अर्थकारण

पुनश्च हरीओम..Lock/Unlock & social distancing.. भाग -२

Submitted by गणेश शंकर चव्हाण on 14 July, 2020 - 02:35

।। *पुनश्च हरीओम* ।।

भाग २

Lock/Unlock & social distancing

शब्दखुणा: 

अव्वाच्या सव्वा लाईटबील कमीत कमी यावे म्हणुन काही उपाय आहेत का..?

Submitted by DJ.. on 2 July, 2020 - 05:22

आजकाल वीजबीलांचा शॉक बसलेले बरेच जण आजुबाजुला दिसत आहेत. प्रत्येक घराचा वीजवापर हा त्या त्या घरात राहणार्‍या कुटुंब सदस्य संख्येवर आधारीत असावा असा माझा कयास. कुटुंबात जास्त सदस्य असतील तर कदाचीत जास्त वीजबील येत असावं असा माझा (गैर)समज होता. परंतु समोर रहाणार्‍या ३ सदस्य संख्येच्या कुटुंबाला पण १ हजाराच्या आसपास महिन्याचं वीजबील येतं हे पाहुन थक्क व्हायला झालं.

कसं ते माहीत नाही पण आमच्या शेजारच्या ४ सदस्य संख्या असणार्‍या घरात महिन्याचं वीजबील ४००-४५० रुपयांच्या च्या घरात असतं (महिन्याचे ५५-६०युनिट लागतात). अर्थात दोन्ही कुटुंबातील काही गोष्टी चर्चा करताना समजल्या त्या अशा :

शब्दखुणा: 

हिंजवडी चावडी: लॉकडाऊन नॉकडाऊन

Submitted by mi_anu on 24 June, 2020 - 15:38

(डिस्क्लेमर: या लेखमालिकेतले मांजर आणि ऑफिस पूर्णपणे प्रातिनिधिक आणि काल्पनिक आहे.वात्रटपणे माहिती गुगल करून खऱ्या माणसाशी किंवा ऑफिसशी संबंध लावल्यास दात पाडण्यात येतील.)

कोरोनामुक्ती नंतर पुढे काय ??

Submitted by शैलपुत्री on 10 June, 2020 - 23:54

हे लिखाण माझे नाही...
माझे मित्र श्री गणेश चव्हाण यांनी हा लेख लिहिलेला आहे. त्यांनी मला नाव न टाकण्यासाठी सांगितले होते. तरी पण मला तसे करणे सयुक्तिक वाटले नाही...

कोरोनामुक्ती नंतर पुढे काय ??
लेखक - श्री. गणेश चव्हाण.

समीप तंबाखूत

Submitted by अजिंक्यराव पाटील on 20 May, 2020 - 16:10

प्रेरणा: https://www.maayboli.com/node/74700 (अजय चव्हाण)

समीप तंबाखूत माझ्या चुना होऊन जा..
तुझ्याविना अपूर्ण इडा माझा, पूर्ण तू होऊन जा..
संपलेली गायछाप माझी, थोडी तुझी देऊन जा..
नाही जमलं तुला तर, चूनापुडी सोडून जा..

कधी एकाएकी तलफ आली, तर हातावर हात मारून जा...
नसलीस चघळणार तरीही, बारीक नाकाने ओढून जा..
सकाळी सकाळी कधी आडवेळी, कामाला मात्र ठेवून जा..
गायछाप पळवताना माझे हाल, कळा, अश्रू, आठवून जा..

मोबाईल , लॅपटॉप , टॅब साठी 'नॉट मेड इन चायना ' पर्याय हवे आहेत.

Submitted by अग्निपंख on 17 May, 2020 - 08:23

वुहान कोरोना व्हायरसने जगाची वाट लागली आहे. सगळे चायना ला पर्याय शोधत आहेत. पण हे नक्की की सगळ्याच गोष्टींना पर्याय मिळणे अवघड आहे.
तूर्तास मोबाईल , लॅपटॉप , टॅब साठी 'नॉट मेड इन चायना ' पर्याय हवे आहेत. (अर्थात ह्या वस्तुंमधला एक ना एक तरी भाग 'मेड इन चायना' असणारच. )
asus, Dell, चायनिज नाहीत बहुतेक.
lenovo आजच माहिती झालं की फुल ऑन चायनिज आहे.

कुठून आले? का आले?

Submitted by केअशु on 12 May, 2020 - 12:08

सद्याचा भारत हा मूळच्या इथल्या म्हणजे भारतातले लोक तसेच भारताबाहेरुन भारतात आलेल्या लोकांपासून बनलेला देश आहे.अगदी प्राचीन काळापासून ही स्थलांतरे होतायत.भारताच्या अंतर्भागतही बरीच स्थलांतरे झालेली आहेत.दुष्काळ,महापूर,रोजगार,लढाया,इत्यादी अशी विविध कारणे या मागे आहेत.भारतीय उपखंडासंबंधीच्या अशा स्थलांतराच्या नोंदी एकेठिकाणी व्हाव्यात,माहिती संकलित व्हावी तसेच माहितीत काही त्रुटी,चुका असतील तर त्यावरही आदानप्रदान व्हावे,या स्थलांतरामागची कारणे,या स्थलांतरीतांनी नवीन प्रदेशावर टाकलेला प्रभाव इत्यादी गोष्टी समजाव्यात यासाठी हे वाहते पान सुरु करत आहे.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

करोना काळात आणि नंतरच्या जगात काय व्यवसाय / उद्योग करता येतील?

Submitted by मामी on 9 May, 2020 - 01:26

जगायचं, तगायचं आहे आणि पुन्हा उभारीनं आयुष्याला भिडायचं आहे.

कबुल आहे, प्रसंग बाका आहे. नोकरीची शाश्वती नाही. खूप अनिश्चितता आहे. पण हातपाय गाळून बसून काय होणार? पेला अर्धा रिकामा आहे बघण्यापेक्षा तो अर्धा भरलाय हे लक्षात घ्या. आजूबाजूला वाईट घटना घडत आहेत पण आपल्या जमेच्या बाजूलाही अनेक गोष्टी आहेत. अनिल अवचट म्हणतात तसं 'तरी बरं...... अमुकतमुक घडलं नाही. " हा सकारात्मक दृष्टिकोन.

दारू, लॉकडाऊन आणि अर्थशास्त्र

Submitted by www.chittmanthan.com on 4 May, 2020 - 12:22

कोरोनामूळ लोकांचं बातम्या बघायचं प्रमाण लई वाढलंय . त्यात त्या काय सांगशील ज्ञानदान तर
पोरसोरस्नी पण बातम्यांचा नाद लावलाय. तस रोजच्याच बातम्या असतील म्हणून टीव्ही लावला बघतोय तर काय कुठलं पण चॅनल लावा नुसत्या दुकानाबाहेर रांगा. तोंडाला मास्क,डोक्याला टोपी आणि हातात आठवड्याचा बाजार करायला लागेल एवढी मोठी पिशवी.दुपारच्या उनात रांगा किलोमीटर लांब गेल्या पण यांनी शिस्त काय सोडली नाही.

माझी पिल्लू

Submitted by Kurhade Rohit on 2 May, 2020 - 04:38

खरच खुप छान वाटले गं जेव्हा तू आलीस,
माझ्या जीवनातली दोन दिवस वाढून गेलीस;
तूझ ते गोड हसणं,
मारी माझे सर्व प्रश्ण;
नाजुक तूझे डोळे,
अगदी चीम्नी सारखे भोळे;
देव लोक तुझी चर्चा करत असे,
इतका गोड पाखरु पाठवला कसे;
ईथुन माग प्रत्येक पाऊला वर दीला जसा हात,
आसच देत रहा जीवन भर तूझा साथ;
तुझ्या डोळ्या मधले तेज़,
really I can't face;
The care you showed towards me,
Was close enough like a deep blue sea;
I realise that only you,
Yes, you can handle my problems,

प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - अर्थकारण