौघ... विन्या, सुन्या, मन्या आणि मी म्हणजेच अम्या किंवा अमर्या किंवा.. जाउदे सगळीच टोपणनावे सांगण्यासारखी नाहीत. चौघही इंजिनियरिंगचे विद्यार्थी. परिक्षा, व्हायावा नुकत्याच संपलेल्या.. त्यामुळे श्रमपरिहार करायला आम्ही एकत्र जमलो होतो. या सुट्टीत काय करायचे हाही विषय होताच.
भाग ३ पासून पुढे....
सागर ते पेकेट उघडूतो, त्यात तिकिट व राधाचा नंबर होता.. सागरने लगेच तो नंबर डायल केला...
रिंग होऊ लागते.. २-३ रिंग होताच एक कोमल आवाज त्याच्या कानी पडला...
हँलो... तो नाजुक आवाज ऐकून सागरच्या तोंडून शब्दच निघेनासे झाले..
हँलो.. कोण बोलतयं?.. राधा..
सागर अडखळत्या शब्दात उत्तर देतो...
मी मी सागर...
कोण सागर.. राधा..
मी गँलेक्सी सॉफ्टवेअर कडून सागर बोलतोय.. दिक्षित सर नि तुम्हाला माझ्याबद्दल सांगितले असेल... सागर..
वेडं असतं मन! जे स्वप्नांत रमतं, कल्पनाविलास करतं.तरीही ही मानवी जिवनाला मिळालेली अनमोल देणगी आहे. आपलं भावविश्व अधिक समृद्ध करणारी प्रतिभा आहे! कल्पनेला वास्तवाची जोड मिळाल्यावर जे काही तयार होतं ते म्हणजेच जिवन जगण्याचे संदर्भग्रंथ होत.जगण्याला अधिक अर्थ मिळवून देण्याचं काम असलं साहीत्य करतं..ज्यावेळी आपलं कुणीच नसतं अशावेळेस पुस्तकं जवळ ची वाटतात. मग सुरू होतो प्रवास वाचण्याचा. त्यातूनच मनात विचारांच्या लाटा निर्माण होतात, विभिन्न मतप्रवाह तयार होतात. यातूनच आपली वैचारिक जडणघडण होत असते आणि शेवटी याचं रूपांतरण लिखाण करण्यात होतं.
Read
सध्या महाराष्ट्राची लोकसंख्या 112,374,333 आहे.तरीही महाराष्ट्राची परीस्थीती म्हणजे नाम बडे दर्शन खोटे असे.
औद्योगिक क्षेत्रात नाव खुप मोठे परंतु शेतकरी ला मान सम्मान नाहि.
त्या मानवाला आज हक्क आणि आपली बाजु मांडण्यासाठि रस्त्यावर उतराव लागत आहे. हे खुप लाजिरवाणि गोष्ट आहे.
आपन टीव्हि पाहुन या गोष्टी वर comment करत बसलो आहे.
सरकार ने हे केल पाहीजे.....ते केल पाहीजे....
असे intervew पाहुन मला या लोकांची दया व हस्य येत असुन यांना काय बोलाव तेच समजत नाहि..
का गं अशी अचानक सोडून गेलीस मला?..असं मध्येच मला एकट्याला सोडून जाण्यासाठी का आपण एकत्र आलो होतो?..आज आठवतंय सगळं अगदी पहील्यांदा तुला कॉलेजमध्ये पाहून माझं मन तुझ्यावर 'लट्टू' झालतं त्या क्षणापासून ते आजवर घडलं आणि घडवलं गेलेलं जसंच्या तसं आणि माझ्याही नकळत माझ्या डोळ्यांतून आसवं वाहू लागतात..कसा गं आवर घालू या भावनांच्या कल्लोळाला?..कुठं गं शोधू सखे तुला?..तुझ्या आठवणींत रमणं हा तर आता एक छंदच होवून बसलाय...
प्रिय मायबोलीकर, हा माझा मायबोलीवर तसेच कुठंही जाहीरपणे लिहीण्याचा पहिलाच प्रयत्न तरी काही चुकल्यास सांभाळून घ्या, समजावून सांगा. धन्यवाद.
प्रपोज