अंतरंग - भगवद्गीता - ज्ञानविज्ञानयोग
ज्ञानविज्ञानयोग
पाप पुण्य की शंका नाही, स्वर्ग-नर्क नही जाही।।
कहहि कबीर सुनो हो सन्तों, जहां का पद तहाँ समाई।।
ज्ञानविज्ञानयोग
पाप पुण्य की शंका नाही, स्वर्ग-नर्क नही जाही।।
कहहि कबीर सुनो हो सन्तों, जहां का पद तहाँ समाई।।
If I were to look over the whole world to find out the country most richly endowed with all the wealth, power, and beauty that nature can bestow—in some parts a very paradise on earth—I should point to India. If I were asked under what sky the human mind has most fully developed some of its choicest gifts, has most deeply pondered on the greatest problems of life, and has found solutions of some of them which well deserve the attention even of those who have studied Plato and Kant—I should point to India.
आरण्यक या नावातून अनेक अर्थ ध्वनीत होतात. त्या सर्व अर्थांचा समुच्चय केला तर आरण्यक म्हणजे काय हे समजणे सोपे जाईल.
पहिला अर्थ - अर्थातच अरण्यात किंवा जंगलात लिहिले गेलेले ग्रंथ, असा सोपा अर्थ निघतो. ‘अरण्ये भवम् इति आरण्यकम्।‘
दुसरा अर्थ सायणाचार्यांच्या भाष्यात येतो तो म्हणजे - वेदाचा जो अंश अरण्यात पठण/मनन केला जातो त्याला आरण्यक म्हणता येईल.
आरण्याध्ययनादेतद् आरण्यकमितिर्यते। अरण्ये तदधीयीतेत्येवं वाक्यं प्रवक्ष्यते।
(तैत्तिरिय आरण्यक भाष्य श्लोक ६)
उपनिषदे
छान्दोग्य उपनिषदात एक सुंदर गोष्ट आहे. गुरुगृही शिक्षण समाप्त करून श्वेतकेतु आश्रमातून परत येतो. ज्ञानप्राप्तीचा गर्व त्याच्या चेहेऱ्यावर दिसत असतो. त्याचे वडील आरुणि ऋषी चिंतेत पडतात. केवळ लौकिक शिक्षणानंतर आपला मुलगा अहंकारी बनला तर पारलौकिक किंवा आत्मविद्येचे ज्ञान त्याला कसे होणार? त्याला पुढील टप्पा गाठायला उद्युक्त कसे करणार? त्यांना एक युक्ती सुचते. ते श्वेतकेतुला बोलावतात. छाती पुढे काढून अतिशय उत्साहात श्वेतकेतु येतो.
हिरण्यवर्णाः शुचयः पावका यासु जातः सविता यास्वग्निः ।
या अग्निं गर्भं दधिरे सुवर्णास्ता न आपः शं स्योना भवन्तु ॥ अथर्ववेद १, ३३।।
सोन्यासारख्याच रंगाने प्रकाशणारे (पावसाचे) पाणी, शुद्धीदायक होवो, ज्यामधून सविता देव आणि अग्निदेव यांचा जन्म होतो. सोन्यासारखी (झालर) असणारे म्हणजे जणु अग्निगर्भ. ते पाणी आपल्या सर्व समस्या दूर करो आणि आपल्याला आनंद आणि शांती प्रदान करो.
पावसाळ्याचे दिवस आहेत तर अथर्ववेदातीलच आप(जल)सूक्तापासूनच लेखाची सुरुवात करु यात. (लेख लिहिला तेव्हा पावसाळा होता!)
अथर्ववेद….
संस्कृतीच्या नावाखाली हजारो वर्षांचा लेप मनांवर बसला आहे. मनं अधू झाली आहेत. असंवेदनशील झाली आहेत. इतकी असंवेदनशील कि रांधा, वाढा, खरकटी काढा हि स्त्रियांची कामेच आहेत, यात बदलण्यासारखे काय आहे? असा कोडगा व निलाजरा प्रश्न सहजगत्या विचारला जाऊ शकतो. अनेक ठिकाणी स्वत: त्या स्त्रीला सुद्धा याची जाण नसते. मानसिक गुलामगिरी सारखा दुर्दैवी प्रकार नसेल. नांगराच्या शोधानंतर निर्माण झालेली जमिनीची मालकी. त्यासाठी पुरुषांच्या हाणामाऱ्या. ती मालकी पुढे नेण्यासाठी वंश नावाचा प्रघात. व त्यातून पुढे निर्माण झालेला स्त्रियांवरचा मालकीहक्क.
सध्या साहित्य संमेलनाची बरीच चर्चा ऐकायला, वाचायला मिळते. तशी ती प्रत्येक साहित्य संमेलनाबद्दल येत असते. असल्या टुकार बिनकामाच्या साहित्य संमेलनापेक्षा मराठी लोकांसाठी उद्योगव्यापार संमेलनं भरवणे व त्यावर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे आहे. त्याच्या बातम्या व्हाव्यात, यशस्वी मराठी उद्योजकांची भाषणे प्रसिद्ध व्हावीत, मुलाखती गाजाव्या, नवीन शोध, नवीन व्यवसाय यांच्याबद्दल वाचायला, ऐकायला पाहायला मिळावे, मराठी जनतेला आर्थिक शिक्षण मिळावे आणि त्यायोगे आर्थिक उत्कर्ष साधण्यास प्राधान्य द्यावे.
लेहचा एक चांगला भाग म्हणजे चंगंस्पा मार्केट. ह्या मार्केट मध्ये निदान एकदा तरी गेल्याशिवाय लेह पूर्ण होत नाही. विविध दुकानात विविध वस्तू मिळतात. पण इथे तुम्हाला अनेक बाईक आणि सायकल रेन्टल दुकानेही दिसतील. इथे एक तरी संध्याकाळ राखून ठेवायलाच हवी.
बाय बाय फॅमिली एन्टर ग्रूप !
अमेरिकन माणूस हा पटकन कुणाशी बोलत नाही. पण एकदा त्याला, किव्हा तिला, तुमच्या चांगल्या असण्याबद्दल खात्री पटली की त्यांची कळी खुलते. मग ते तुमच्याशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारतात. त्यांना तुम्ही हवे-हवेसे वाटता...तुमच्याशी सारखं काहीतरी 'share ' करावेसे वाटते.